Breaking News
  • महात्मा गांधीजी आणि मानवता

    २ ऑक्टोबर महात्मा गांधी यांची जयंती. महात्मा गांधी यांच्या कार्यकर्तृत्वाला स्मरण करून नव्याने प्रेरणा घेऊन पुढे जाण्याचा तसेच त्यांच्या मानवतावादी विचारांवर आत्मपरीक्षण करण्याचा हा दिवस. महात्मा गांधी यांचे कार्य, त्यांची जगण्याची पद्धत आणि त्यांनी जगाला दिलेले अहिंसेचे तत्वज्ञान अमीट आहे. विसाव्या शतकात सर्वाधिक प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींमध्ये महात्मा गांधींचे नाव जागतिक क्रमवारीत सर्वोच्च होते. जगामध्ये अशा पद्धतीच्या एका व्यक्तिमत्त्वाचा वावर होता, याची कल्पना देखील नवी पिढी कदाचित करू शकणार नाही. ज्यावेळी प्रसार माध्यमांचे जाळे नव्हते. त्या काळातही संपूर्ण भारतावर त्यांचा शब्द प्रमाण होता. त्याचा सर्वदूर परिणाम होत होता. दूर्गम, दूरच्या गावातील सामान्यातल्या सामान्य माणूस गांधीबाबांनी सांगितले, त्यांनी म्हटले. तसेच करायला हवे असे समजून त्यांच्या आदेशाचे पालन करायचे. महात्मा गांधी आणि देशाचा त्यांच्यावरचा विश्वास म्हणजे नि:स्वार्थ नेता कसा असावा व त्यावर सामान्य माणसांनी किती भरवसा करावा याचा आदर्श वस्तुपाठ आहे. राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी भारताचे महान नेते आहेत; ते मानवी मूल्यांचे एक जगप्रसिद्ध प्रतीक …

    Read More »
  • शिलाहार ते मराठा राजधानीचे बळकट स्थान ‘पन्हाळा’ किल्ला

  • सह्याद्रीच्या हृदयातील अभेद्य गड : प्रतापगड

  • स्वराज्याची २५ वर्षे राजधानी असलेला गडांचा राजा : राजगड

  • ७५ वर्षांनंतर भारतीय राज्यघटना कुठे आहे?

Recent Posts

अमित शाह यांचे नाव घेतल्या प्रकरणी राहुल गांधी यांना भाजपाची हक्कभंगाची नोटीस

भाजप खासदारांनी दाखल केलेल्या हक्कभंगाच्या तक्रारीसंदर्भात लोकसभा सचिवालयाने विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे. सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकारांना प्रतिबंध) सुधारणा विधेयक, २०२६ वरील चर्चेदरम्यान केलेल्या वक्तव्याप्रकरणी त्यांना २८ ऑगस्टपर्यंत आपले उत्तर सादर करण्यास सांगण्यात आले आहे. ही नोटीस लोकसभा अध्यक्षांच्या सचिवालयाच्या वतीने जारी करण्यात आली आहे. लोकसभेच्या कार्यपद्धती आणि …

Read More »

मोदींवरील टीकेवेळी मेलोनी यांचा संदर्भ, सरकारची राहुल गांधी यांना सूचना

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परराष्ट्र धोरणावर टीका करताना काँग्रेस नेते राहुल गांधी आणि संदीप दीक्षित यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचा उल्लेख केल्यानंतर, परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी राजनैतिक संवादात परस्पर आदराची अपेक्षा व्यक्त केली. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, अलीकडच्या काळात भारताचे इटलीसोबतचे संबंध “सर्वच बाबतीत” विस्तारले आणि बळकट …

Read More »

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार

एकात्मिक जल व्यवस्थापनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व भाग दुष्काळमुक्त करण्यासाठी नदीजोड प्रकल्प राबविण्यात येणार आहे. नदीजोड प्रकल्पाला सीडब्ल्यूसीची मान्यता मिळाल्यानंतर याच वर्षी किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला प्रकल्पाचे काम सुरू करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या (एमडब्लूआरआरए) च्या एकविसाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, महाराष्ट्राची ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीच्या दिशेने वाटचाल

भारताची जागतिक नेतृत्वाच्या दिशेने तर महाराष्ट्राची ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबईतील ताज हॉटेल येथे आयोजित स्वागत समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित राजनैतिक अधिकारी, वाणिज्यदूत, विविध देशांचे प्रतिनिधी आणि मान्यवरांचे स्वागत केले.भारताची प्रगती, महाराष्ट्राची आर्थिक ताकद …

Read More »

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भाजपा, पंतप्रधान मोदी आणि आरएसएसवर टीका

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी गुरुवारी मंचावर काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांना मिठी मारून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासह परदेशी नेत्यांना दिलेल्या मिठीवर टीका केली. रचनात्मक काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलताना राहुल गांधी म्हणाले, “त्यांना (पंतप्रधान मोदींना) ही कल्पना कुठून सुचली हे मला माहीत नाही. लोकांच्या डोक्यात …

Read More »

मल्लिकार्जून खर्गे यांनी ज्या ठिकाणी भाषण केले त्या ठिकाणाचे भाजपा समर्थकांकडून शुद्धीकरण

भाजपशासित उत्तराखंडमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ज्या ठिकाणी सभेला संबोधित केले होते, त्या ठिकाणी ‘शुद्धीकरण’ विधी पार पडल्याचे सांगितल्यानंतर राज्यसभेत मोठा गदारोळ झाला. मल्लिकार्जून खर्गे यांनी हा मुद्दा उपस्थित करताच, केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी या घटनेला “दुर्दैवी” म्हटले आणि भाजप अशा उपक्रमांना पाठिंबा देत नाही, असे सांगितले. …

