Breaking News
  • महात्मा गांधीजी आणि मानवता

    २ ऑक्टोबर महात्मा गांधी यांची जयंती. महात्मा गांधी यांच्या कार्यकर्तृत्वाला स्मरण करून नव्याने प्रेरणा घेऊन पुढे जाण्याचा तसेच त्यांच्या मानवतावादी विचारांवर आत्मपरीक्षण करण्याचा हा दिवस. महात्मा गांधी यांचे कार्य, त्यांची जगण्याची पद्धत आणि त्यांनी जगाला दिलेले अहिंसेचे तत्वज्ञान अमीट आहे. विसाव्या शतकात सर्वाधिक प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींमध्ये महात्मा गांधींचे नाव जागतिक क्रमवारीत सर्वोच्च होते. जगामध्ये अशा पद्धतीच्या एका व्यक्तिमत्त्वाचा वावर होता, याची कल्पना देखील नवी पिढी कदाचित करू शकणार नाही. ज्यावेळी प्रसार माध्यमांचे जाळे नव्हते. त्या काळातही संपूर्ण भारतावर त्यांचा शब्द प्रमाण होता. त्याचा सर्वदूर परिणाम होत होता. दूर्गम, दूरच्या गावातील सामान्यातल्या सामान्य माणूस गांधीबाबांनी सांगितले, त्यांनी म्हटले. तसेच करायला हवे असे समजून त्यांच्या आदेशाचे पालन करायचे. महात्मा गांधी आणि देशाचा त्यांच्यावरचा विश्वास म्हणजे नि:स्वार्थ नेता कसा असावा व त्यावर सामान्य माणसांनी किती भरवसा करावा याचा आदर्श वस्तुपाठ आहे. राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी भारताचे महान नेते आहेत; ते मानवी मूल्यांचे एक जगप्रसिद्ध प्रतीक …

    Read More »
  • शिलाहार ते मराठा राजधानीचे बळकट स्थान ‘पन्हाळा’ किल्ला

  • सह्याद्रीच्या हृदयातील अभेद्य गड : प्रतापगड

  • स्वराज्याची २५ वर्षे राजधानी असलेला गडांचा राजा : राजगड

  • ७५ वर्षांनंतर भारतीय राज्यघटना कुठे आहे?

Recent Posts

प्रकाश आबिटकर यांची माहिती, आरोग्य विभागाचे प्रशिक्षण धोरण जाहीर

राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणावर भर देण्यात येत आहे. आरोग्य सेवा देणाऱ्या मनुष्यबळाचे ज्ञान, कौशल्य आणि दृष्टिकोन अधिक सक्षम करणे हा प्रशिक्षण धोरणाचा केंद्रबिंदू आहे. या प्रशिक्षण प्रणालीमध्ये आमुलाग्र बदल करण्यात आल्याने कौशल्यवृद्धीला चालना मिळणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर …

Read More »

डॉ अशोक उईके यांची माहिती, आंदोलनकर्त्या युवक-युवतींशी दोन दिवस सकारात्मक चर्चा

आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असून वसतिगृह प्रवेशासाठी आंदोलन करणाऱ्या युवक-युवतींना विश्वासात घेऊन त्यांच्याशी दोन दिवस सविस्तर आणि सकारात्मक चर्चा करण्यात आली. दुर्गम भागातील गोरगरीब आदिवासी विद्यार्थ्यांचे शिक्षण केवळ वसतिगृह प्रवेशाअभावी थांबू नये, यासाठी आदिवासी विकास विभाग विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री …

Read More »

महाराष्ट्र गट-ब संयुक्त मुख्य परीक्षा-२०२५ : नियुक्ती एका संवर्गातच

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त मुख्य परीक्षा-२०२५ च्या निकालासंदर्भात उमेदवारांमध्ये निर्माण झालेल्या प्रश्नांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. एकाच उमेदवाराचे नाव एकापेक्षा अधिक संवर्गांच्या गुणवत्ता यादीत आले असले, तरी प्रत्यक्ष नियुक्ती केवळ एका संवर्गातील पदावरच होणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. आयोगाने १४ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्र …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, शेतीच्या उत्पादकता वाढीसाठी डिजिटल ट्विन लर्निंग प्रकल्प

