Breaking News
  • महात्मा गांधीजी आणि मानवता

    २ ऑक्टोबर महात्मा गांधी यांची जयंती. महात्मा गांधी यांच्या कार्यकर्तृत्वाला स्मरण करून नव्याने प्रेरणा घेऊन पुढे जाण्याचा तसेच त्यांच्या मानवतावादी विचारांवर आत्मपरीक्षण करण्याचा हा दिवस. महात्मा गांधी यांचे कार्य, त्यांची जगण्याची पद्धत आणि त्यांनी जगाला दिलेले अहिंसेचे तत्वज्ञान अमीट आहे. विसाव्या शतकात सर्वाधिक प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींमध्ये महात्मा गांधींचे नाव जागतिक क्रमवारीत सर्वोच्च होते. जगामध्ये अशा पद्धतीच्या एका व्यक्तिमत्त्वाचा वावर होता, याची कल्पना देखील नवी पिढी कदाचित करू शकणार नाही. ज्यावेळी प्रसार माध्यमांचे जाळे नव्हते. त्या काळातही संपूर्ण भारतावर त्यांचा शब्द प्रमाण होता. त्याचा सर्वदूर परिणाम होत होता. दूर्गम, दूरच्या गावातील सामान्यातल्या सामान्य माणूस गांधीबाबांनी सांगितले, त्यांनी म्हटले. तसेच करायला हवे असे समजून त्यांच्या आदेशाचे पालन करायचे. महात्मा गांधी आणि देशाचा त्यांच्यावरचा विश्वास म्हणजे नि:स्वार्थ नेता कसा असावा व त्यावर सामान्य माणसांनी किती भरवसा करावा याचा आदर्श वस्तुपाठ आहे. राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी भारताचे महान नेते आहेत; ते मानवी मूल्यांचे एक जगप्रसिद्ध प्रतीक …

    Read More »
  • शिलाहार ते मराठा राजधानीचे बळकट स्थान ‘पन्हाळा’ किल्ला

  • सह्याद्रीच्या हृदयातील अभेद्य गड : प्रतापगड

  • स्वराज्याची २५ वर्षे राजधानी असलेला गडांचा राजा : राजगड

  • ७५ वर्षांनंतर भारतीय राज्यघटना कुठे आहे?

Recent Posts

संजय गांधी राष्ट्रीय उद्याना लगतच्या रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी हालचाली गतिमान

गोरेगाव येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत आणि लगत राहणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाला गती देण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात ४ हजार रहिवाशांच्या पुनर्वसनाला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. सह्याद्री अतिथीगृहावर याबाबत आज उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत उद्यानाच्या हद्दीतील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा सविस्तर आढावा घेऊन, येथील नागरिकांच्या …

Read More »

ग्रामपंचायत आरक्षणाच्या नियमांवर वंचित बहुजन आघाडीचा आक्षेप

ग्रामपंचायत निवडणूक नियमावलीतील काही तरतुदी आणि आरक्षण निश्चित करण्यासाठी प्रशासनाकडून राबवली जाणारी पद्धत ही अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय तसेच महिलांच्या राजकीय प्रतिनिधित्वावर परिणाम करणारी असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. ग्रामपंचायत आरक्षणातील ‘अपूर्णांकातील जागा मोजण्याची’ पद्धत आणि संबंधित प्रवर्गाची लोकसंख्या शून्य असलेल्या प्रभागांमध्ये आरक्षण लागू करण्यास पक्षाने …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन, ‘नशामुक्त महाराष्ट्र’ला बळकटी देण्याचे काम दहीहंडीच्या उत्सवातून व्हावे

युवकांनी व्यसनांपासून दूर राहून निरोगी, सक्षम आणि व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी योगदान द्यावे, यासाठी सामाजिक उपक्रमांना व्यापक लोकसहभागाची जोड देणे आवश्यक आहे. उत्साहाने भरलेल्या दहीहंडीच्या उत्सवामधून ‘नशामुक्त महाराष्ट्र’ या संकल्पनेला बळकटी देण्याचे काम व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी वरळी, दादर, घाटकोपर येथे आयोजित विविध दहीहंडी उत्सवांना …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा आरोप, भाजपाने सेंच्युरी मिलची १३ हजार कोटींची जमीन कवडीमोल भावाने बिल्डरच्या घशात घातली