Read More »

पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी संसदेत नरेंद्र मोदी-अमित शाह हजर, वंदे मातरमने सुरुवात

पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी, गुरुवारी लोकसभेच्या कामकाजाची सुरुवात ‘वंदे मातरम’ने झाली. संसदेच्या इतिहासात असे प्रथमच घडले असून, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि सभागृह पूर्ण क्षमतेने उपस्थित होते. दरम्यान संपूर्ण अधिवेशात काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीने विद्यार्थ्यांच्या विरोधात वापरण्यात आलेल्या लाठीचार्ज, पॅलेट गन …

Read More »

माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर निहंग जसपाल सिंग यांचा कृपानने हल्ला

शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर गुरुवारी महाराष्ट्रातील नांदेड येथील गुरुद्वारात धारदार शस्त्राने हल्ला झाला, असे पोलिसांनी सांगितले. हा हल्ला दुपारी १.४५ च्या सुमारास गुरुद्वारा माता साहिब देवन जी मुगत येथे झाला, जिथे बादल भेट देण्यासाठी गेले होते. हल्लेखोराची ओळख निहंग जसपाल सिंग तेजपाल …

Read More »

सरन्यायाधीश सुर्यकांत यांना निमंत्रित करण्यास विरोध, बीसीआयची थेट विद्यार्थ्यांच्या वकिल नोंदणीवर बंदी

विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत यांना निमंत्रित करण्याच्या निर्णयाला काही विद्यार्थ्यांनी विरोध केल्यामुळे निर्माण झालेल्या वादामुळे, ‘नालसार’ (NALSAR) मधील २०२६ मध्ये कायद्याचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांची वकील म्हणून नोंदणी ‘बार कौन्सिल ऑफ इंडिया’ने (BCI) तूर्तास स्थगित केली आहे. बीसीआय BCI ने कुलगुरूंकडून याप्रकरणी अहवाल मागवला असून, …

Read More »

प्रत्येक रेल्वेगाडीत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या उद्घोषणा करा

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक रेल्वेगाडीत “छत्रपती शिवाजी महाराज की जय” आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा उद्घोषणा करण्यात याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲउ. राहुल नार्वेकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. दिल्ली दौऱ्यावर असतांना केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेत …

Read More »

एकनाथ शिंदे यांची माहिती, राज्यातील १० नगर पंचायती आणि परिषदांच्या विकास आराखड्यांना मंजुरी

राज्यातील शहरी भागांचा सुनियोजित विकास व्हावा, यासाठी राज्य शासनाने विशेष पावले उचलली आहेत. याच अनुषंगाने उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील विविध १० नगरपंचायतींच्या विकास आराखड्यांना मंजुरी दिली आहे. यामुळे या नगरपरिषदांच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या वर्ष दीड वर्षात राज्य शासनाने सुमारे १०० पेक्षा अधिक …

Read More »

वनमंत्री गणेश नाईक यांचे निर्देश, फ्लेमिंगो, सोनेरी कोल्हे आणि वन्यजीवांचा अधिवास अबाधित ठेवा

नवी मुंबईतील फ्लेमिंगो, सोनेरी कोल्हे, मुंगूस आणि विविध वन्यपक्ष्यांचा नैसर्गिक अधिवास जपण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश मंत्री नाईक यांनी दिले. नवी मुंबईच्या डी.पी.एस. तलाव परिसराचे संवर्धन करून फ्लेमिंगो पक्ष्यांसाठी पोषक नैसर्गिक अधिवास निर्माण करण्यासोबतच नेरुळ सेक्टर ५२-ए परिसराचा फ्लेमिंगो कन्झर्वेशन झोनमध्ये समावेश करण्याबाबत वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, भरती परीक्षा पद्धती सुधारणांसाठी राज्यात उच्चस्तरीय समिती

महाराष्ट्रात विविध सेवाभरतींसाठी होणाऱ्या परीक्षा पद्धतीत सर्वसमावेशक, अधिक सुरक्षित आणि सर्वसंमतीने सुधारणांसाठी एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. या समितीने राज्यात प्रत्येक विभागात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत सर्वंकष सुधारणांबाबत अहवाल सादर करायचा आहे. वर्षा निवासस्थानी आयोजित या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते, …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा आरोप, अशोक नगरमधील डोंगराचा भाग चाळीवर कोसळून झालेले मृत्यू ही दुर्घटना नसून बीएमसीने घेतलेले बळी

कुर्ला पश्चिमेतील अशोकनगर येथे डोंगराचा भाग चाळीवर कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाला, ही दुर्घटना नसून बीएमसीने घेतलेले बळी आहेत. पावसाळ्यात अशा घटना घडतात व त्यानंतर प्रशासनाला जाग येते.वारंवार अशा घटना घडत असूनही बीएमसीला जनतेच्या जीवाचे काहीही पडलेले नाही. पावसाळ्यापूर्वीच प्रशासनाने अशा धोकादायक ठिकाणांची पाहणी करून सुरक्षेसाठी ठोस …

Read More »

अभिजीत दीपके यांची घोषणा, जंतर मंतर सीजन-२ लवकरच

कॉकरोच जनता पार्टीने (सीजेपी) बुधवारी लवकरच नवीन आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली असून, संस्थापक अभिजित दीपके यांनी याला “जंतर मंतरचा सीझन २” म्हटले आहे. दिल्लीतील नारायणा येथे सीजेपी स्वयंसेवकांची बैठक ऐनवेळी रद्द झाल्यानंतर ही घोषणा करण्यात आली. अभिजीत दीपके यांनी आरोप केला की, सत्ताधारी भाजपाच्या “दबावामुळे” बँक्वेट हॉलच्या मालकाने बुकिंग …

Read More »