Breaking News
  • महात्मा गांधीजी आणि मानवता

    २ ऑक्टोबर महात्मा गांधी यांची जयंती. महात्मा गांधी यांच्या कार्यकर्तृत्वाला स्मरण करून नव्याने प्रेरणा घेऊन पुढे जाण्याचा तसेच त्यांच्या मानवतावादी विचारांवर आत्मपरीक्षण करण्याचा हा दिवस. महात्मा गांधी यांचे कार्य, त्यांची जगण्याची पद्धत आणि त्यांनी जगाला दिलेले अहिंसेचे तत्वज्ञान अमीट आहे. विसाव्या शतकात सर्वाधिक प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींमध्ये महात्मा गांधींचे नाव जागतिक क्रमवारीत सर्वोच्च होते. जगामध्ये अशा पद्धतीच्या एका व्यक्तिमत्त्वाचा वावर होता, याची कल्पना देखील नवी पिढी कदाचित करू शकणार नाही. ज्यावेळी प्रसार माध्यमांचे जाळे नव्हते. त्या काळातही संपूर्ण भारतावर त्यांचा शब्द प्रमाण होता. त्याचा सर्वदूर परिणाम होत होता. दूर्गम, दूरच्या गावातील सामान्यातल्या सामान्य माणूस गांधीबाबांनी सांगितले, त्यांनी म्हटले. तसेच करायला हवे असे समजून त्यांच्या आदेशाचे पालन करायचे. महात्मा गांधी आणि देशाचा त्यांच्यावरचा विश्वास म्हणजे नि:स्वार्थ नेता कसा असावा व त्यावर सामान्य माणसांनी किती भरवसा करावा याचा आदर्श वस्तुपाठ आहे. राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी भारताचे महान नेते आहेत; ते मानवी मूल्यांचे एक जगप्रसिद्ध प्रतीक …

    Read More »
  • शिलाहार ते मराठा राजधानीचे बळकट स्थान ‘पन्हाळा’ किल्ला

  • सह्याद्रीच्या हृदयातील अभेद्य गड : प्रतापगड

  • स्वराज्याची २५ वर्षे राजधानी असलेला गडांचा राजा : राजगड

  • ७५ वर्षांनंतर भारतीय राज्यघटना कुठे आहे?

Recent Posts

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे सात महत्वाचे निर्णय

राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होते. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहकारी साखर कारखान्यांसाठी सॉफ्ट लोन योजना, अहिल्यानगर मधील हरेगांव मळ्याच्या खंडकरी शेतकऱ्यांना जमिनी परत मिळणार, महाराष्ट्र तांत्रिक सहाय्यता कक्ष (महा-टॅक) स्थापन करणार, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नाशिक शाखेला भाडेपट्टयाचे मुद्रांक शुल्क माफ, महाराष्ट्र …

Read More »

राज्यभरात एसटी बसस्थानकांवर १२५ ‘हिरकणी कक्ष’ उभारणार

महाराष्ट्रातील लाखो महिला प्रवाशांच्या सुरक्षितता, आरोग्य आणि सन्मानाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने म (एसटी) टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रायव्हेट लिमिटेडसोबत १२५ ‘हिरकणी कक्ष’ (Lactation Pods) उभारण्यासाठी सामंजस्य करार केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा महत्त्वपूर्ण करार संपन्न झाला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री …

Read More »

अतुल लोंढे यांचा सवाल, खरीप वाया गेला आता रब्बीवरही संकट पण मदत कुठे आहे?

राज्यात यावर्षी सरासरी २५ टक्के पाऊस कमी झाल्याने खरीप हंगामावर मोठे संकट ओढवले आहे, शेतातील उभी पिकं करपून गेली आहेत. शेतकरी मोठ्या संकटात असून आत्महत्या वाढतायेत. राज्य सरकारने कर्जमाफी केली, त्याचा फायदा झालेला नाही. दुष्काळाच्या झळा शेतकऱ्याला बसत आहेत पण महायुती सरकारचा एकही मंत्री शेतकऱ्याच्या बांधावर गेला नाही. शेतकरी संकटात असून मदतीचे …

Read More »

बांग्लादेश मुक्तिसंग्राम नेते शेख मुजीबुर रहमान यांची छायाचित्रे हटवून त्याजागी मोहम्मद अली जीना यांची चित्रे