कृषी विभागाने राज्यातील शेतीचे उत्पादन वाढण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, उपग्रह तंत्रज्ञान, ड्रोन, आयओटी सेन्सर्स आणि डेटा अॅनालिटिक्सवर आधारित अभ्यास करावा. कापूस, सोयाबीन, तूर,ऊस,संत्रे,हळद,कांदा व मका या पिकांसाठी ‘शेती क्षेत्रात आर्टिफिशीएल इंटेलिजन्स व ‘डिजिटल ट्विन लर्निंग’ प्रकल्प महाराष्ट्रात प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यासाठी पहिल्या टप्प्यात दहा हजार शेतकऱ्यांची निवड करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »

कन्हैयाकुमार यांचा आरोप, सावित्रीमाई फुलेंवर दगड व शेणाचे गोळे फेकले त्त्याच लोकांचा छात्रों की गुंज’ विरोध

मुलींच्या शिक्षणासाठी देशातील सर्वात पहिली शाळा ज्या पुण्यात सावित्रीमाई फुले यांनी सुरु केली त्याच पुण्यात सावित्रीच्या लेकींशी संवाद साधण्यासाठी विरोधी पक्षनेते राहुल गांधी उद्या २२ ऑगस्टला येत आहेत. राहुल गांधींचा भाजपाने एवढा धसका घेतला आहे की ते कार्यक्रमात आडकाठी आणत आहेत, हे तेच लोक आहेत ज्यांनी सावित्रीमाईंवर शेण व दगडगोटे …

Read More »

खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे युजीसीच्या समता नियमनाविरोधात आंदोलन

४५ दिवसांपासून सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजेपी) आंदोलनाचे ठिकाण असलेल्या नवी दिल्लीतील जंतर मंतरवर शुक्रवारी पुन्हा एकदा शक्तीप्रदर्शन झाले, यावेळी अनारक्षित वर्गातील मोठ्या संख्येने आंदोलकांनी हजेरी लावली. प्रामुख्याने ‘उच्च जातीं’तील या आंदोलकांनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) समता नियमांविरोधात निदर्शने केली आणि जाति-आधारित आरक्षणात सुधारणा करण्याची मागणी केली. आरक्षण सुधारणा …

Read More »

अखेर राहुल गांधी यांच्या मागणीप्रमाणे साहिलच्या जबाबवर पार्लमेट स्ट्रीट पोलिस स्टेशनात गुन्हा दाखल

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशनबाहेर धरणे आंदोलन केल्यानंतर काही तासांनी, दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजेपी) आंदोलनादरम्यान पेलेटमुळे जखमी झालेल्या १९ वर्षीय साहिल लोछाब प्रकरणी प्रथम माहिती अहवाल अर्थात एफआयआर नोंदवला. तथापि, एफआयआरमध्ये कोणालाही आरोपी म्हणून नाव देण्यात आलेले नाही. नवीनतम माहितीनुसार, पोलिसांनी भारतीय न्याय …

Read More »

तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांची डिलिमीटेशन प्रकरणी भूमिका सॉफ्ट ?

तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी एका आठवड्याच्या आत वादग्रस्त मतदारसंघ पुनर्रचना मुद्द्यावर आपली कठोर भूमिका नरम केल्याचे दिसते. आणि १२ ऑगस्ट रोजी तामिळनाडू विधानसभेने संसदीय मतदारसंघांच्या पुनर्रचनेविरोधात एक बहुचर्चित ठराव मंजूर केल्यानंतर विरोधी पक्ष त्यांना सहजासहजी सोडण्याच्या मनःस्थितीत नाहीत. या वादाच्या केंद्रस्थानी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या विभागीय परिषदेच्या बैठकीत, …

Read More »

भारतातील इथेनॉलसाठी पाकिस्तानी साखर, साखर शुल्कमुक्त

देशांतर्गत साखरेच्या किमतीत वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने शुल्कमुक्त साखर आयातीला परवानगी दिल्यानंतर काही तासांतच, पाकिस्तानचा साखर उद्योग आपल्या अतिरिक्त साखरेच्या साठ्यासाठी भारताकडे संभाव्य बाजारपेठ म्हणून पाहत आहे. भारत-पाकिस्तान संबंधांमधील तणावपूर्ण परिस्थितीत ही घडामोड समोर आली आहे. पाकिस्तानस्थित दैनिक ‘द न्यूज इंटरनॅशनल’ने गुरुवारी वृत्त दिले की, पाकिस्तान शुगर मिल्स असोसिएशनच्या …

