Breaking News
  • महात्मा गांधीजी आणि मानवता

    २ ऑक्टोबर महात्मा गांधी यांची जयंती. महात्मा गांधी यांच्या कार्यकर्तृत्वाला स्मरण करून नव्याने प्रेरणा घेऊन पुढे जाण्याचा तसेच त्यांच्या मानवतावादी विचारांवर आत्मपरीक्षण करण्याचा हा दिवस. महात्मा गांधी यांचे कार्य, त्यांची जगण्याची पद्धत आणि त्यांनी जगाला दिलेले अहिंसेचे तत्वज्ञान अमीट आहे. विसाव्या शतकात सर्वाधिक प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींमध्ये महात्मा गांधींचे नाव जागतिक क्रमवारीत सर्वोच्च होते. जगामध्ये अशा पद्धतीच्या एका व्यक्तिमत्त्वाचा वावर होता, याची कल्पना देखील नवी पिढी कदाचित करू शकणार नाही. ज्यावेळी प्रसार माध्यमांचे जाळे नव्हते. त्या काळातही संपूर्ण भारतावर त्यांचा शब्द प्रमाण होता. त्याचा सर्वदूर परिणाम होत होता. दूर्गम, दूरच्या गावातील सामान्यातल्या सामान्य माणूस गांधीबाबांनी सांगितले, त्यांनी म्हटले. तसेच करायला हवे असे समजून त्यांच्या आदेशाचे पालन करायचे. महात्मा गांधी आणि देशाचा त्यांच्यावरचा विश्वास म्हणजे नि:स्वार्थ नेता कसा असावा व त्यावर सामान्य माणसांनी किती भरवसा करावा याचा आदर्श वस्तुपाठ आहे. राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी भारताचे महान नेते आहेत; ते मानवी मूल्यांचे एक जगप्रसिद्ध प्रतीक …

    Read More »
  • शिलाहार ते मराठा राजधानीचे बळकट स्थान ‘पन्हाळा’ किल्ला

  • सह्याद्रीच्या हृदयातील अभेद्य गड : प्रतापगड

  • स्वराज्याची २५ वर्षे राजधानी असलेला गडांचा राजा : राजगड

  • ७५ वर्षांनंतर भारतीय राज्यघटना कुठे आहे?

Recent Posts

कॉकरोच जनता पार्टीची मोठी अपडेट, तर सोनम वांगचुक उपोषण मागे घेतीलः गीतांजली आंग्मो यांची माहिती

२० जुलै रोजी होणाऱ्या कॉकरोच जनता पक्षाच्या (सीजेपी) प्रस्तावित ‘चलो संसद’ मोर्चाच्या पार्श्वभूमीवर, कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आपला जवळपास तीन आठवडे सुरु ठेवलेले उपोषणाचे आंदोलन संपवण्याची तयारी दर्शवली आहे, परंतु त्यासाठी राजकीय नेत्यांनी शिक्षण क्षेत्रातील उत्तरदायित्वाचा मुद्दा संसदेत उपस्थित करण्याचे आश्वासन देणे आवश्यक असल्याची अट सोनम वांगचुक यांनी समोर ठेवल्याची …

Read More »

समुद्रात शनिवारी झाला कमी तीव्रतेच्या भूकंप; त्सुनामीचा कोणताही धोका नाही

अरबी समुद्रात महाराष्ट्राच्या किनारपट्टीसाठी उच्च भरतीचा (High Tide) २४ तासांचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आल्याने मच्छीमार आणि किनारपट्टीवरील नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे. अरबी समुद्रात कमी तीव्रतेचा भूकंपामुळे कोणताही समुद्री धोका निर्माण झालेला नसला, तरी उच्च भरतीच्या पार्श्वभूमीवर मच्छीमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणे …

Read More »

आषाढी वारी निमित्त सरकारकडून ‘भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर तसेच सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी वारी २०२६ मध्ये सहभागी झालेल्या वारकरी भाविकांना सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत व्यापक आणि दर्जेदार आरोग्य सेवा पुरविण्यात येत असून, ‘भक्ती विठोबाची… सेवा आरोग्याची’ ही …

