Breaking News

Editor

शरद पवार म्हणाले, १२५ तासांची रेकॉर्डिंग मिळवणं कौतुकास्पद मात्र सत्यता… महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना यश मिळत नाहीये त्यामुळे अशाप्रकारची टोकाची भूमिका - शरद पवार

महाराष्ट्राची सत्ता भाजपाच्या हातातून गेल्यानंतर विविध केंद्रीय यंत्रणांची मदत घेऊन सरकार अस्थिर करण्याच्या भाजपाच्या प्रयत्नांना यश मिळत नाहीये. त्यामुळे अशाप्रकारची टोकाची भूमिका घेतली असावी असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार देवेंद्र फडणवीस यांना लगावत १२५ तासाची रेकॉर्डींग मिळवणं कौतुकास्पद असून मात्र त्या व्हिडिओची सत्यता तपासावी असा उपरोधिक टोला त्यांनी …

Read More »

बोगस पॅथॉलॉजी लॅबवर नियंत्रणासाठी कायदा आणणार आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची ग्वाही

राज्यातील बोगस पॅथॉलॉजी लॅबच्या कारभारावर नियंत्रण आणण्यासाठी व सनियंत्रण ठेवण्यासाठी बाँम्बे नर्सींग होम अधिनियमात सुधारणा करुन नवीन कायदा आणणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधानपरिषदेत दिली. हा कायदा आणण्यासाठी १८ तज्ज्ञ सदस्यांची समिती नेमण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. सदस्य डॉ. मनिषा कायंदे यांनी मुंबई शहरामध्ये बोगस पॅथॉलॉजी प्रयोगशाळेची …

Read More »

नाना पटोले म्हणाले, फडणवीस मोठे नटसम्राट, शुक्लांचा वापर कुणी केला? बॉम्बस्फोटातील आरोपी इक्बाल मिर्चीच्या पैशावर पक्ष चालवणाऱ्यांवर कारवाई करा

पोलीस अधिकाऱ्यांचा राजकीय फायद्यासाठी वापर करुन विरोधी पक्षाच्या लोकांवर कारवाई करण्याचे पाप देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात सुरु झाले. वरिष्ठ पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला यांना हाताशी धरून राजकीय नेत्यांचे बेकायदेशीर फोन टॅपिंग केले हे सिद्ध झाले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. परंतु त्यांना टॅपिंगचे कुणी आदेश दिले होते हे उघड …

Read More »

देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत फोडला बॉम्ब, उघडकीस आणले कट कारस्थान गिरीष महाजन, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेकांच्या विरोधात आखले होते कट कारस्थान

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून विरोधकांना संपविण्यासाठी कट कारस्थान करण्यात येत असून यात विशेष सरकारी वकील चव्हाण हा सहभागी असल्याचा खळबळजनक दावा या चव्हाणने जळगांव मधील जे पूर्वी भाजपामध्ये होते मात्र आता ते तुमच्या पक्षात नेते आलेले त्यांच्या मदतीने भाजपा आमदार गिरीष महाजन यांना मोक्का कायद्याखाली गुंतविण्याच्या कटाचा भंडाफोड विरोधी …

Read More »

संजय राऊतांचा आरोप, “भाजपाची एटीएम मशीन म्हणजे ईडी” शिवसेना भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत केला आरोप

सकाळपासून आमच्या कार्यकर्त्यांवर प्राप्तिकर विभागाची धाड पडल्याच पाहत आहे. महापालिकेच्या निवडणुका होत नाहीत तोपर्यंत मुंबईच्या प्रत्येक विभागात आणि शाखेत प्राप्तिकर विभागाची धाड पडेल असे मला वाटत आहे. आता या विभागाकडे हेच काम शिल्लक राहिले आहे. केंद्रीय तपास यंत्रणा महाराष्ट्रात आणि बंगालमध्ये फक्त ठराविक लोकांनाच लक्ष का करत आहे प्रश्न देशभरातून …

Read More »

नाना पटोलेंचा सवाल सरकारी नोकर भरती कधी ? मंत्री भरणेंनी दिले हे उत्तर… काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा महाविकास आघाडीला सवाल

Nana Patole

राज्यात विविध विभागात लाखो पदे रिक्त असून मागील पाच सहा वर्षात सरकारी नोकर भरती झालेली नाही. महाराष्ट्रातील लाखोंच्या संख्येने असणारे बेरोजगार तरुण या भरतीची वाट पहात आहेत. विविध विभागातील ही लाखो रिक्त पदे भरण्यासाठी सरकारची काय योजना आहे? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी विचारला. विधानसभेत …

Read More »

कनाल- कदमावरील छापेमारीवर आदित्य ठाकरे आणि नितेश राणेंची टोलेबाजी नाईट लाईफच्या गँगना झोप लागणार नाही नितेश राणेंचे ट्विट

सकाळी दिवस उजाडताच आयकर विभागाने राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे राहुल कनाल आणि संजय कदम यांच्या घरावर धाड सत्र सुरु झाले. या धाडसत्रानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि भाजपा आमदार नितेश राणे यांच्यात अप्रत्यक्षरित्या एकमेकांवर निशाणा साधण्यास सुरुवात झाली. भाजपाकडून या कारवाईचं समर्थन केले जात …

Read More »

एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटणार ? सभापती नाईक-निंबाळकरांनी दिले चर्चेचे आदेश विधान परिषदेतील लक्षवेधीवरील चर्चेवेळी सभापतींचे आदेश

मागील चार महिन्याहून अधिक काळ सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत अद्याप तोडगा निघालेला नाही. तसेच मागील दोन दिवसात एसटी कर्मचाऱ्यांचे विलीनीकरण शक्य नसल्याचा त्रिसदस्यीय समितीचा अहवाल राज्य सरकारने मंजूर केलेला अहवालही विधानसभेत मांडला. तरी देखील हे आंदोलन संपले नसल्याने अखेर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांनी …

Read More »

अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, राज्य सरकारने पारीत केलेले “ते” विधेयकच घटनाबाह्य महाविकास आघाडीचे सरकार हे चोरांचे सरकार

राज्यातील ओबीसी समाजाचे गेलेले राजकिय आरक्षण परत मिळविण्यासाठी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सर्व माहिती गोळा करण्यासाठी पुरेसा कालावधी मिळावा यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना असलेले निवडणूक घेण्याचे अधिकार महाविकास आघाडी सरकारने १९६५ च्या महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम आण मुंबई महापालिका कायदा १९६५ अधिनियमात दुरूस्ती करत सध्या सुरु असलेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात नुकताच …

Read More »

आपल्या घरात, अवती भवती असलेल्या स्त्रीचे व्यक्तीत्व काय? चला तर वाचू या महिला दिनानिमित्त कवी डॉ. प्रदीप आवटे यांनी लिहिलेली "बाई" ही कविता खास आपल्यासाठी

आज जागतिक महिला दिन या दिनानिमित्त आज जगभरात स्त्रियांच्या कामगिरी बद्दल, त्यांच्या पराक्रमाबद्दल आणि मिळविलेल्या यशाबद्दल अनेक ठिकाणी चर्चा होईल आणि त्यांच्या वेगवेगळ्या रूपाबद्दल बोललेही जाईल. परंतु आपल्या अवतीभवती विशेषतः घरात असलेल स्त्री आपल्याला किती रूपात पाहतो. याच कल्पनाच आपल्याला नसते. तर वाचू या “बाई” बाई —– बाई अंगणात शेणामातीचा …

Read More »