Breaking News
  • महात्मा गांधीजी आणि मानवता

    २ ऑक्टोबर महात्मा गांधी यांची जयंती. महात्मा गांधी यांच्या कार्यकर्तृत्वाला स्मरण करून नव्याने प्रेरणा घेऊन पुढे जाण्याचा तसेच त्यांच्या मानवतावादी विचारांवर आत्मपरीक्षण करण्याचा हा दिवस. महात्मा गांधी यांचे कार्य, त्यांची जगण्याची पद्धत आणि त्यांनी जगाला दिलेले अहिंसेचे तत्वज्ञान अमीट आहे. विसाव्या शतकात सर्वाधिक प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींमध्ये महात्मा गांधींचे नाव जागतिक क्रमवारीत सर्वोच्च होते. जगामध्ये अशा पद्धतीच्या एका व्यक्तिमत्त्वाचा वावर होता, याची कल्पना देखील नवी पिढी कदाचित करू शकणार नाही. ज्यावेळी प्रसार माध्यमांचे जाळे नव्हते. त्या काळातही संपूर्ण भारतावर त्यांचा शब्द प्रमाण होता. त्याचा सर्वदूर परिणाम होत होता. दूर्गम, दूरच्या गावातील सामान्यातल्या सामान्य माणूस गांधीबाबांनी सांगितले, त्यांनी म्हटले. तसेच करायला हवे असे समजून त्यांच्या आदेशाचे पालन करायचे. महात्मा गांधी आणि देशाचा त्यांच्यावरचा विश्वास म्हणजे नि:स्वार्थ नेता कसा असावा व त्यावर सामान्य माणसांनी किती भरवसा करावा याचा आदर्श वस्तुपाठ आहे. राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी भारताचे महान नेते आहेत; ते मानवी मूल्यांचे एक जगप्रसिद्ध प्रतीक …

    Read More »
  • शिलाहार ते मराठा राजधानीचे बळकट स्थान ‘पन्हाळा’ किल्ला

  • सह्याद्रीच्या हृदयातील अभेद्य गड : प्रतापगड

  • स्वराज्याची २५ वर्षे राजधानी असलेला गडांचा राजा : राजगड

  • ७५ वर्षांनंतर भारतीय राज्यघटना कुठे आहे?

Recent Posts

वंचितकडून २३ जुलै रोजी ‘महाराष्ट्र बंद’चे आवाहन

काल दिल्लीत शांततेने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष हल्ल्याच्या आणि लाठीचार्जच्या पार्श्वभूमीवर, त्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आणि पोलिसांच्या या दडपशाहीच्या निषेधार्थ ‘वंचित बहुजन आघाडी’ने २३ जुलै रोजी ‘महाराष्ट्र बंद’चे आवाहन केले. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सर्व समविचारी पक्ष, विद्यार्थी आणि सर्व स्तरांतील नागरिकांना एकत्र येऊन २३ जुलैच्या ‘महाराष्ट्र …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, अजेंडा चालवणाऱ्यांनाच विद्यार्थ्यांच्या आंदोलनात अजेंडा दिसू शकतो

नीट प्रश्नपत्रिका फुटीचे प्रकरण व सीबीएसई, नीट परीक्षा पद्धतीतील भोंगळ कारभाराने लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा चुराडा केला आहे. या विरोधात देश पेटला आहे, हजारोंच्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले असताना, या आंदोलनामागे काही राजकीय पक्षांचा अजेंडा असल्याचे अत्यंत बेजबाबदार व निर्लज्जपणाचे विधान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. २०१४ साली दिल्लीत अण्णा हजारेंच्या आंदोलनातून …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे निर्णय

एनडीआरएफला पुणे जिल्ह्यातील मौजे सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल- एनडीआरएफला पुणे जिल्ह्यातील मौजे सदुंबरे (ता.मावळ) येथील तीन हेक्टर जमीन देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. मौजे सदुंबरे येथील गायरानातील तीन हेक्टर जमीन एनडीआरएफला बाजारभावाने देण्यास मान्यता देण्यात आली …

Read More »

लोक आयुक्त कार्यालयातील १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधास मान्यता

लोक आयुक्त कार्यालयातील १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. लोक आयुक्त व उपलोक आयुक्त कार्यालयाची स्थापना करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. या दोन्ही कार्यालयांसाठी यापूर्वी ८७ पदांचा आकृतीबंध मंजूर करण्यात आला होता. आता राज्य शासनाने केंद्र शासनाच्या …

Read More »

राज्यातील १७७ आकांक्षित तालुक्यांमध्ये एक वर्षाकरिता आकांक्षित तालुका कार्यक्रम

राज्यातील १७७ आकांक्षित तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर सन २०२६-२७ साठी आकांक्षित तालुका कार्यक्रम राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. नीति आयोगाने देशातील दुर्लक्षित व मागासलेल्या ११२ जिल्ह्यांमध्ये आकांक्षित जिल्हा कार्यक्रम व ५०० अल्प विकसित तालुक्यांमध्ये आकांक्षित तालुका कार्यक्रम सुरू केलेला आहे. त्यामध्ये राज्यातील …

Read More »

पंतप्रधान निवासस्थानासमोरून राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि अखिलेश यादव यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनस्थळ हटवण्यासाठी पोलिसांनी कारवाई सुरू केली असून, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनस्थळावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांना फरफटत नेऊन घेऊन जात आहेत. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनाही दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. डरे-सहमे नरेंद्र …

Read More »