Read More »

एकनाथ शिंदे यांचे आश्वासन, पंढरपूर कॉरिडॉरसाठी शेतकऱ्यांना विश्वासात घेणार; जबरदस्ती नाही

आषाढी एकादशीच्या पावन सोहळ्यानिमित्त पंढरपुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकास, वारकरी सेवा आणि लोकभावनेचा समतोल साधणारी भूमिका मांडत पंढरपूर कॉरिडॉर, शक्तिपीठ महामार्ग, वारकरी सुविधा तसेच राज्यातील विविध राजकीय मुद्द्यांवर सविस्तर भूमिका स्पष्ट केली. पंढरपूर कॉरिडॉरबाबत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, शेतकऱ्यांनी आम्हाला विश्वासात घेऊनच प्रकल्प राबवावा, अशी मागणी केली असून …

Read More »

सोनम वांगचुक यांना खाजगी रूग्णालयात स्थलांतरीत करण्यावरुन काही प्रश्न

भारतात, सरकारी धोरणांना आव्हान देण्यासाठी उपोषण, जल सत्याग्रह आणि अगदी टोकाच्या आंदोलनांचा वापर फार पूर्वीपासून केला जात आहे. परंतु कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना त्यांच्या उपोषणादरम्यान रुग्णालयात दाखल केल्याने एक जुना प्रश्न अधिकच प्रखरपणे समोर आला आहे: एखाद्या आंदोलकाच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी सरकार किती पुढे जाऊ शकते आणि कोणत्या टप्प्यावर हस्तक्षेप …

Read More »

दिल्ली उच्च न्यायालयाचा सोनम वांगचुक प्रकरणी सरकारच्या निर्णयाला पाठिंबा

दिल्ली उच्च न्यायालयाने हवामान कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात हलवण्याच्या सरकारच्या निर्णयाला पाठिंबा दिला. दीर्घकाळ चाललेल्या उपोषणानंतर त्यांची प्रकृती खालावत असल्याने हा निर्णय मनमानी नाही, असा निकाल न्यायालयाने दिला. सोनम वांगचुक यांना ताब्यात घेण्यात आले आहे किंवा त्यांच्या शारीरिक स्वायत्ततेचे उल्लंघन होत आहे, हा दावाही न्यायालयाने फेटाळून लावला. ते …

Read More »

वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली जे आग्मो म्हणाल्या, माझा विश्वास उडाला, न्यायालयात दाद मागणार

कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली आंग्मो यांनी, सरकारी वैद्यकीय सुविधेवरील विश्वास उडाल्याने, सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयातून खासगी रुग्णालयात हलवण्याची मागणी करत दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. गीतांजली जे आंग्मो यांनी याचिकेवर आजच तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली, ज्यानंतर न्यायालयाने आज दुपारी २:३० वाजता सुनावणीसाठी हे प्रकरण सूचीबद्ध केले. …

Read More »

तृणमूलच्या बंडखोर खासदारांची स्वतंत्र आसन व्यवस्थाः इंडिया आघाडी बैठकीतून बाहेर

बंडखोर तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) खासदारांसाठी स्वतंत्र आसनव्यवस्थेवरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, इंडिया आघाडीच्या खासदारांनी बैठकीतून सभात्याग केल्याने रविवारी संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी केंद्राच्या सर्वपक्षीय बैठकीत मोठा नाट्यमय प्रसंग घडला. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी संसद परिशिष्टात बोलावलेल्या या बैठकीत, सरकारच्या कायदेविषयक अजेंड्यावर आणि आगामी अधिवेशनात चर्चेत राहण्याची शक्यता असलेल्या मुद्द्यांवर …

Read More »

सफदरजंग रूग्णालयात जबरदरस्तीच्या स्थलांतरानंतर सोनम वांगचुक यांचा पहिला संदेश

काल सकाळी इतर कोणाच्या लक्षात येण्याआधीच दिल्ली पोलिसांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचा आधार घेत सामाजित कार्यकर्त्ये सोनम वांगचुक यांना जंतरमतर येथून जबरदस्तीने उचलले. त्यानंतर सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. हे वृत्त कळताच सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली जे आग्मो यांनी सफदरजंग रूग्णालयाच्या डॉक्टरांकडे तपासणीचे अहवाल मागितले. त्यानंतर सोनम वांगचुक …