ढाका विद्यापीठाच्या ‘सेंट्रल स्टुडंट्स युनियन’ (DUCSU) संग्रहालयात बांग्लादेशचे मुक्तिसंग्राम नेते शेख मुजीबुर रहमान यांची छायाचित्रे काढून त्याजागी पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांची छायाचित्रे लावण्यात आली. या प्रकारामुळे विद्यार्थी संघटनांनी निषेध व्यक्त केला असून शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. DUCSU चे नेतृत्व एका अशा व्यासपीठाकडे आहे ज्याला ‘बांग्लादेश …

Read More »

स्पाईसजेट चोर है, प्रवाशांची दिल्ली विमानतळावर निदर्शने

दुबईला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या (SpiceJet) दोन विमानांना तांत्रिक कारणांमुळे २४ तासांहून अधिक काळ विलंब झाल्याने दिल्ली विमानतळावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. यामुळे संतप्त प्रवाशांनी निदर्शने केली आणि ‘स्पाइसजेट चोर है’ व ‘स्पाइसजेट हाय-हाय’ अशा घोषणा दिल्या. स्पाइसजेटच्या प्रवक्त्याने सांगितले की, एका विमानाचे उड्डाण थांबवल्यामुळे (grounding) आणि इतर परिचालन कारणांमुळे SG 5111 …

Read More »

सौदी अरेबियाची इस्रायलकडे मदतीसाठी धाव, तर पाकिस्तानची येमेनच्या संकटापासून दोन हात लांब

सौदी अरेबिया हा तेलाने समृद्ध असलेला आखाती देश एका मोठ्या संकटाचा सामना करत आहे. हुथी बंडखोरांनी गेल्या आठवड्यात येमेनचा लाल समुद्राचा बराचसा किनारा आणि बाब-अल-मंदेब सामुद्रधुनीचा ताबा घेतल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. सौदीचे मित्रदेश – विशेषतः ‘मक्का करारा’तील भागीदार पाकिस्तान – यांनी येमेनच्या संकटात हस्तक्षेप करण्यास नकार दिल्याचे वृत्त आहे. …

Read More »

मनोज जरांगेंच्या मोर्चावरून एकनाथ शिंदे म्हणाले की, कुणीही राजकिय भूमिका घेऊ नये

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारच्या विरोधात आंदोलनाचा निर्णय घेत उपोषणास सुरुवात केली आहे. त्यातच उपोषणाचा आज १८ वा दिवस असून मनोज जरांगे पाटील यांनी आज मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. मात्र अद्याप पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अद्याप परवानगी दिली नाही. परंतु मुंबईत पोहोचल्यावर …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, मनोज जरांगे यांच्या १४ पैकी १२ मागण्या मान्य

मराठा आरक्षण प्रश्नी मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वीही आंदोलन केलेली आहेत. यापुढेही ते करू शकतात. त्यांनी दिलेला अर्ज पोलिसांनी फेटाळून लावला आहे. त्यांचा दुसऱ्यांदा अर्ज आल्यानंतर पोलिसच त्यावर निर्णय घेतील असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगत मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या १४ पैकी १२ मागण्या सरकारने मान्य केली असल्याचे स्पष्ट केले. …

Read More »

अभियंता दिन विशेषः एआय आणि प्रत्येकातला अभियंता

मानवाजवळ अशी एक पात्रता आहे, ज्याला पदवीची अट नाही, प्रवेशपरीक्षा नाही आणि किमान वयाची मर्यादाही नाही. ही पात्रता वर्गात शिकवता येत नाही; मानवाने मोठमोठी धरणे, जलवाहिन्या बांधल्या आणि सूक्ष्मचिपाही घडवल्या, रेल्वेजाळी आणि इंटरनेट विणले, अवजड पोलीदी याने आकाशात पाठवळी आणि सिलिकॉन कक्षेत मोडलेल्या वस्तूकडे पाहून ती दुरुस्त करणाऱ्या माणसाला, चालू …

Read More »