राहुल गांधी आणि पीएमओ मंत्री जितेंद्र सिंह यांच्यात चर्चा, पण ठिय्या आंदोलन सोडण्यास नकार

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्या म्हणण्यानुसार, जनतेला होणाऱ्या गैरसोयीचे कारण देत आणि ते ठिकाण आंदोलनासाठी निश्चित केलेले नसल्याचे सांगून, प्रशासनाने राहुल गांधी यांना पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील धरणे आंदोलन संपवण्याची विनंती केली. जितेंद्र सिंह म्हणाले की, नीट (NEET) आणि सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाशी संबंधित सर्व मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्याचे आश्वासन सरकारने दिल्यास …

Read More »

राहुल गांधी यांची मागणी, लाठीचार्ज प्रकरणी पंतप्रधान मोदी यांनी माफी मागावी

ग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजेपी) आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी अशी मागणी केली. त्यांनी या कृत्याला ‘अभारतीय’ म्हटले आहे. पत्रकारांशी बोलताना, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी संतप्त दिसले आणि त्यांनी या प्रकरणी पंतप्रधान मोदींच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “जे काही …

Read More »

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह खासदारांचे पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर आंदोलन

नुकतेच काल बुधवारी कॉकरोच जनता पक्षाच्या अर्थात सीजेपीने काढलेल्या ‘चलो संसद’ मोर्चादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलीस कारवाईच्या निषेधार्थ, पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी, मंगळवारी नवी दिल्लीतील ७ लोक कल्याण मार्गावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर काँग्रेसचे अनेक खासदार आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी धरणे आंदोलन केले. …

Read More »

अखेर सोनम वांगचुक यांना मेदान्ता रूग्णालयात हलविण्याचे दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश

दिल्लीतील जंतरमंतर येथे २० दिवसांचे उपोषण केल्यानंतर तिथून बळजबरीने हलवून सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना, पुढील उपचारांसाठी गुरुग्राममधील मेदान्ता रुग्णालयात (जिथे डॉक्टरांचे एक विशेष पथक त्यांच्यावर उपचार करेल) त्वरित हलवण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी दिले. दिल्लीतील जंतरमंतर येथे दीर्घकाळ चाललेल्या उपोषणामुळे सोनम वांगचुक यांची …

Read More »

दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचे पडसाद संसदेत, ५ पेक्षा जास्त वेळा तहकूब

सोमवारी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संसदेवर कॉकरोच जनता पार्टीने काढलेल्या मोर्चाचे पडसाद संसदेत उमटले. त्यातच विद्यार्थी आंदोलकांवर दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज केल्यामुळे संसदेत शिक्षण व्यवस्था आणि विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जबाबत चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी संसदेच्या लोकसभा आणि राज्यसभेत केली. राज्यसभेत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी मागणी करताच उपसभापतींकडून संसदेचे कामकाज स्थगित केले …

Read More »

सोनम वांगचुक यांची माहिती, उपोषणाचे आंदोलन यापुढेही सुरु राहणार

नीट-यूजी पेपरफुटीचा निषेध करणाऱ्या विद्यार्थी नेत्यांना खासदारांना भेटण्याची परवानगी मिळेपर्यंत किंवा सध्या दाखल असलेल्या दिल्लीतील रुग्णालयात खासदारांनी त्यांची भेट घेईपर्यंत, आपण आपले अनिश्चित काळासाठीचे उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सोमवारी सांगितले. त्यांची पत्नी गीतांजली आंग्मो यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका हस्तलिखित चिठ्ठीत, सोनम वांगचुक यांनी कॉकरोच …

Read More »

कॉकरोच जनता पार्टीच्या शिष्टमंडळासोबत आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी अवघ्या १० मिनिटात केली चर्चा

नीट-यूजी २०२६ पेपरफुटी आणि परीक्षेसंबंधित इतर मुद्द्यांवरून आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीने (सीजेपी) सोमवारी आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांना एक निवेदन सादर केले. या निवेदनात कार्यकर्त्या सोनम वांगचुक यांची सुटका, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पदावरून हटवणे आणि पेपरफुटीनंतर कथितरित्या आत्महत्या केलेल्या नीट विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना १ कोटी रुपयांची नुकसान …

Read More »

उपोषण आंदोलनाचा इतिहास आणि भारतातील आंदोलने

प्रत्येक उपोषण एका विश्वासाने सुरू होते — तो विश्वास म्हणजे, संवाद आणि निवेदने ज्या गोष्टी साध्य करू शकली नाहीत, त्या केवळ अन्नत्यागातून साध्य करता येतील. शतकानुशतके, उपोषण हे निषेधाचे एक साधन राहिले आहे. आधुनिक काळात, महात्मा गांधींनी उपोषणाचे रूपांतर अहिंसक निषेधाच्या जगातील सर्वात प्रभावी आणि कणखर प्रकारांपैकी एकामध्ये केले. परंतु …

Read More »

पोलिसांचा सीजेपीच्या आणि तरूणांच्या आंदोलकांवर लाठीचार्ज, अश्रु धुराच्या नळकांड्या फोडल्या

नीट परिक्षा पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आणि प्रवेश परीक्षांची जबाबदारी निश्चित करण्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीने ६ जूनपासून दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलन करत आहे. कॉकरोच जनता पार्टी-सीजेपीने त्यांच्या आंदोलनास एक महिना पूर्ण होण्याच्या दिवशीच संसदेवर  मोर्चा काढण्यात आला. परंतु पोलिसांनी जंतरमंतरमधून आंदोलकांना …

Read More »