Breaking News
  • महात्मा गांधीजी आणि मानवता

    २ ऑक्टोबर महात्मा गांधी यांची जयंती. महात्मा गांधी यांच्या कार्यकर्तृत्वाला स्मरण करून नव्याने प्रेरणा घेऊन पुढे जाण्याचा तसेच त्यांच्या मानवतावादी विचारांवर आत्मपरीक्षण करण्याचा हा दिवस. महात्मा गांधी यांचे कार्य, त्यांची जगण्याची पद्धत आणि त्यांनी जगाला दिलेले अहिंसेचे तत्वज्ञान अमीट आहे. विसाव्या शतकात सर्वाधिक प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींमध्ये महात्मा गांधींचे नाव जागतिक क्रमवारीत सर्वोच्च होते. जगामध्ये अशा पद्धतीच्या एका व्यक्तिमत्त्वाचा वावर होता, याची कल्पना देखील नवी पिढी कदाचित करू शकणार नाही. ज्यावेळी प्रसार माध्यमांचे जाळे नव्हते. त्या काळातही संपूर्ण भारतावर त्यांचा शब्द प्रमाण होता. त्याचा सर्वदूर परिणाम होत होता. दूर्गम, दूरच्या गावातील सामान्यातल्या सामान्य माणूस गांधीबाबांनी सांगितले, त्यांनी म्हटले. तसेच करायला हवे असे समजून त्यांच्या आदेशाचे पालन करायचे. महात्मा गांधी आणि देशाचा त्यांच्यावरचा विश्वास म्हणजे नि:स्वार्थ नेता कसा असावा व त्यावर सामान्य माणसांनी किती भरवसा करावा याचा आदर्श वस्तुपाठ आहे. राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी भारताचे महान नेते आहेत; ते मानवी मूल्यांचे एक जगप्रसिद्ध प्रतीक …

    Read More »
  • शिलाहार ते मराठा राजधानीचे बळकट स्थान ‘पन्हाळा’ किल्ला

  • सह्याद्रीच्या हृदयातील अभेद्य गड : प्रतापगड

  • स्वराज्याची २५ वर्षे राजधानी असलेला गडांचा राजा : राजगड

  • ७५ वर्षांनंतर भारतीय राज्यघटना कुठे आहे?

Recent Posts

पंकजा मुंडे यांची माहिती, राज्यात पशुधन विमा योजना लागू

राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत राज्यात पशुधन विमा योजना राबविण्यास सरकारने प्रशासकीय व वित्तीय मान्यता दिली आहे. या योजनेमुळे पशुपालक शेतकऱ्यांना अपघात, नैसर्गिक आपत्ती किंवा रोगामुळे पशुधनाचा मृत्यू झाल्यास आर्थिक संरक्षण मिळणार असल्याची माहिती पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. यासंदर्भात अधिक माहिती देताना पशुसंवर्धन पंकजा मुंडे यांनी सांगितले की, हवामानातील अनपेक्षित …

Read More »

दहीहंडी उत्सवातील १.६० लाख गोविंदांना विमा संरक्षण

दहीहंडी उत्सवातील गोविंदापथकांना शासनामार्फत विमा संरक्षण देण्यात येते. यावर्षी वाढता प्रतिसाद पाहता गोविंदांची संख्या वाढविण्यात आली आहे. आता १ लाख ६० हजार गोविंदांना विमा संरक्षण देण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती क्रीडा विभागाने दिली आहे. या योजनेअंतर्गत अपघाती मृत्यू किंवा कायमस्वरूपी पूर्ण अपंगत्व आल्यास १० लाख रुपये, एक हात, एक …

Read More »

प्रताप सरनाईक यांची माहिती, १ लाखांहून अधिक अमराठी चालकांनी गिरवले व्यवहारिक मराठीचे धडे

“महाराष्ट्रात रोजगार करायचा असेल, तर मराठीशी नाळ जोडलीच पाहिजे. ही सक्तीची नव्हे, तर आपुलकीची भाषा आहे. प्रवाशांशी दोन प्रेमाचे शब्द मराठीत बोलणारा प्रत्येक चालक हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सन्मान करणारा दूत ठरतो,” अशा भावनिक शब्दांत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी शिकवणी अभियानाला’ मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले. प्रताप सरनाईक म्हणाले की, …

