Breaking News
  • महात्मा गांधीजी आणि मानवता

    २ ऑक्टोबर महात्मा गांधी यांची जयंती. महात्मा गांधी यांच्या कार्यकर्तृत्वाला स्मरण करून नव्याने प्रेरणा घेऊन पुढे जाण्याचा तसेच त्यांच्या मानवतावादी विचारांवर आत्मपरीक्षण करण्याचा हा दिवस. महात्मा गांधी यांचे कार्य, त्यांची जगण्याची पद्धत आणि त्यांनी जगाला दिलेले अहिंसेचे तत्वज्ञान अमीट आहे. विसाव्या शतकात सर्वाधिक प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींमध्ये महात्मा गांधींचे नाव जागतिक क्रमवारीत सर्वोच्च होते. जगामध्ये अशा पद्धतीच्या एका व्यक्तिमत्त्वाचा वावर होता, याची कल्पना देखील नवी पिढी कदाचित करू शकणार नाही. ज्यावेळी प्रसार माध्यमांचे जाळे नव्हते. त्या काळातही संपूर्ण भारतावर त्यांचा शब्द प्रमाण होता. त्याचा सर्वदूर परिणाम होत होता. दूर्गम, दूरच्या गावातील सामान्यातल्या सामान्य माणूस गांधीबाबांनी सांगितले, त्यांनी म्हटले. तसेच करायला हवे असे समजून त्यांच्या आदेशाचे पालन करायचे. महात्मा गांधी आणि देशाचा त्यांच्यावरचा विश्वास म्हणजे नि:स्वार्थ नेता कसा असावा व त्यावर सामान्य माणसांनी किती भरवसा करावा याचा आदर्श वस्तुपाठ आहे. राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी भारताचे महान नेते आहेत; ते मानवी मूल्यांचे एक जगप्रसिद्ध प्रतीक …

    Read More »
  • शिलाहार ते मराठा राजधानीचे बळकट स्थान ‘पन्हाळा’ किल्ला

  • सह्याद्रीच्या हृदयातील अभेद्य गड : प्रतापगड

  • स्वराज्याची २५ वर्षे राजधानी असलेला गडांचा राजा : राजगड

  • ७५ वर्षांनंतर भारतीय राज्यघटना कुठे आहे?

Recent Posts

संयुक्त महाराष्ट्राच्या १०६ हुतात्म्यांना नव्या प्रशासकीय इमारतीत मानाचे स्थान मिळणार

संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी हौतात्म्य पत्करलेल्या १०६ हुतात्म्यांचे चिरंतन स्मरण व्हावे, यासाठी महाराष्ट्र शासनाने ताब्यात घेतलेल्या एअर इंडियाच्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या दर्शनी भागात या सर्व हुतात्म्यांची नावे ठळकपणे आणि सन्मानपूर्वक प्रदर्शित करण्याच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना आवश्यक ती कार्यवाही …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, जातिनिहाय जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नाही, सरकारची ओबीसीविरोधी भूमिका स्पष्ट

जातिनिहाय जनगणना हा ओबीसी समाजाच्या हक्कांचा आणि सामाजिक न्यायाचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. मात्र केंद्र सरकारने जाहीर केलेल्या जनगणनेच्या प्रश्नावलीत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमच नसेल, तर ही जनगणना अपुरी ठरणार आहे. केवळ जात विचारून ओबीसींची खरी संख्या समोर येणार नाही. त्यामुळे ओबीसींनी लढाई जिंकली असा दावा करणे योग्य नाही. ओबीसींसाठी स्वतंत्र …

Read More »

आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती राज्यात १,४४० डॉक्टरांची लवकरच नियुक्ती

राज्यात उपलब्ध झालेल्या १,४४० डॉक्टरांची येत्या काही दिवसांत नियुक्ती करण्यात येणार आहे. आणखी ६०० डॉक्टरांसाठी जाहिरात काढण्यात येत असून, सुमारे २५० दंतचिकित्सकही लवकरच आरोग्य सेवेसाठी उपलब्ध होतील, अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले. सार्वजनिक आरोग्य …

