Breaking News
  • महात्मा गांधीजी आणि मानवता

    २ ऑक्टोबर महात्मा गांधी यांची जयंती. महात्मा गांधी यांच्या कार्यकर्तृत्वाला स्मरण करून नव्याने प्रेरणा घेऊन पुढे जाण्याचा तसेच त्यांच्या मानवतावादी विचारांवर आत्मपरीक्षण करण्याचा हा दिवस. महात्मा गांधी यांचे कार्य, त्यांची जगण्याची पद्धत आणि त्यांनी जगाला दिलेले अहिंसेचे तत्वज्ञान अमीट आहे. विसाव्या शतकात सर्वाधिक प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींमध्ये महात्मा गांधींचे नाव जागतिक क्रमवारीत सर्वोच्च होते. जगामध्ये अशा पद्धतीच्या एका व्यक्तिमत्त्वाचा वावर होता, याची कल्पना देखील नवी पिढी कदाचित करू शकणार नाही. ज्यावेळी प्रसार माध्यमांचे जाळे नव्हते. त्या काळातही संपूर्ण भारतावर त्यांचा शब्द प्रमाण होता. त्याचा सर्वदूर परिणाम होत होता. दूर्गम, दूरच्या गावातील सामान्यातल्या सामान्य माणूस गांधीबाबांनी सांगितले, त्यांनी म्हटले. तसेच करायला हवे असे समजून त्यांच्या आदेशाचे पालन करायचे. महात्मा गांधी आणि देशाचा त्यांच्यावरचा विश्वास म्हणजे नि:स्वार्थ नेता कसा असावा व त्यावर सामान्य माणसांनी किती भरवसा करावा याचा आदर्श वस्तुपाठ आहे. राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी भारताचे महान नेते आहेत; ते मानवी मूल्यांचे एक जगप्रसिद्ध प्रतीक …

    Read More »
  • शिलाहार ते मराठा राजधानीचे बळकट स्थान ‘पन्हाळा’ किल्ला

  • सह्याद्रीच्या हृदयातील अभेद्य गड : प्रतापगड

  • स्वराज्याची २५ वर्षे राजधानी असलेला गडांचा राजा : राजगड

  • ७५ वर्षांनंतर भारतीय राज्यघटना कुठे आहे?

Recent Posts

प्रताप सरनाईक यांची माहिती ७८ हजार वृक्ष लागवड आणि इंधन बचतीची व्यापक मोहीम

महाराष्ट्राच्या जनमानसाशी अतूट नाळ जुळलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण एसटी परिवाराने ‘स्वच्छ एसटी, हरित एसटी आणि बचत करणारी सक्षम एसटी’ घडविण्याचा निर्धार करावा, असे आवाहन परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले. एसटीच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात मंत्री प्रताप सरनाईक …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचा नीट-युजी परिक्षा संगणक आधारीत घेण्यास नकार

सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (१ जून, २०२६) राष्ट्रीय चाचणी संस्थेला (NTA) NEET-UG २०२६ ची फेरपरीक्षा सध्याच्या लेखी परीक्षेऐवजी संगणक-आधारित चाचणी (CBT) स्वरूपात घेण्याचे निर्देश देण्यास नकार दिला. परीक्षेच्या या टप्प्यावर पद्धतीत बदल केल्यास व्यावहारिक अडचणी निर्माण होतील, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. मूळतः ३ मे रोजी होणारी नीट युजी NEET-UG २०२६ परीक्षा, …

Read More »

मान्सूनचे भारतात आगमन उशीराने होणार, कारणं काय उशीर होण्याला

भारताचा नैऋत्य मान्सून, जो आतापर्यंत केरळमध्ये दाखल व्हायला हवा होता, तो उशिरा येत आहे आणि ताज्या अंदाजानुसार तो ३ जूनपूर्वी किनारपट्टीवर पोहोचणार नाही, इतकेच नव्हे तर काही हवामान तज्ज्ञांच्या मते यात आणखी विलंब होऊ शकतो. हवामान तज्ज्ञांना ही तारीख पुढे ढकलण्याची ही तिसरी वेळ आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) सुरुवातीला …

Read More »

राहुल गांधी यांची पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका, त्यांना आंब्यावर बोलायला वेळ होता