Read More »

हसन मुश्रीफ यांची माहिती, आधुनिक सुविधा व दर्जेदार शिक्षणातून महाराष्ट्राला आरोग्य आणि वैद्यकीय क्षेत्रात अग्रस्थानी

शासकीय वैद्यकीय व दंत महाविद्यालयांत गुणवत्तेच्या जोरावर प्रवेश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना खासगी महाविद्यालयांप्रमाणे अत्याधुनिक सुविधा, जागतिक दर्जाचे शिक्षण आणि उत्कृष्ट प्रशिक्षण उपलब्ध करून देणे ही राज्य शासनाची जबाबदारी आहे. आधुनिक पायाभूत सुविधा, वैद्यकीय तंत्रज्ञान आणि दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमातून महाराष्ट्राला आरोग्य व वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात देशात अग्रस्थानी नेण्याचा शासनाचा निर्धार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री …

Read More »

अभिजीत दीपके यांची घोषणा, ‘क्या बोलती पब्लिक’ देशव्यापी मोहिम सुरु करणार

कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजित दीपके यांनी गुरुवारी ‘क्या बोलती पब्लिक’ या देशव्यापी जनसंपर्क मोहिमेची घोषणा केली. अभिजित दीपके म्हणाले की, कॉकरोच जनता पार्टीकडून सप्टेंबरपासून देशभरात प्रवास करून नागरिकांशी संवाद साधेल आणि बेरोजगारी, शिक्षण सुधारणा आणि सामाजिक न्याय यांसारख्या मुद्द्यांना आपल्या राजकीय अजेंड्याच्या केंद्रस्थानी ठेवेल. दोन दिवसांच्या पक्षीय विचारमंथनानंतर …

Read More »

डॉ मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती, आंदोलन हा लोकशाहीचा अविभाज्य भाग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख डॉ मोहन भागवत यांनी गुरुवारी भारताच्या तरुण पिढीवर विश्वास व्यक्त करताना म्हणाले की, ते ‘जनरेशन झेडवर डोळे झाकून विश्वास ठेवतील’ आणि व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी विद्यार्थ्यांना आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार आहे, असेही ठामपणे सांगितले. एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे डॉ मोहन भागवत म्हणाले की, पोलीस …

Read More »

भाजपाकडून डिलिमिटेशन आणि एफसीआरए विधेयक संसदेत मांडणार

बुधवारी दुपारी संसदेच्या दालनांमध्ये या अटकळींनी गजबजले होते की सरकार या आठवड्यात एफसीआरए (FCRA) विधेयक पुढे रेटणार की डिलिमिटेशन विधेयकासारख्या मोठ्या समस्येकडे लक्ष देण्यासाठी ते पुढे ढकलणार. परकीय योगदान (नियमन) सुधारणा विधेयक २०२६ मंजूर करण्यासाठी सरकारला साध्या बहुमताची आवश्यकता असली तरी, ही घटनादुरुस्तीच सत्ताधारी पक्षासाठी पेचप्रसंग निर्माण करू शकते. १३१ …

Read More »

एअर इंडियाचे सीईओ पाकिस्तानच्या पीआयएचे सीईओ बनणार होते पण,

एअर इंडियाचे नवे सीईओ जवळपास सीमेपलीकडे गेले होते. होय, तुम्ही ते बरोबर वाचले आहे. इथिओपियन एअरलाइन्सचे माजी प्रमुख तेवोल्डे गेब्रेमारियम, ज्यांची आता एअर इंडियाचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे, त्यांना यापूर्वी पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स (पीआयए) चा पदभार स्वीकारण्यासाठी संभाव्य उमेदवार मानले जात होते. पीआयए त्यांना मुख्य कार्यकारी …

Read More »

Gen Z च्या आंदोलनामुळे केंद्राने अंहकार सोडत दोन विधेयकांसाठी विरोधकांसमोर नरमाईची भूमिका

जवळपास तीन आठवड्यांपासून संसद ठप्प आहे. नीट पेपरफुटीविरोधात जनरेशन-झेडचे आंदोलन, नवी दिल्लीत आंदोलकांवर पोलीस आणि निमलष्करी दलांनी केलेली कारवाई, आणि अयोध्येतील राम मंदिरात झालेली कथित देणगी चोरी, यांमुळे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनातील सर्व चर्चा ठप्प झाल्या आहेत. गृहमंत्री अमित शाह यांनी या मुद्द्यांवर बोलावे, अशी मागणी करत विरोधी पक्ष कामकाजात …