Read More »

पेलेट गनमुळे जखमी झालेल्या विद्यार्थ्यांसह राहुल गांधी यांचे पार्लमेंट स्ट्रीट पोलिस ठाण्यात आंदोलन

शुक्रवारी दिल्लीतील ‘पार्लमेंट स्ट्रीट’ पोलीस ठाण्याबाहेर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी एका ‘पेलेट-गन’ (छर्रे मारणाऱ्या बंदुकीच्या) हल्ल्यातील पीडितासोबत धरणे आंदोलन केले. पोलिसांकडून या प्रकरणात एफआयआर (FIR) नोंदवण्यास नकार दिला जात असल्याचा आरोप या पीडिताने केला होता. २० जुलै रोजी झालेल्या ‘जन झेड’ (Gen Z) आंदोलनादरम्यान पेलेट-गनच्या माऱ्यात जखमी झाल्याचा आरोप …

Read More »

अभिजीत दीपके यांचा आरोप, आजही काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना जनावरांपेक्षा वाईट सुविधा

सरकारी शाळांच्या कथित दयनीय अवस्थेवरून कॉकरोच जनता पक्षाचे (सीजेपी) संयोजक अभिजित दीपके यांनी गुरुवारी महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी करताना म्हणाले की, योग्य वर्गखोल्या, बाक, शौचालये आणि सुरक्षित रस्ते यांसारख्या मूलभूत सुविधांशिवाय विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास भाग पाडले जात आहे. लातूरमधील एका जिल्हा परिषद शाळेला भेट देताना …

Read More »

महात्मा ज्योतिबा फुले समग्र वाङ्मय ग्रंथाचा सात भाषांमध्ये अनुवाद करणार

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनातर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या समग्र वाङ्मयाचा ग्रंथ हिंदी, सिंधी, गुजराती, संस्कृत, तेलुगु, बंगाली आणि गोर बंजारा या सात भाषांमध्ये अनुवाद करण्यात येईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत हिंदी, सिंधी, गुजराती, …

Read More »

महाराष्ट्राच्या पशुवैभवाचा राष्ट्रीयस्तरावर दुहेरी सन्मान

महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेल्या उमरडा या गाईला स्वतंत्र देशी गोवंश म्हणून, तर ‘माडग्याळ’ प्रजातीच्या मेंढीला राष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र व अधिकृत प्रजाती (ब्रीड) म्हणून मान्यता मिळाली आहे. यामुळे राज्यातील उमरडा या स्थानिक गोवंशाचे व माडग्याळ या मेंढी प्रजातीचे संवर्धन, जतन व आनुवंशिक सुधारणा कार्यक्रमांना मोठी चालना मिळणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने …

Read More »

शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या २,४२१ पदांसाठी मेगाभरती

महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागांतर्गत कार्यरत असलेल्या शासकीय आश्रमशाळांमधील पेसा व नॉन-पेसा क्षेत्रातील शिक्षकांच्या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ‘पवित्र’ पोर्टलद्वारे वर्ग ३ संवर्गातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक (शिक्षण सेवक) अशी एकूण २,४२१ रिक्त पदे भरण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेमुळे राज्यातील हजारो पात्रधारक उमेदवारांना सुवर्णसंधी …

Read More »

अंबाझरी पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी राज्य शासन मनपाला सहकार्य करणार

नागपूरचे वैभव म्हणून अंबाझरी तलावाकडे पाहिले जाते. पाण्याची व्यवस्था नव्हती तेव्हा नागनदीवरील धरण किंवा साठवण तलाव म्हणून याकडे पाहिले जायचे. अनेक वर्ष या तलावाने पिण्याचे पाणी नागपूर शहराला दिले. मध्यंतरी जलपर्णीने हा तलाव व्यापला होता. मात्र, महानगरपालिकेने जलपर्णी नामशेष करण्यासाठी प्रयत्न केले व ते अत्यंत यशस्वी झाले आहेत. एक उत्तम …

Read More »