Read More »

दिल्लीत महाराष्ट्र, कृषी विभागाचा राष्ट्रीय पुरस्काराने होणार सन्मान

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (पीएमएफएमई) अंतर्गत महाराष्ट्राने (कृषी विभाग) उल्लेखनीय कामगिरी केली आहे. याची दखल घेत भारत सरकारच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाकडून महाराष्ट्राची निवड करण्यात आली आहे. या कामगिरीबद्दल केंद्र सरकारच्या वतीने दि.२४ व २५ ऑगस्ट २०२६ रोजी नवी दिल्ली येथील इंडिया हॅबिटॅट सेंटरमध्ये आयोजित पीएमएफएमई कॉन्क्लेव्हमध्ये महाराष्ट्राला …

Read More »

अँथ्रोपिक सीईओच्या पत्नी कॅमी क्लर्कची एपस्टाईनकडे पॉर्न चित्रपटात गुतंवणुकीची मागणी

द वॉल स्ट्रीट जर्नल आणि एपस्टाईन फाईल्समधील ईमेल्सनुसार, अँथ्रोपिकचे सीईओ डारियो अमोडेई यांची पत्नी, कॅमी क्लार्क यांनी एकेकाळी दोषी ठरलेल्या लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टाईनकडून ‘एडिस’ या “क्रांतिकारी पॉर्न कंपनी”साठी गुंतवणूक मागितली होती. या कंपनीची त्यांनी सह-स्थापना केली होती आणि तिचे वर्णन महिला-केंद्रित “लक्झरी पॉर्न” उपक्रम असे केले होते. मार्च २०११ …

Read More »

विमल जाहिरात प्रकरणी एफडीएची अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफला नोटीस

महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) बॉलिवूड अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांना विमल वेलचीच्या जाहिरातीप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. राज्यात प्रतिबंधित असलेल्या विमल पान मसाल्याची ही जाहिरात अप्रत्यक्ष जाहिरात असल्याचा आरोप प्रशासनाने केला आहे. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने राज्यात तंबाखू आणि पान मसाल्याच्या विक्री …

Read More »

वंदे मातरमवरून अमित शाह यांची सोनिया गांधी यांच्यावर टीका, माफी मागण्याची मागणी

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी काँग्रेसवर “निर्लज्जपणाचा” आरोप केला. पक्षाच्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमादरम्यान वंदे मातरमचे गायन मध्येच थांबवण्याचा कथित प्रयत्न केल्याबद्दल शाह म्हणाले की, हे “पाप” जनता माफ करणार नाही. चित्तोरगड येथील एका जाहीर सभेत बोलताना अमित शाह यांनी आरोप केला की, स्वातंत्र्यदिनी काँग्रेस मुख्यालयात राष्ट्रगीत गायले जात असताना काँग्रेस …

Read More »

माजी पंतप्रधान हसीना शेख यांच्यासह फरार आरोपींचे प्रत्यार्पण करण्याची बांग्लादेशची भारताकडे मागणी

बांग्लादेशाचे पंतप्रधान तारिक रहमान यांच्या प्रस्तावित भारत दौऱ्याला माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाच्या मागणीशी जोडले आहे. पंतप्रधान तारिक रहमान यांटा द्विपक्षीय दौरा पुढे जाण्यापूर्वी ‘अनुकूल वातावरण’ निर्माण करणे आवश्यक असल्याचे बांग्लादेशने म्हटले आहे. रविवारी ढाका येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना, बांग्लादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते शाहिदुल करीम म्हणाले की, रहमान …

Read More »

टीएमसी नेते आशिष बॅनर्जी यांचा मृत्युदेह पक्षाच्या कार्यालयात सापडला, सुसाईड नोटही सापडली

पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी टीएमसी TMC नेते आणि पश्चिम बंगालचे माजी उपसभापती आशिष बॅनर्जी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. रविवारी, रामपुरहाट विधानसभा मतदारसंघातील पाच वेळा टीएमसीचे आमदार बीरभूम जिल्ह्यातील पक्ष कार्यालयात लटकलेल्या अवस्थेत सापडले. त्यांच्या निधनामुळे मोठा वाद निर्माण झाला, कारण पक्षाचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यासह अनेक …

Read More »

प्रकाश आबिटकर यांचे आवाहन, गरीब, गरजू रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपणासाठी कॉर्पस फंडातून मदत द्यावी

गरीब व गरजू रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी शासकीय योजनेतील निधीपेक्षा अधिक खर्च येत असल्यास तो कॉर्पस फंडातून उपलब्ध करून द्यावा. त्याद्वारे राज्यातील अवयवदान आणि अवयव प्रत्यारोपण मोहिमेला गती द्यावी, असे निर्देश सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. सर्वसामान्य रुग्णांना अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक …

Read More »

अठरा वर्ष पूर्ण झालेल्या अनाथ बालकांना स्वावलंबनासाठी आर्थिक मदतीचे वाटप

महिला व बालविकास विभागाच्या विविध कल्याणकारी योजना व उपक्रमांच्या माध्यमातून महिला आणि बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून मुंबई शहर जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून व निर्देशानुसार बालगृह/सामाजिक संस्थांमध्ये राहणाऱ्या बालकांना अठरा वर्षांनंतर स्वावलंबी होण्यासाठी आर्थिक आधार देण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. जिल्हा महिला व …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण करणार

विकसित भारताच्या संकल्पनेत महाराष्ट्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून महाराष्ट्र हे देशाच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ आहे. महाराष्ट्राचा विकास करताना शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविण्यासोबतच महाराष्ट्राला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचा राज्य शासनाचा संकल्प आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. स्वातंत्र्यसंग्राम सेनानी, क्रांतिकारक तसेच देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या जवानांना अभिवादन करून …

Read More »

आदिती तटकरे यांची माहिती, लेक लाडकी योजनेचा लाभ आता अधिक सुलभ

मुलींच्या सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणारी लेक लाडकी योजना जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहचावी यासाठी योजनेची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली आहे. लाभार्थी मुलींच्या पालकांना आता ‘आपले सरकार’ पोर्टलद्वारे थेट ऑनलाइन अर्ज करता येणार असून, अर्जासाठी आवश्यक कागदपत्रांची संख्या कमी होणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. आदिती तटकरे …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा, ‘वंदे मातरम’ बद्दल भाजपाने काँग्रेसला शिकवू नये

उत्तर भारतीय बिहारी फ्रँटचे नेते व शेकडो कार्यकर्त्यांनी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत टिळक भवन मधील एका कार्यक्रमात काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी उत्तर प्रदेशचे काँग्रेस प्रभारी राजेंद्र पाल गौतम, उदित राज, प्रदेश सरचिटणीस राणी अग्रवाल यांच्यासह पदाधिकारी उपस्थितीत होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी सर्वांचे काँग्रेस …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, महाडीबीटीवर २९ नवीन योजनांसह आता १०५ योजना

राज्यातील नागरिकांना विविध वैयक्तिक योजनांचा लाभ अधिक सुलभ, पारदर्शक आणि प्रभावी पद्धतीने मिळावा, यासाठी महाडीबीटी पोर्टलवर आज नव्याने २९ योजनांचे लोकार्पण (ऑनबोर्डिंग) करण्यात आले. त्यामुळे महाडीबीटीवर उपलब्ध योजनांची संख्या आता १०५ झाली आहे. शासनाच्या उर्वरित सर्व योजनाही टप्प्याटप्प्याने या एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न असून, त्याद्वारे नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेणे …

Read More »