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी इयत्ता १२वीच्या ऑन-स्क्रीन मार्किंग (OSM) प्रणालीसाठीच्या बोर्डाच्या निविदा प्रक्रियेतील भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून सरकार आणि सीबीएसईवर आपला हल्ला अधिक तीव्र केला आहे. व्यावसायिक उपकरणांऐवजी मोबाईल फोन वापरून उत्तरपत्रिका स्कॅन केल्या गेल्याचे नवीन दावे त्यांनी केले आहेत. सीबीएसईच्या पहिल्या डिजिटल मूल्यांकन प्रक्रियेवरून निर्माण झालेल्या वादाचा चेहरा बनलेल्या विद्यार्थ्यांशी …

Read More »

ममता बॅनर्जी यांचा इशारा, कोलकात्त्यात रोखले तर दिल्लीत आंदोलन करू

पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवरील हल्ल्यांच्या निषेधार्थ कोलकात्यात आंदोलन करण्यासाठी पोलिसांनी त्यांच्या पक्षाला परवानगी नाकारली. पश्चिम बंगालमध्ये ‘पोलीस राज’ सुरू असल्याचा आरोप करत तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी म्हणाल्या की, जर पोलिसांनी त्यांना मंगळवारी आंदोलन करण्याची परवानगी दिली नाही, तर त्या दिल्लीला जाऊन एकट्याच आंदोलन करतील. पक्षाचे कार्यकर्ते आणि समर्थकांना व्हर्च्युअली संबोधित …

Read More »

उपवर्गीकरणाविरोधातील लाँग मार्च यशस्वी करण्यासाठी मुंबईत बैठक संपन्न

सरकारच्या अनुसूचित जातीतील उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात येत्या १० जूनपासून बीड ते मुंबई असा काढण्यात येणाऱ्या लाँग मार्चचे नियोजन करण्यासाठी मुंबईत विविध पक्ष संघटनांची एकत्रित बैठक मुंबईत संपन्न झाली. यावेळी विविध समित्या स्थापन करून हा मार्च यशस्वी करण्यासंदर्भात विचारविनिमय करण्यात आला. अनुसूचित जातीमध्ये अ ,ब ,क ,ड असे वर्गीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला यासंदर्भात …

Read More »

पंकजा मुंडे यांची माहिती, शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीवर राज्य शासनाचा भर

कृत्रिम बुद्धिमत्ता, मानवी संवेदना आणि पारंपरिक ज्ञानाच्या समन्वयातून राज्यातील पशुपालन व्यवसायाला भरभराटी आणावी, असे आवाहन पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी आज येथे केले. ‘कारगिल’ कंपनीने ‘सिजेंटा फाउंडेशन इंडिया’ आणि ‘डिजिटल ग्रीन इंडिया’ यांच्या भागीदारीत महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यात ‘एकात्मिक दुग्धव्यवसाय विकास उपक्रम’ सुरू केला आहे. मंत्रालयात आयोजित या उपक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमात पंकजा मुंडे बोलत होत्या. विभागाचे सचिव एन. रामास्वामी, कारगिल इंडियाचे …

Read More »

महाविकास आघाडीच्या काँग्रेसकडून आणि महायुतीतून भाजपा-शिवसेनेने यांना दिली उमेदवारी

राज्य विधिमंडळाच्या रिक्त झालेल्या १७ जागांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी आपापले उमेदवार जाहिर केले. या निवडणूकीसाठी   स्थानिक स्वराज्य संस्थेंत निवडून गेलेल्या सदस्यांकडून मतदान करण्यात येणार आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या मतदारांना आता भलताच भाव आला आहे. त्यातच राज्यातील अनेक भागातील जिल्हा परिषदा आणि महानगरपालिकांवर भाजपा, काँग्रेस, शिवसेनाओएफसी, महाराष्ट्रवादी …

Read More »

जयंत पाटील यांचा आरोप, ८० लाख लाभार्थी महिलांना लाडकी बहिण योजनेतून बाद

राज्य शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या तब्बल ८० लाख लाभार्थी महिलांना ई केव्हायसी न केल्याचे कारण देत अपात्र ठरवले आहे. ८० लाख लाभार्थी महिलांना लाडकी बहिण योजनातून बाद करणे राज्यावर आलेल्या मोठ्या आर्थिक संकटाचे द्योतक आहे असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी व्यक्त केले. …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश, ई-बसेससाठी चार्जिंग स्टेशनचे जाळे उभारा