मोदी सरकार सरकारने सत्तेत आल्यापासून देशाची सार्वजनिक संपत्ती खास उद्योगपतींच्या घशात घालण्याचा सपाटा लावला असून मुंबईतील धारावी, रेल्वे, मिठागरांच्या जमिनींपासून बीएमसीच्या मोक्याच्या भूखंड खास लोकांनाच विकले आहेत. २२ BEST डेपो, वरळी लॅबोरेटरी-प्लांट, मदर डेअरी, देवनार व मुलुंड डंपिंग ग्राउंड यांसारख्या सार्वजनिक जमिनी बहाल केल्यानंतर आता लोअर परळमधील सेंच्युरी मिलची जमीनही …

Read More »

पंतप्रधान मोदी यांनी दिल्ली मेट्रोने श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्स पर्यंत केला प्रवास

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्सला (SRCC) जाण्यासाठी एक अनोखा मार्ग निवडला: दिल्ली मेट्रो. एसआरसीसीच्या (SRCC) १०० वर्षांच्या सोहळ्यातील आपल्या भाषणापूर्वी, मोदींनी मेट्रो कार्ड सोबत बाळगून मेट्रोने प्रवास केला आणि ट्रेनमधील लोकांशी संवाद साधला. प्रवासादरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांशीही संवाद साधला, ज्यामुळे त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्यांसाठी हा रोजचा प्रवास …

Read More »

व्लादिमीर पुतीन यांचे युक्रेनवर तीन दिवस हल्ले न करण्याचे आदेश, अमेरिकेचे शिष्टमंडळ रशियात

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध संपवण्याचे प्रयत्न पुन्हा सुरू करण्याच्या उद्देशाने होणाऱ्या चर्चेसाठी अमेरिकेचे विशेष प्रतिनिधी स्टीव्ह विटकॉफ आणि जेरेड कुशनर यांच्या आगमनाच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी शनिवारपासून कीववरील हल्ले तीन दिवसांसाठी थांबवण्याचे आदेश दिले आहेत. क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी सांगितले की, व्लादिमीर पुतिन शनिवारी दोन अमेरिकन …

Read More »

दहिहंडीच्या उत्सवात पुण्यात एक महिलेचा मृत्यू मुंबई ठाण्यात ४२ गोविंदा जखमी

पुण्यात दहीहंडीच्या उत्सवादरम्यान एका ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आणि मुंबई व ठाण्यात किमान ४२ गोविंद जखमी झाले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली. पुण्यात लाऊडस्पीकरला आधार देणारी तात्पुरती लोखंडी रचना अंगावर कोसळल्याने सलमा सलाउद्दीन पठाण यांचा मृत्यू झाला, तर मुंबई आणि ठाण्यातील कार्यक्रमांमध्ये मानवी मनोरे तयार करताना गोविंद जखमी झाले. …

Read More »

सीबीआयने एसेल ग्रुपचे अध्यक्ष सुभाष चंद्रा यांच्या विरोधात दाखल केला गुन्हा

एलआयसी (LIC) हाउसिंग फायनान्स लिमिटेडकडून (LICHFL) कर्ज मिळवण्यासाठी फुगवलेली ‘निव्वळ संपत्तीची प्रमाणपत्रे’ (net worth certificates) वापरल्याच्या आरोपावरून, केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) एसेल ग्रुपचे अध्यक्ष सुभाष चंद्रा आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कर्जे नंतर बुडीत (default) ठरली, ज्यामुळे कर्ज देणाऱ्या संस्थेचे १,३२२ कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचा आरोप आहे. …

Read More »

कंगणा राणावतच्या खासदार निधीतील ११ कोटी पैकी फक्त ५० लाख रूपये खर्च

अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणावत यांनी शनिवारी हिमाचल प्रदेशातील त्यांच्या मंडी मतदारसंघात झालेल्या जिल्हा विकास समन्वय आणि देखरेख समितीच्या (दिशा) बैठकीत खासदार स्थानिक स्वराज्य संस्था निधी योजनेअंतर्गत (MPLADS) निधीच्या धीम्या वापरावरून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये, संतप्त कंगणा राणावत म्हणाल्या की, त्यांच्या खासदार निधीअंतर्गत सुमारे ११ कोटी …

Read More »