Read More »

तेहलकाचे संपादक तरूण तेजपाल यांना १० वर्षाची शिक्षा आणि १० लाख रूपयांहून अधिकचा दंड

मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी ‘तेहलका’चे माजी संपादक तरुण तेजपाल यांना २०१३ मधील बलात्कार प्रकरणात १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली [गोवा राज्य विरुद्ध तरुणजित तेजपाल आणि इतर]. न्यायमूर्ती नीला गोखले आणि न्यायमूर्ती अमित जामसांडेकर यांच्या खंडपीठाने तरूण तेजपाल यांच्यावर १० लाख रुपयांहून अधिकचा दंडही ठोठावला. यावेळी राज्याकडून युक्तीवाद करताना सांगितले की, …

Read More »

मुंबईचे नगरपाल कार्यालयातील बेलिफ-लिपिक परीक्षा ६ सप्टेंबरला

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मुंबईचे नगरपाल (शेरीफ) कार्यालयातील बेलिफ-लिपिक, गट-क स्पर्धा परीक्षा २०२६ रविवार, ६ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. ही परीक्षा अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई आणि पुणे या जिल्हा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. परीक्षेचा पेपर एक सकाळी ११ ते दुपारी १२ आणि पेपर दोन दुपारी ३ ते …

Read More »

शंभूराज देसाई म्हणाले की, महाराष्ट्राचा पर्यटन ब्रँड अधिक प्रभावी करण्यासाठी डिजिटल प्रसिद्धीवर भर

महाराष्ट्राचा पर्यटन ब्रँड राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी डिजिटल प्रसिद्धी, प्रभावी जनसंपर्क आणि नाविन्यपूर्ण माध्यमांचा व्यापक वापर करणे आवश्यक आहे. राज्याची समृद्ध संस्कृती, ऐतिहासिक वारसा आणि नैसर्गिक वैभव आधुनिक माध्यमांतून जगासमोर प्रभावीपणे मांडले गेले पाहिजे, असे प्रतिपादन पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केले. पर्यटन संचालनालयामार्फत २०२६-२७ या वर्षातील जनसंपर्क विभाग आणि …

Read More »

दत्तात्रय भरणे यांचे आश्वासन, वाकवली येथे नवीन शासकीय कृषी विज्ञान पदव्युत्तर संस्था स्थापणार

कोकणातील विद्यार्थ्यांना पदव्युत्तर कृषी शिक्षण आणि अत्याधुनिक संशोधनाच्या दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दापोली कृषी विद्यापीठांतर्गत रत्नागिरीतील वाकवली येथे नवीन शासकीय कृषी विज्ञान पदव्युत्तर संस्था उभारणे आवश्यक आहे. या संस्थेमुळे कृषी संशोधन, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि स्थानिक रोजगाराला चालना मिळेल. त्यामुळे याबाबतचा सविस्तर प्रस्ताव तातडीने तयार करून शासनाकडे सादर करावा, असे निर्देश …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश, गतिमान भूसंपादन करून औद्योगिक विकासाला चालना द्यावी

राज्यामध्ये नवीन औद्योगिक वसाहतींचा विस्तार वेगाने होत आहे. या विस्तारातूनच औद्योगिक विकास होणार आहे. त्यामुळे उद्योगांना आवश्यक जमीन वेळेत उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. गतिमान भूसंपादन करून महाराष्ट्रात औद्योगिक विकासाला चालना द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एमआयडीसीअंतर्गत विविध प्रकल्पांच्या भूसंपादनासंदर्भात आढावा बैठक …

Read More »

विभागीय माहिती कार्यालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरीच नाही

कोरोना महामारी संपुष्टात आल्यानंतर राज्य शासनाने सर्व शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक केली असताना, अमरावती येथील विभागीय माहिती कार्यालय, अमरावती येथे गेल्या तीन वर्षात बायोमेट्रिक हजेरी नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माहिती अधिकार कायद्यांतर्गत बायोमेट्रिक हजेरी अहवाल मागविण्यात आलेल्या माहितीतून हा भोंगळ कारभार उघड झाला असून, …

Read More »