Breaking News
  • महात्मा गांधीजी आणि मानवता

    २ ऑक्टोबर महात्मा गांधी यांची जयंती. महात्मा गांधी यांच्या कार्यकर्तृत्वाला स्मरण करून नव्याने प्रेरणा घेऊन पुढे जाण्याचा तसेच त्यांच्या मानवतावादी विचारांवर आत्मपरीक्षण करण्याचा हा दिवस. महात्मा गांधी यांचे कार्य, त्यांची जगण्याची पद्धत आणि त्यांनी जगाला दिलेले अहिंसेचे तत्वज्ञान अमीट आहे. विसाव्या शतकात सर्वाधिक प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींमध्ये महात्मा गांधींचे नाव जागतिक क्रमवारीत सर्वोच्च होते. जगामध्ये अशा पद्धतीच्या एका व्यक्तिमत्त्वाचा वावर होता, याची कल्पना देखील नवी पिढी कदाचित करू शकणार नाही. ज्यावेळी प्रसार माध्यमांचे जाळे नव्हते. त्या काळातही संपूर्ण भारतावर त्यांचा शब्द प्रमाण होता. त्याचा सर्वदूर परिणाम होत होता. दूर्गम, दूरच्या गावातील सामान्यातल्या सामान्य माणूस गांधीबाबांनी सांगितले, त्यांनी म्हटले. तसेच करायला हवे असे समजून त्यांच्या आदेशाचे पालन करायचे. महात्मा गांधी आणि देशाचा त्यांच्यावरचा विश्वास म्हणजे नि:स्वार्थ नेता कसा असावा व त्यावर सामान्य माणसांनी किती भरवसा करावा याचा आदर्श वस्तुपाठ आहे. राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी भारताचे महान नेते आहेत; ते मानवी मूल्यांचे एक जगप्रसिद्ध प्रतीक …

    Read More »
  • शिलाहार ते मराठा राजधानीचे बळकट स्थान ‘पन्हाळा’ किल्ला

  • सह्याद्रीच्या हृदयातील अभेद्य गड : प्रतापगड

  • स्वराज्याची २५ वर्षे राजधानी असलेला गडांचा राजा : राजगड

  • ७५ वर्षांनंतर भारतीय राज्यघटना कुठे आहे?

Recent Posts

संरक्षण सचिव पीट हेगसेथ म्हणाले, इराण म्हणजे इराक नाही जेथे अंतहिन युद्ध

अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी सोमवारी इराणवरील वाढत्या हल्ल्या आणि मध्य पूर्वेतील अमेरिकेच्या भूतकाळातील हल्ल्यांमधील समानता नाकारली, तसेच जाहीर केले की, वॉशिंग्टन दुसऱ्या इराक-शैलीच्या दलदलीत प्रवेश करत नाही तर तेहरानच्या लष्करी शक्ती आणि आण्विक महत्त्वाकांक्षा चिरडण्यासाठी निर्णायक मोहीम राबवत आहे. “हे इराक नाही, हे अंतहीन युद्ध नाही,” असे संरक्षण …

Read More »

ईपीएफओच्या व्याज दरात काहीही बदल नाही

सेवानिवृत्ती निधी संस्था ईपीएफओ EPFO ​​ने सोमवारी (२ मार्च २०२६) कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी (EPF) ठेवींवर २०२५-२६ साठी ८.२५ % व्याज दर निश्चित केला आणि सलग दुसऱ्या वर्षी हा दर कायम ठेवला, असे एका सूत्राने सांगितले. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये, ईपीएफओ EPFO ​​ने २०२४-२५ आर्थिक वर्षासाठी ८.२५% व्याजदर कायम ठेवला होता. …

Read More »

भारत-कॅनडा दरम्यान युरेनियम पुरवठा आणि ५० अब्ज डॉलर्सच्या व्यापारी करारावर शिक्कामोर्तब

