Breaking News
  • महात्मा गांधीजी आणि मानवता

    २ ऑक्टोबर महात्मा गांधी यांची जयंती. महात्मा गांधी यांच्या कार्यकर्तृत्वाला स्मरण करून नव्याने प्रेरणा घेऊन पुढे जाण्याचा तसेच त्यांच्या मानवतावादी विचारांवर आत्मपरीक्षण करण्याचा हा दिवस. महात्मा गांधी यांचे कार्य, त्यांची जगण्याची पद्धत आणि त्यांनी जगाला दिलेले अहिंसेचे तत्वज्ञान अमीट आहे. विसाव्या शतकात सर्वाधिक प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींमध्ये महात्मा गांधींचे नाव जागतिक क्रमवारीत सर्वोच्च होते. जगामध्ये अशा पद्धतीच्या एका व्यक्तिमत्त्वाचा वावर होता, याची कल्पना देखील नवी पिढी कदाचित करू शकणार नाही. ज्यावेळी प्रसार माध्यमांचे जाळे नव्हते. त्या काळातही संपूर्ण भारतावर त्यांचा शब्द प्रमाण होता. त्याचा सर्वदूर परिणाम होत होता. दूर्गम, दूरच्या गावातील सामान्यातल्या सामान्य माणूस गांधीबाबांनी सांगितले, त्यांनी म्हटले. तसेच करायला हवे असे समजून त्यांच्या आदेशाचे पालन करायचे. महात्मा गांधी आणि देशाचा त्यांच्यावरचा विश्वास म्हणजे नि:स्वार्थ नेता कसा असावा व त्यावर सामान्य माणसांनी किती भरवसा करावा याचा आदर्श वस्तुपाठ आहे. राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी भारताचे महान नेते आहेत; ते मानवी मूल्यांचे एक जगप्रसिद्ध प्रतीक …

    Read More »
  • शिलाहार ते मराठा राजधानीचे बळकट स्थान ‘पन्हाळा’ किल्ला

  • सह्याद्रीच्या हृदयातील अभेद्य गड : प्रतापगड

  • स्वराज्याची २५ वर्षे राजधानी असलेला गडांचा राजा : राजगड

  • ७५ वर्षांनंतर भारतीय राज्यघटना कुठे आहे?

Recent Posts

जयंत पाटील यांचा आरोप, महाराष्ट्र भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्या मध्ये पहिला तर महिला अत्याचार मध्ये देशात दुसरा

नुकताच एनसीआरबीचा अहवाल प्रसिद्ध झाला. या अहवालातील आकडेवारी महाराष्ट्रासाठी काही अनुकूल नाही. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी सरकारला धारेवर धरले आहे. देशात १७ राज्यांमध्ये भाजपचं सरकार आहे पण महाराष्ट्र भ्रष्टाचार आणि शेतकरी आत्महत्या मध्ये पहिला तर महिला अत्याचार मध्ये देशात दुसरा! अरे, कुठे …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचे मत, भाजपविरोधी आघाडीची गरज; मुस्लिम समाजाने पुढाकार घ्यावा

देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीत भाजप आणि आरएसएसविरोधात प्रभावी पर्याय उभा करायचा असेल, तर मुस्लिम समाजाने पुढाकार घेऊन काँग्रेस पक्षाला इतर धर्मनिरपेक्ष पक्षांसोबत युती करण्यास भाग पाडले पाहिजे, असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. मुंबईत आयोजित नफरत और खौफ़ के दौर में मुसलमानों का …

Read More »

शिवसेना खासदार डॉ श्रीकांत एकनाथ शिंदे यांचा दोन महिन्यांचा राज्यव्यापी दौरा

आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना संघटना अधिक मजबूत, सक्षम आणि बूथस्तरापर्यंत प्रभावी करण्यासाठी शिवसेना संसदीय गटनेते तथा कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा विधानसभा निहाय कार्यकर्ता, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी संवाद दौरा १६ मे २०२६ पासून सुरू होत आहे. १६ मे ते १५ जुलै असे …

Read More »

प्रताप सरनाईक यांची स्पष्टोक्ती, व्यावसायिक वाहन चालकांनी व्यवहारिक मराठी शिकणे ही काळाची गरज