‘विकसित महाराष्ट्र अंतर्गत’ पर्यंत एसटी महामंडळामध्ये सन २०२९ पर्यंत ५० टक्के, २०३५ पर्यंत ८० टक्के; तर २०४७ पर्यंत एसटीचा १०० टक्के ताफा ई-बसेसमध्ये रूपांतरीत करायचा आहे. या अनुषंगाने बसेससाठी आवश्यक असलेले चार्जिग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली  वर्षा येथील निवासस्थानी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या …

Read More »

राहुल गांधी त्या विद्यार्थ्यांना म्हणाले, तुम्ही प्रश्न विचारला म्हणून देशद्रोही ठरलात

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी, आपल्या परीक्षेतील गुणांबद्दल चिंता व्यक्त करणाऱ्या सीबीएसईच्या इयत्ता १२वीच्या विद्यार्थ्यांच्या गटासोबतच्या त्यांच्या संवादाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ‘एक्स’वर पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये, राहुल गांधी यांनी बोर्डाच्या मूल्यांकन प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि पुनर्मूल्यांकनादरम्यान त्यांना कथितरित्या आढळलेल्या विसंगतींवर चर्चा केली. “माझ्या सहकारी …

Read More »

अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ म्हणाले की, पाकिस्तानशी खरी मैत्री विकसित होतेय

अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी शनिवारी वॉशिंग्टन आणि इस्लामाबाद यांच्यातील सुधारत असलेल्या संबंधांवर प्रकाश टाकला. त्यांनी पाकिस्तानच्या नागरी आणि लष्करी नेतृत्वाची प्रशंसा केली आणि अमेरिकेसोबत विकसित होत असलेल्या संबंधांना प्रादेशिक शांततेसाठी एक महत्त्वपूर्ण घडामोड म्हटले. सिंगापूरमधील शांग्री-ला डायलॉगमध्ये बोलताना हेगसेथ म्हणाले की, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानच्या नेतृत्वाशी …

Read More »

कर्नाटकचे भावी मुख्यमंत्री डी के शिवकुमार यांचा शपथविधी सोहळा होणार साधेपणाने

कर्नाटकभरातून काँग्रेस कार्यकर्ते आणि समर्थकांच्या अपेक्षित गर्दीमुळे बंगळूरमधील वाहतुकीत व्यत्यय येण्याच्या चिंतेमुळे, भावी मुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी रविवारी जाहीर केले की, ३ जून रोजी होणारा त्यांचा शपथविधी सोहळा साधेपणाने पार पडेल. बुधवारी दुपारी ४.०५ वाजता लोक भवन येथे कर्नाटकचे पुढील मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असलेल्या डी के शिवकुमार यांनी …

Read More »

इराण-अमेरिका युद्धाबाबत डोनाल्ड ट्रम्प निर्णय न घेता व्हाईट हाऊसमधून बाहेर

इराणसोबतच्या संभाव्य करारावर निर्णय घेण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षतेखाली व्हाईट हाऊसमध्ये झालेली बैठक या आठवड्याच्या सुरुवातीला कोणत्याही निष्कर्षाशिवाय संपली. असोसिएटेड प्रेसने ट्रम्प प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा हवाला देत दिलेल्या वृत्तानुसार, अध्यक्ष दोन तासांच्या बैठकीतून कोणताही निर्णय न घेता बाहेर पडले. शुक्रवारी झालेल्या या बैठकीपूर्वी, डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल …

Read More »

सीबीएसईचा अखेर यु-टर्न, पोर्टलच्या सुरक्षेत त्रुटी राहिल्याने संकेतस्थळ दोनवेळा हॅक

ऑन-स्क्रीन मार्किंग (OSM) प्रणालीवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने अर्थात सीबीएसई (CBSE) रविवारी इयत्ता १२वीच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या डिजिटल प्लॅटफॉर्ममधील त्रुटी मान्य केल्या आहेत. यापूर्वी मंडळाने म्हटले होते की, निदर्शनास आलेल्या समस्या चुकीच्या URL आणि टेस्टिंग पोर्टलशी संबंधित होत्या, सुरक्षेतील त्रुटींशी नाही. या दाव्याच्या तुलनेत हे …

Read More »