भारत आणि कॅनडाने सोमवारी (२ मार्च २०२६) युरेनियम आणि महत्त्वाच्या खनिजांच्या पुरवठ्याबाबत महत्त्वाचे करार केले आणि लवकरच एक व्यापक आर्थिक भागीदारी करार करण्याचे आश्वासन दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे कॅनेडियन समकक्ष मार्क कार्नी यांनी २०३० पर्यंत द्विपक्षीय वार्षिक व्यापार ५० अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्यासह संबंधांना बळकटी देण्यासाठी एक नवीन चौकट …

Read More »

फेब्रुवारी संपला, लाडकी बहिणींना हप्ता कधी मिळणार

महायुती सरकारने विधानसभा निवडणूकी पुर्वी सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लोकप्रिय ठरली. महायुती सरकारने सरसकट सर्व महिलांना या योजनेचा लाभ देण्याचे म्हटल्याने ही योजना निवडणुकीत गेमचेंजर ठरली. मात्र आता सरकारला ह्प्ता देण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याचे दिसते. फेब्रूवारी संपला तरी हप्ता अंद्याप मिळाला नाही त्यामुळे फेब्रूवारी मार्च महिन्याचा …

Read More »

मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांसाठी आपत्कालिन सूचना

मध्यपूर्व व आसपासच्या काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार परदेशात वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण सूचना जारी करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांनी आवश्यक माहितीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष किंवा पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी व जिल्हा …

Read More »

आशिष शेलार यांची माहिती, १५ हजार युवकांना प्रशिक्षण आणि ५ हजार रोजगार निर्मिती

युवकांचा देश असलेल्या भारतातील तरुण पिढीमध्ये जागतिक पातळीवर नेतृत्व करण्याची क्षमता आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे ‘विकसित भारत २०२७’ हे स्वप्न आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेला ‘विकसित महाराष्ट्र’चा रोडमॅप साकार करण्यासाठी कौशल्य विकास हा पायाभूत टप्पा आहे. शासनाच्या या संकल्पनेमध्ये युवकांच्या क्षमतेचा कल जाणून घेणारी ‘सक्षम कौशल्य सर्वेक्षण’ योजना  देशातील अशी  पहिलीच सर्वेक्षण  योजना असून  रोजगार निर्मितीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्याने …

Read More »

देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रास ‘अजितदादा पवार’ यांचे नाव देण्यास मान्यता

“महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत देशी गाईंचे संगोपन व संवर्धन, तसेच दूध व दुग्धजन्य उत्पादने, गोमूत्र आणि शेण प्रक्रियेवरील संशोधनासाठी कार्यरत असलेल्या देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे ‘अजितदादा पवार देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र’ असे नामकरण करण्यास मान्यता देण्यात आली” असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी …

Read More »

आयएएस अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई केल्यानंतर सामान्य प्रशासन विभागाचे पत्र

राज्य विधिमंडळाचे अधिवेशन २३ फेब्रुवारी रोजी पासून सुरु झाले. मात्र त्यानंतरच्या पहिल्या दोन दिवसातच राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी आयएएस अधिकारी एम के सिंग यांना अचानक एका विषयावर चर्चा करण्यासाठी आणि माहितीचे ब्रिफींग घेण्यासाठी विधिमंडळातील मंत्री कार्यालयात पाचारण करण्यात आले. सदर अधिकाऱ्यांस जवळपास चार ते पाच वेळा बोलवणे धाडूनही …

Read More »

रशियाकडील तेल खरेदीत भारताकडून घट

जानेवारी २०२६ मध्येही भारताने रशियाकडून तेल आयात कमी करण्याची आणि त्याऐवजी आखाती देश आणि अमेरिकेकडून अधिक जास्तीत जास्त तेल मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले असल्याची माहिती ताज्या अधिकृत आकडेवारीवरून पुढे येत आहे. मे २०२२ नंतर पहिल्यांदाच भारताच्या तेल आयातीमध्ये रशियाचा वाटा २०% पेक्षा कमी झाला आहे. तथापि, गेल्या आठवड्यातील घटनांमुळे भारतासाठी …