अभियंता दिन विशेषः पुली, एआय आणि मानवी कल्पकता

कल्पकता म्हणजे तो गुण, जो अभियंत्याला एखाद्या समस्येकडे पाहताना केवळ ‘जे आहे’ ते नव्हे, तर ‘जे होऊ शकते’ ते दाखवतो. हाताशी असलेल्या साधनांचा असा वापर करण्याची शक्ती, जो यापूर्वी कुणाच्या मनातही आला नव्हता. किंवा मुळात नवीच साधने घडवण्याची शक्ती. पुलीची (कप्पीची) कथा पाहा. शतकानुशतके माणसाला जे उचलता येईल त्याची मर्यादा …

Read More »

बिहारमध्ये युसीसी कायदा लागू करण्यावरून जेडी यु चा नकार

जेडी(यू)चे ज्येष्ठ नेते श्याम रजक यांनी सोमवारी सांगितले की, संसदेत ‘युनिफॉर्म सिव्हिल कोड’ (UCC) विधेयकाला पाठिंबा दिलेला असला तरी, त्यांचा पक्ष बिहारमध्ये त्याची अंमलबजावणी करण्याच्या विरोधात आहे. त्यांनी नमूद केले की, पक्षाचे सर्वोच्च नेते मानल्या जाणाऱ्या माजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पक्षाची भूमिका यापूर्वीच स्पष्ट केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित …

Read More »

केरळचे मुख्यमंत्री व्ही डी सतीसन यांचा डान्स करतानाचा व्हिडिओ मेटाकडून भारतात प्रतिबंधित

केरळमधील अलीकडील वीज संकटाच्या पार्श्वभूमीवर, व्ही. डी. सतीसन (VD Satheesan) हे केरळ राज्य वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत नृत्य करताना दाखवणारा ‘एआय’ (AI) द्वारे तयार केलेला एक व्हायरल इन्स्टाग्राम व्हिडिओ ‘मेटा’ने (Meta) भारतात प्रतिबंधित केला आहे, अशी माहिती सोमवारी या व्हिडिओच्या निर्मात्यांनी दिली. हा व्हिडिओ गुरुवारी ‘aikavala’ या इन्स्टाग्राम पेजवर पोस्ट करण्यात …

Read More »

सौदी अरेबियातील मदिना येथे सापडले युरेनियम आणि दुर्मिळ खनिजांचे साठे

सौदी अरेबियाने मदिना येथे युरेनियम आणि इतर दुर्मिळ खनिजांचे (rare earths) साठे असलेली ११० दशलक्ष टन कच्ची खनिजे शोधून काढली आहेत, असे वृत्त सोमवारी तेथील ऊर्जा मंत्री प्रिन्स अब्दुलअझीझ बिन सलमान यांच्या हवाल्याने देण्यात आले. “मदिना येथील ‘जबल सय्यद’ प्रकल्पातील शोध आणि भूगर्भीय अभ्यासातून असे दिसून आले आहे की, तिथे …

Read More »

लंडन दौऱ्यावरून मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांच्यावर विरोधकांकडून टीकेचा भडिमार

तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांच्या लंडन येथील ‘सिल्व्हरस्टोन सर्किट’च्या भेटीमुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी प्रश्न उपस्थित केला की, त्यांची ही चार दिवसांची परदेशवारी राज्यासाठी गुंतवणूक आकर्षित करण्यावर केंद्रित आहे का? एआयएडीएमकेचे (AIADMK) सरचिटणीस एडप्पादी के. पलानीस्वामी आणि भाजपचे तामिळनाडू प्रदेशाध्यक्ष नैनार नागेंद्रन यांनी मुख्यमंत्री …

Read More »

दिशा सालियन मृत्यप्रकरणी सीबीआयच्या एफआयआरमध्ये ह्या राजकिय आणि बॉलीवूड कलाकरांची नावे

दिशा सालियनच्या मृत्यूच्या संदर्भात ज्यांच्या भूमिकेची चौकशी होणे आवश्यक आहे, अशा व्यक्तींच्या यादीत सीबीआयने (CBI) शिवसेना (उबाठा) नेते आदित्य ठाकरे आणि त्यांचे वडील, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नावे समाविष्ट केली आहेत. तिच्या मृत्यूच्या परिस्थितीची सखोल चौकशी करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर ही एफआयआर (FIR) नोंदवण्यात आली आहे. …

Read More »