सीजेपी आणि काँग्रेसच्या दबावानंतर दिल्ली पोलिसांकडून स्वतंत्र भारद्वाजच्या एक दिवसीय पोलिस कोठडीची मागणी

जंतर-मंतरवर ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) च्या आंदोलनादरम्यान एका विद्यार्थी आंदोलकाच्या वडिलांची “कवटी फोडल्याची” बढाई मारणाऱ्या ‘इन्फ्लुएंसर’ आणि कार्यकर्त्याला, स्वतंत्र भारद्वाजला, शनिवारी अटक करण्यात आली. सीजेपी CJP आणि विरोधी पक्षांच्या निदर्शनांनंतर शुक्रवारी उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमधून ताब्यात घेतलेल्या सनातनी योद्धा स्वतंत्र भारद्वाजला नंतर एका दिवसाच्या पोलीस कोठडीत पाठवण्यात आले. मात्र, केवळ एका …

Read More »

शालेय दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी ‘स्कूल बॅग पॉलिसी २०२०’ ची काटेकोर अंमलबजावणी करा

राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करून शिक्षण प्रक्रिया अधिक आनंददायी, सुलभ व कृतीप्रधान करण्यासाठी केंद्र शासनाच्या ‘स्कूल बॅग पॉलिसी-२०२०’ ची सर्व प्रकारच्या शाळांमध्ये प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन त्यांच्या शारीरिक वजनाच्या साधारणतः १० टक्क्यांपेक्षा जास्त होणार नाही, याची काटेकोर दक्षता शाळांनी घ्यावी, असे शिक्षण संचालक (प्राथमिक) …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, भारत-युरोपियन युनियन मुक्त व्यापार कराराच्या यशात महाराष्ट्र प्रमुख भागीदार

भारत-युरोपियन युनियन मुक्त व्यापार करार हा केवळ शुल्क, नियम आणि बाजारपेठेतील प्रवेशापुरता मर्यादित नसून विश्वासावर आधारित व्यापक भागीदारीचा करार आहे. या कराराच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या संधींचे आर्थिक परिणामांमध्ये रूपांतर करण्यासाठी महाराष्ट्र सज्ज असून, भारत-युरोपियन युनियन आर्थिक भागीदारीच्या यशात महाराष्ट्र प्रमुख भागीदार ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र आणि बेल्जियम …

Read More »

वर्षा गायकवाड यांची मागणी, वांद्र्यातील अपघात प्रकरणी कार चालक महिलेला कठोर शिक्षा करा

वांद्रे पश्चिम येथे रविवारी एका कार अपघातात  ८ वर्षांच्या अंश गुप्ता या चिमुरड्याचा मृत्यू झाला. ही घटना मनाला वेदना देणारी आहे. या अपघाताची पोलीसांनी गंभीर दखल घेऊन कार चालक महिलेवर कठोर शिक्षा होईल अशी कारवाई करावी तसेच पीडित कुटुंबाला आर्थिक मदतीसह न्याय मिळावा, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, बजाज फिनसर्व्हच्या अत्याधुनिक मुख्यालयामुळे पुण्याच्या विकासाला नवी दिशा

बजाज फिनसर्व्हच्या माध्यमातून पुण्यात उभारण्यात येणारे आधुनिक आणि शाश्वत सुविधांनी युक्त मुख्यालय शहराच्या विकासाला नवी दिशा देणारे ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. पुण्याला देशातील आधुनिक आणि वेगवान मोबिलिटी असलेले शहर म्हणून विकसित करण्यासाठी शासनाकडून आवश्यक पायाभूत सुविधा वेगाने उभारण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. बजाज फिनसर्व्हच्या प्रस्तावित मुख्यालयाच्या …

Read More »

बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी. वेव्हर यांचे मत, परस्पर विश्वासाच्या सामर्थ्यावर भारत-बेल्जियम

भारत आणि बेल्जियम यांच्यातील शतकाहून अधिक काळाची हिरे व्यापारातील भागीदारी ही परस्पर विश्वास, पारदर्शकता आणि सहकार्यावर आधारित असून हे नाते ‘ॲडमास’ अर्थात कधीही न तुटणारे आहे, असे प्रतिपादन बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी. वेव्हर यांनी केले. महाराष्ट्राचे राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत वांद्रे-कुर्ला संकुलातील भारत डायमंड बोर्स येथे आयोजित हिरे व्यापार …

Read More »