Read More »

Delhi Airport : मध्य पूर्वेतील तणावाचा दिल्ली विमानतळावर परिणाम

Delhi Airport

Delhi Airport : मध्य पूर्वेतील वाढत्या संघर्षाचा दिल्ली विमानतळावरील उड्डाणांवर परिणाम झाला आहे. अनेक उड्डाणे रद्द झाल्यामुळे आणि विलंब झाल्यामुळे दिल्ली विमानतळावर प्रवासी चिंतेत असल्याचे दिसून आले. एका प्रवाशाने सांगितले की मध्य पूर्वेतील बिघडणारी परिस्थिती मक्का आणि मदिना येथे प्रवास करणे कठीण करत आहे, कारण लढाईमुळे उड्डाणे विस्कळीत झाली आहेत. …

Read More »

इराणचे अब्बास अराघची म्हणाले, आमचे लक्ष्य अमेरिकी तळांना, शेजाराऱ्यांना नाही

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येनंतर अमेरिका आणि इस्रायलशी संघर्ष वाढत असताना, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची म्हणाले की तेहरान आखाती प्रदेशातील अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य करत आहे, शेजारील देशांना नाही. अल जझीराला दिलेल्या मुलाखतीत, अब्बास अराघची म्हणाले की इराणचे हल्ले इराणविरुद्धच्या कारवाईला पाठिंबा देणाऱ्या अमेरिकन मालमत्तेवर केंद्रित …

Read More »

श्री गुरू तेग बहादूर यांच्या ३५० वा शहीदी समागम कार्यक्रमात दुसऱ्या दिवशी लाखो भाविकांची अलोट गर्दी

‘हिंद-दी-चादर’ अंतर्गत श्री गुरू तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त खारघर येथील ओवे मैदानावर आयोजित भव्य धार्मिक कार्यक्रमात दुसऱ्या दिवशीही लाखो भाविकांची अलोट गर्दी झाली आहे. सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. “वाहे गुरु” व “बोले सो निहाल, सत श्री अकाल” च्या जयघोषात श्री गुरू ग्रंथ साहिबजी …

Read More »

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला गुरू तेग बहादूर यांच्या कार्याचा गौरव

“धर्मासाठी शिर दिले पण तत्त्वांशी तडजोड केली नाही, हा आदर्शच आजच्या भारताला दिशा देणारा आहे,” असे प्रतिपादन करत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धार्मिक स्वातंत्र्य आणि मानवतेच्या रक्षणाचा ठाम संदेश दिला. खारघर, नवी मुंबई येथे आयोजित ‘हिंद दि चादर’ गुरु तेग बहादुर यांच्या ३५०व्या शहीद समागम सोहळ्यात मार्गदर्शन करताना त्यांनी …

Read More »

रमेश चेन्नीथला यांचे आवाहन, भाजपाचे धर्माच्या आधारावर विभाजनाचे राजकारण हाणून पाडा

काँग्रेस पक्षाने देशात सर्व धर्म समभावाची शिकवण दिली आहे. सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन काँग्रेस पक्ष राजकारण करत आला आहे पण मागील १२ वर्षापासून भारतीय जनता पक्ष देशात हिंदु मुस्लीम वाद निर्माण करून विभाजनाचे राजकारण करत आहे. सामाजिक सौहार्द बिघडवण्याचा हे षडयंत्र हाणून पाडा, असे आवाहन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांची ग्वाही, देशातील सर्वोत्तम भूमी अभिलेख व्यवस्था उभारण्यावर भर

राज्यातील भूमी अभिलेख व्यवस्था अधिक पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख करण्यासाठी शासन कटिबद्ध असून देशातील सर्वोत्तम भूमी अभिलेख प्रणाली उभारण्यावर भर देण्यात येत असल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. महसूल विभागाच्या सेवा अधिक कार्यक्षम, तंत्रज्ञानाधिष्ठित आणि सर्वसामान्यांना सहज उपलब्ध व्हाव्यात, यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान (टप्पा-1)’ ची …

Read More »