Breaking News

सामाजिक

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीः लोकशाहीला असलेले धोके विसरत आहोत का? सध्या देशात निवडणूकांचे वातावरण असल्याने राज्यघटना आणि लोकशाही यासंदर्भात देशात राजकिय आरोप प्रत्यारोप वाढत आहेत.

देशाला १५ ऑगस्ट १९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत ह्या देशाला बांधून ठेवणारी राज्यघटना कशी असावी यावर चर्चा करण्यासाठी आणि त्याचा मसुदा तयार करण्यासाठी तेव्हाच्या संसदेतील लोकप्रतिनिधींनी ९ डिसेंबर १९४६ साली संसदेची अर्थात कायदेमंडळाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर जवळपास दोन वर्षांनी अगणित चर्चा, वाद विवाद, नवी विधेयक सादर करत तर आहे …

Read More »

भीमा कोरेगांव प्रकरणी शोमा सेन यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अखेर जामीन मंजूर

२०१८ साली पुणे येथील भीमा कोरेगाव हिंसाचारापूर्वी शनिवारवाड्यावर एल्गार परिषदेचे आयोजन केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या शोमा सेन यांना युएपीए कायद्याखाली अटक करण्यात आली होती. त्यानंतर जवळपास ५ वर्षानंतर कार्यकर्त्या शोमा सेन यांना सर्वोच्च न्यायालयाने आज (५ एप्रिल) रोजी जामीन मंजूर केला. शोमा सेन या इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिका आहेत. तसेच महिला चळवळीच्या …

Read More »

महाराष्ट्रातील सव्वा कोटी कामगार निवडणूकीत झाले अॅक्टीव्ह

येत्या लोकसभा निवडणुकीत कामगार, शेतकरी एकूणच जनता विरोधी नरेंद्र मोदी सरकारचा पराभव करा, असा एकमुखी ठराव महाराष्ट्रातील सर्व कामगार संघटनानी केला आहे. मुंबईत राज्यातून आलेल्या कामगार प्रतिनिधींच्या राज्यव्यापी संमेलनात ‘ मोदी सरकारचा पराभव’ करण्यासाठी कामगार कर्मचाऱ्यानी कंबर कसली आहे. राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या परेल येथील महात्मा गांधी सभागृहात शनिवारी कामगार …

Read More »

विद्यार्थ्यांना द्यायच्या दुधाच्या पुरवठ्यातून ३३ कोटींची बचत

आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना दुधाचा पुरवठा हा चढ्या दराने नव्हे, तर उलट त्यातून ३३ कोटी रुपयांची बचत होत आहे. शिवाय, या दरात प्रत्येक आश्रमशाळेपर्यंत दूध पोहोचविण्याचा खर्च सुद्धा अंतर्भूत आहे, अशी माहिती आदिवासी विकास विभागाने दिली आहे. आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना दुधाचा पुरवठा करण्याची संपूर्ण प्रक्रिया ही ३० डिसेंबर २०२० …

Read More »

जग्गी वासुदेव यांच्यावर तातडीची मेदूंची शस्त्रक्रियाः आता प्रकृत्तीत सुधारणा

आध्यात्मिक नेते तथा सद्गुरु जग्गी वासुदेव यांना मागील काही दिवसांपासून डोकेदुखीचा आणि फलटीचा त्रास जाणवत होता. त्यानंतर अपोलो हॉस्पीटलमध्ये त्यांच्या मेंदूची तपासणी केला असता त्यांच्या मेंदूला सूज आल्याचे आणि डोक्यात रक्तस्वा झाल्याचे दिसून आले. त्यानंतर डॉक्टरांनी तातडीने मेदूंची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची प्रकृती …

Read More »

गुजरात विद्यापीठात शिक्षणासाठी आलेल्या परदेशी विद्यार्थ्यांना मारहाण

अहमदाबादमधील गुजरात विद्यापीठाच्या वसतिगृहात राहणाऱ्या विविध परदेशातील विद्यार्थ्यांवर वसतिगृहाच्या कॅम्पसमध्ये नमाज अदा करण्याच्या मुद्द्यावरून एका गटाने कथितपणे हल्ला केला, असे पोलिसांनी १७ मार्च रोजी सांगितले. १६ मार्चच्या रात्री घडलेल्या या घटनेनंतर काही जखमी विद्यार्थ्यांना अहमदाबादच्या एसव्हीपी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मागील काही वर्षात परदेशातील विद्यार्थी भारतातील विविध राज्यात शिक्षणाच्या …

Read More »

राज्य व विभागीय स्तरावर हातभट्टी दारू मुक्त ग्राम सन्मान योजना राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती

अवैध दारू निर्मिती व विक्री व्यवसाय विरोधात स्थानिकांचा सहभाग वाढविण्यात यावा, यासाठी हातभट्टी दारू मुक्त ग्राम सन्मान योजना सुरू करण्यात यावी. या योजनेचा सविस्तर आराखडा तयार करून शासनाच्या मान्यतेस सादर करावा, असे निर्देश उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज दिले. राज्य उत्पादन शुल्क भवन येथे आयोजित विभागाच्या आढावा बैठकीत …

Read More »

सामाजिक न्याय विभागाकडून एकदम चार वर्षाचे विविध पुरस्कार जाहिर

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने समाज कल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था व उल्लेखनीय कार्य करणारे समाजसेवक / व्यक्ती यांना दरवर्षी विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. सन २०१९-२०, २०२०-२१, २०२१-२२ व २०२२-२३ या आर्थिक वर्षात देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा …

Read More »

एक वही एक पेन अभियानाचे जनक राजू झनके यांना समाजभूषण पुरस्कार

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने देण्यात येणारा डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मंत्रालयातील जेष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते राजू झनके यांना जाहीर झाला आहे. येत्या मंगळवारी १२ मार्च २०२४ रोजी सकाळी १०वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. विविध कारणास्तव मागील चार वर्षांपासून प्रलंबित …

Read More »

गंगा नदीत आंघोळीला निघालेल्यांचा ट्रॅक्टर ट्रॉली तलावात पडल्याने मृत्यू

कासगंज रस्त्याने गंगा नदीत आंघोंळ करण्यासाठी ३० ते ४० जणांना घेऊन ट्रॅक्टर ट्रॉलीने निघालेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीचा तोल जाऊन झालेल्या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला. तर १५ ते २० जण जखमी झाले. मृतकांमध्ये ७ लहान मुलांसह ८ महिलांचा तलावातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. सदरचा अपघात एका वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रॅक्टर …

Read More »