Read More »

ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ कुमार सप्तर्षी यांचे निधन

ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्ये, समाजवादी विचारवंत, महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष, माजी आमदार, लेखक आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ कुमार सप्तर्षी यांचे वयाच्या ८५ वर्षी पुण्याच्या खाजगी रूग्णालयात निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी डॉ उर्मिला, मुलगा आणि सून असा परिवार आहे. डॉ कुमार सप्तर्षी यांना मधूमेहाचा त्रास होता. तसेच वयोमानामुळे त्यामुळे …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास, पायाभूत सुविधांच्या विकासामुळे २०३० पर्यंत पुणे देशाचे ‘ग्रोथ इंजिन’

पुणे शहर हे भविष्यातील अत्याधुनिक तंत्रज्ञान (डीप टेक) आणि जागतिक क्षमता केंद्रांचे (जीसीसी) प्रमुख केंद्र बनण्याच्या मार्गावर असून सन २०३० पर्यंत पुणे हे देशातील अत्यंत आधुनिक शहर व प्रमुख विकास केंद्र (ग्रोथ इंजिन) म्हणून नावारूपाला येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. शहराची वाढती वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी राज्य …

Read More »

जयंत पाटील यांची टीका,…शक्तीपीठ मात्र पंढरपूर पासून हा रस्ता २३ किलोमीटर दूर

पंढरपूरमध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधात आज सद्बुद्धी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.‌ यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी दिंडीत सहभागी होत सरकारवर जोरदार हल्ला केला. जयंत पाटील पुढे म्हणाले की, सगळी देवस्थाने जोडणारा रस्ता म्हणजे शक्तीपीठ महामार्ग असं सरकार म्हणतं मात्र सर्वात मोठे देवस्थान असलेल्या पंढरपूरपासून …

Read More »

अभिनेता ममूटी, कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री यामी गौतमीला राष्ट्रीय पुरस्कार

७२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात, ‘ब्रह्मयुगम’ आणि ‘चंदू चॅम्पियन’ चित्रपटांसाठी अभिनेते ममूटी आणि कार्तिक आर्यन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला, तर ‘आर्टिकल ३७०’ मधील अभिनयासाठी यामी गौतमला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गौरविण्यात आले. हे प्रतिष्ठित पुरस्कार २०२४ मध्ये केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाने (CBFC) प्रमाणित केलेल्या चित्रपटांना दिले जातात. प्रसिद्ध चित्रपट …

Read More »

प्रविण सहानी यांची माहिती, बदलत्या समीकरणात भारताला फार स्थान नाही, पाकिस्तानचा दबदबा मात्र वाढणार

अमेरिका, इस्त्रायल, इराण युद्धानंतर जगाचे समिकरणच बदलले जाणार आहे. जग आता दोन शक्तीमध्ये विभागलेले राहिले नाही तर जग आता बहुधृवीय झाले आहे आणि त्याची सुरुवात २०१३ पासूनच झालेली आहे. अमेरिकेने महायुद्ध व शीतयुद्ध जिंकले आहे पण जग आता पूर्णपणे बदलले आहे, जगाचे नेतृत्व बदलले आहे. रशिया, चीन अमेरिकेबरोबर इतर शक्तीही …

Read More »

त्या सहा खासदारांच्या शिंदे शिवसेनेतील विलनीकरणास लोकसभाध्यक्षांची मान्यता

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उबाठा गटाला मोठा धक्का बसला असून शिवसेना उबाठामधून बाहेर पडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटात प्रवेश केलेल्या सहा खासदारांना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वीच शिवसेनेतील विलीनीकरणाला पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत औपचारिक मान्यता दिली. लोकसभा सचिवालयाने प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार, अध्यक्षांच्या या निर्णयामुळे शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे …

Read More »