महाराष्ट्रात व्यवसायिक प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक चालकाला व्यवहारिक मराठी येणे अत्यावश्यक आहे. मराठी शिकणे म्हणजे कोणावर बंधन घालणे नव्हे, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि अस्मितेचा आदर करणे आहे, असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. रंगशारदा मंदिर येथे आयोजित हिंदी भाषिकांच्या नवभारतीय शिव वाहतूक संघटनेच्या “वर्धापन दिन व जल्लोष मेळावा” …

Read More »

पंतप्रधान मोदी यांचे वर्क फ्रॉम होमचे संकेत, इंधन-सोने खरेदी न करण्याचे आवाहन

मध्यपूर्वेतील युद्धामुळे निर्माण झालेल्या जागतिक तेल संकटाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी दरवाढ होण्याची भीती वाढत असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी लोकांना ‘वर्क फ्रॉम होम’ पद्धती पुन्हा सुरू करण्याचे, इंधनाचा वापर कमी करण्याचे आणि देशाला परकीय चलन वाचविण्यात मदत करण्यासाठी एक वर्ष लग्नासाठी सोने खरेदी करणे टाळण्याचे आवाहन …

Read More »

मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांच्या मंत्रिमंडळात हे मंत्री आणि त्यांची ही आहे ओळख

अभिनेता कम राजकारणी विजय तथा मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांनी, अनेक दशकांच्या द्रविड पक्षाच्या वर्चस्वानंतर तामिळनाडूच्या राजकारणात एका नव्या अध्यायाची सुरुवात करणाऱ्या ऐतिहासिक शपथविधी सोहळ्यात, त्यांच्यासोबत शपथ घेणाऱ्या मंत्र्यांची प्राथमिक यादी जाहीर केली. या यादीत एका २९ वर्षीय आमदाराचा समावेश आहे, जे मंत्रिमंडळातील सर्वात तरुण मंत्री बनले आहेत. तसेच, एक …

Read More »

मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांच्या मंत्रिमंडळातील सर्वात तरूण मंत्री एस कीर्तना

वयाच्या २९ व्या वर्षी, एस. कीर्तना या सी. जोसेफ विजय यांच्या पहिल्या मंत्रिमंडळातील तरुण चेहऱ्यांपैकी एक बनल्या आहेत. पहिल्यांदाच आमदार झालेल्या, राजकीय रणनीतीकार-राजकारणी आणि आता विजय यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील सर्वात तरुण मंत्री, कीर्तना यांचा उदय हा तामिळनाडूच्या राजकारणात तरुण आणि सुशिक्षित नेतृत्व टीम सादर करण्याच्या टीव्हीकेच्या प्रयत्नांना प्रतिबिंबित करतो. नुकत्याच …

Read More »

पंतप्रधान मोदी यांच्या कार्यक्रमाच्या स्थळाजवळ स्फोटके सापडली

रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बंगळूर दौऱ्यापूर्वी बंगळूरच्या बाहेरील एका कार्यक्रमाच्या ठिकाणी किमान दोन जिलेटीनच्या कांड्या सापडल्याने सुरक्षेत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी सखोल तपास सुरू केला आहे. पंतप्रधानांचा कार्यक्रम ज्या मुख्य ठिकाणी होणार होता, त्या ठिकाणापासून सुमारे ३ किलोमीटर अंतरावर, कागलीपुरा जवळील एका आश्रमाजवळ ही स्फोटके सापडली. पोलिसांच्या …

Read More »

मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर सी जोसेफ विजय यांची घोषणा, श्वेतपत्रिका काढणार

‘तमिळगा वेट्री कझगम’ अर्थात टीव्हीके (TVK) चे प्रमुख सी. जोसेफ विजय यांनी रविवारी तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून आपल्या नव्या कारकिर्दीची सुरुवात केली. आपल्या प्रमुख निवडणूक आश्वासनांची त्वरित पूर्तता करण्याच्या उद्देशाने त्यांनी एकापाठोपाठ अनेक महत्त्वाच्या फायलींवर स्वाक्षऱ्या केल्या. त्यांनी स्वाक्षरी केलेल्या पहिल्या फाईलद्वारे घरगुती वीज ग्राहकांसाठी २०० युनिट्स मोफत वीज पुरवठा सुरू …

