मराठी ई-बातम्या टीम अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या सुरुवातीला राष्ट्रपती रामनाथ कोविद यांनी केलेल्या अभिभाषणावरील चर्चेच्या दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोना प्रसारास महाराष्ट्र काँग्रेसला जबाबदार धरले. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह अन्य नेत्यांनी टीकेची झोड …
Read More »केंद्रीय आरोग्य विभागाकडून व्हॅलेंनटाईन डे भेट: आता चाचणी आवश्यक नाही सेल्फ डिक्लरेशन आणि लस प्रमाणपत्र दाखविणे गरजेचे
मराठी ई-बातम्या टीम आंतराराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी असून आता भारतात येण्याऱ्यासाठी आता केंद्रीय आरोग्य विभागाने नवी नियमावली तयार केली असून या नव्या नियमावलींची अंमलबजावणी व्हेलेंनटाईन डे अर्थात १४ फेब्रुवारी २०२२ रोजी पासून करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.मनसुख मांडविया यांनी ट्विट करत दिली. आता ७२ तास …
Read More »पंतप्रधान मोदी म्हणाले, “जो बसत आणि ऐकत नाही त्याला काय उत्तर देणार” खाजगी वृत्तसंस्थेला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खुलासा
मराठी ई-बातम्या टीम देशाच्या सुरक्षेच्या अनुषंगाने, बेरोजगारी, अर्थव्यवस्था यासह अनेक मुद्यांवर संसदेच्या अर्थसंकल्पिय अधिवेशानाच्या सुरवातीलाच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रश्न मांडत मोदी सरकारला निशाला साधला. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग दोन दिवस काँग्रेसच्या अपयशाचा पाढा वाचून दाखवित टीकास्त्र सोडले. तरीही काल राहुल गांधी यांना याबाबत विचारले असता ते …
Read More »राऊतांच्या आव्हानाला फडणवीसांचे प्रत्युत्तर, “सिंह कधी गिधाडाला घाबरत नाही” शिवसेना खा.संजय राऊतांच्या टीकेला फडणवीस खोचक उत्तर
मराठी ई-बातम्या टीम राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी भाजपाच्या काही लोकांनी आपल्यावर दबाव आणल्याचा आरोप करत एकदा जर आम्ही घरात घुसलो तर नागपूरला जाणेही मुश्किल होईल असा इशारा शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी दिल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राऊतांच्या टीकेला प्रतित्युर देत म्हणाले की, “सिंह कधी गिधाडाला घाबरत …
Read More »अर्थसंकल्पिय अधिवेशनाबाबत मंत्री मलिक यांची महत्वापूर्ण माहिती नागपूरात अधिवेशन होणे अशक्य
मराठी ई-बातम्या टीम कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षापासून एकही पावसाळी अधिवेशन नागपूरला झाले नाही. त्यामुळे यंदाचे अर्थसंकल्पिय अधिवेशन नागपूरला घेण्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रस्तावित असल्याची घोषणा पावसाळी अधिवेशनाची सांगता झाल्यावर केली. मात्र या महिन्याच्या अखेरपासून अर्थसंकल्पिय अधिवेशन नागपूरात घेण्याच्या हालचाली सुरु झालेल्या असताना राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक …
Read More »लता मंगेशकर, रमेश देव यांना श्रध्दांजली वाहत राज्य मंत्रिमंडळाने घेतले हे निर्णय ठक्कर बाप्पा योजनेच्या निकषात वाढ
मराठी ई-बातम्या टीम राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत गानसम्राज्ञी स्व. लता मंगेशकर आणि अभिनेते स्व. रमेश देव यांना आदरांजली वाहण्यात आली. त्याचबरोबर आदिवासी समाजासाठी असलेल्या ठक्कर बाप्पा योजनेतील आर्थिक निकषात वाढ करण्यासह अन्य तीन निर्णय महत्वाचे घेतले. राज्यात स्वत:च्या जागेत विभागीय व जिल्हा माहिती कार्यालये, माहिती भवन उभारणार राज्यात विभागीय …
Read More »हिजाब वादंगावर मलिक म्हणाले, “…भाजपा आणि संघ ठरविणार का?” बुरखा आणि हिजाबमध्ये फरक
मराठी ई-बातम्या टीम कर्नाटकातील हिजाब वादंगाचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटत असून त्यामुळे राजकिय वातावरण चांगलेच तापत आहे. कर्नाटकात तर ३० दिवसासाठी सर्व शैक्षणिक संस्थांच बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच देशभरातही यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी हिसाब आणि बुरखा यात फरक असल्याचे …
Read More »मार्च महिन्यापासून मुंबई महापालिकेवर प्रशासक राबविणार सत्ता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाल्याची मंत्री नवाब मलिक यांची माहिती
मराठी ई-बातम्या टीम राज्यातील मुंबईसह १३ महानगरपालिकांची मुदत संपत आलेली असून या सर्व महापालिकांच्या लगेच निवडणूका न घेता त्या महापालिकांवर प्रशासक नेण्याचा निर्णय जवळपास राज्य सरकारने घेतला आहे. मात्र मुंबई महापालिकेचा कायदा वेगळा असल्याने मुंबई महापालिका अधिनियम कायद्यात तसा बदल करून पालिकेवर प्रशासक नेमण्यात येणार असल्याचा निर्णय आज झालेल्या राज्य …
Read More »माफी मागा, नाहीतर घरासमोर ‘महाराष्ट्रद्रोही’ म्हणून आंदोलन करु पंतप्रधान मोदी व भाजपाविरोधात राज्यभर काँग्रेसचे आंदोलन
मराठी ई-बातम्या टीम महाराष्ट्र व उत्तर भारतीयांना कोरोना पसरवणारे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत अपमान करत असताना राज्यातील भाजपाचे खासदार टाळ्या वाजवत होते हे अत्यंत निषेधार्ह आहे. महाराष्ट्र व उत्तर प्रदेशच्या जनतेचा अपमान करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाने जाहीर माफी मागावी, अन्यथा राज्यातील भाजपाचे नेते, खासदार, आमदार व केंद्रीय …
Read More »भीमा कोरेगांवप्रकरणी आयोगाचे पुन्हा एकदा शरद पवारांना समन्स महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर स्वतंत्र चौकशीची घोषणा केली होती
मराठी ई-बातम्या टीम भीमा कोरेगांव येथील घटनेनंतर राज्यभरात झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर या हिंसाचारामागे नेमके कोण याचा शोध घेण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतंत्र चौकशी आयोगाची स्थापना करत दंगलीची आणि पुणे येथे झालेल्या एल्गार परिषदेची चौकशी करण्यासाठी या आयोगाची स्थापना केली. या आयोगाने लॉकडाऊनपूर्वी काही दिवस आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा …
Read More »