Read More »

मेटिओरिटिकल सोसायटी’च्या फेलो म्हणून भारतीय महिला कुलजीत कौर मारहास यांची निवड

कुलजीत कौर मारहास यांची ‘द मेटिओरिटिकल सोसायटी’च्या फेलो म्हणून निवडल्या गेलेल्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत. उल्काशास्त्र आणि ग्रह विज्ञानातील हा जगातील सर्वात प्रतिष्ठित सन्मानांपैकी एक आहे. अहमदाबाद येथील फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीच्या ग्रह विज्ञान विभागातील प्राध्यापिका, प्रा. कुलजीत कौर मारहास यांची २०२६ साठी सोसायटीच्या फेलो म्हणून निवड झाली आहे. या …

Read More »

राज्यपालांकडून टीव्हीके प्रमुख विजय थलपती यांना सत्ता स्थापनेचे निमंत्रण

अभिनेते-राजकारणी विजय यांना शनिवारी तामिळनाडूमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपालांची मंजुरी मिळाली. त्यांच्या पक्षाने, तामिळगा वेट्री कळघम (टीव्हीके), २३४-सदस्यीय विधानसभेत बहुमताचा आकडा पार करण्यासाठी आवश्यक पाठिंबा मिळवला आहे. विजय उद्या सकाळी १० वाजता मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. विदुथलाई चिरुथैगल कची, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) आणि काँग्रेस यांसारख्या …

Read More »

हँटाव्हायरस विषाणूचा प्रादुर्भाव कोरोना सारखा संसर्गजन्य

हँटाव्हायरसच्या प्रादुर्भावाबाबतच्या अलीकडील चर्चांमुळे जगभरात चिंता वाढली आहे, विशेषतः एका आलिशान क्रूझ शिपवर संसर्गाचे समूह आढळल्यानंतर. जरी हा विषाणू काही प्रकरणांमध्ये गंभीर आणि जीवघेणा ठरू शकतो, तरी डॉक्टरांच्या मते, त्याचा प्रसार कोविड-१९ सारख्या अत्यंत संसर्गजन्य श्वसनसंस्थेच्या आजारांपेक्षा खूप वेगळ्या पद्धतीने होतो. फोर्टिस मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूटमधील संसर्गजन्य रोग विभागाच्या वरिष्ठ सल्लागार …

Read More »

प. बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी यांच्यासोबत या आमदारांनी घेतली मंत्री पदाची शपथ

विधानसभा निवडणुकीत भाजपच्या दणदणीत विजयानंतर, पश्चिम बंगालमध्ये शनिवारी एका भव्य शपथविधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात सुवेंदू अधिकारी यांनी राज्याचे पहिले भाजप मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासोबतच, जात, समुदाय आणि प्रादेशिक प्रतिनिधित्वावर पक्षाने दिलेल्या भरचे प्रतिबिंब उमटवणारी मंत्रिमंडळ रचनाही यावेळी पाहायला मिळाली. कोलकाता येथील ‘ब्रिगेड परेड ग्राउंड्स’वर, पंतप्रधान …

Read More »

लेफ्टनंट जनरल एन.एस राजा सुब्रमणी नवे सीडीएस म्हणून नियुक्त

लेफ्टनंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी (निवृत्त) यांची पुढील संरक्षण प्रमुख (CDS) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून ते लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही काम पाहतील. हे माजी लष्करी अधिकारी जनरल अनिल चौहान यांची जागा घेतील, ज्यांचा संरक्षण प्रमुख (CDS) म्हणून कार्यकाळ यावर्षी ३० मे रोजी पूर्ण होईल. …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, राज्य सरकार जाणार सर्वोच्च न्यायालयात

राज्य शासनाच्या मालकीची मीरा-भाईंदर येथील कोट्यवधी रुपये किंमतीची सुमारे २५४.८८ एकर जमीन दोन बिल्डरला देण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाविरुद्ध राज्य सरकारने कंबर कसली असून, या निकालाला सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिकेतून आव्हान देण्यात येणार आहे. चंद्रशेखर बावनकुळे पुढे बोलताना म्हणाले की, मुंबई उच्च न्यायालयाने ३० एप्रिल २०२६ ही जमीन दीइस्टेट …

Read More »