Breaking News

सामाजिक

चीनी हॅकर्स झटपट कर्जाचं आमिष दाखवून लोकांचे पैसे घेऊन होतायत गायब   झटपट कर्जाच्या आमिषाला पडू नका बळी; अन्यथा खाते होईल रिकामं

झटपट कर्जाच्या अमिषाला भारतीय नागरिक बळी पडून चीनी लोन स्कॅममध्ये अडकून अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. अशा बनावट कर्ज एप्सवर अनेकदा बंदी घालण्यात आली आहे, परंतु त्यांची नावे बदलल्यानंतर ते परत येतात. सायबर सिक्योरिटी रिसर्चर्सने वॉर्निंग दिली आहे की, चीनी घोटाळेबाज सामान्य भारतीय लोकांना अडकवण्यासाठी बेकायदेशीर इन्स्टंट लोन एप्स वापरत आहेत. …

Read More »

यशस्वीपणे कोणत्याही क्षेत्रात स्वतःचे नाव करायचे असेलतर या ५ गोष्टी लक्षात ठेवा यशस्वी जीवन जगण्यासाठी या पाच गोष्टीचे अनुकरण करा

यशस्वी व्यक्तीकडे पाहून प्रत्येकाला वाटते की आपणही त्यांच्यासारखं यशस्वी व्हावं. तसेच अशा मोठ्या लोकांनी यशस्वी होण्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टी केल्या असतील, काय काय केलं असेल असे अनेकांना प्रश्न बहुतेक लोकांच्या मनात निर्माण होतात. पण जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल, पुढे जायचं असेल तर काही गोष्टींचे पालन करणे खूप …

Read More »

आंबेडकरांच्या आर्थिक विचारांचे मुंबईत मंथन आर्थिक ग्रंथ शंभर वर्षानंतरही अर्थपूर्ण ठरतो

शंभर वर्षांपूर्वी लिहिलेला आर्थिक ग्रंथ शंभर वर्षानंतरही अर्थपूर्ण ठरतो तळागाळात आर्थिक समृद्धी नेण्यासाठी याच ग्रंथातील विचार प्रेरक ठरतील या विचारासह मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित “THE PROBLEM OF RUPEE ITS ORIGIN AND ITS SOLUTION” हा अनोखा कार्यक्रम संपन्न झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार खासदार सुप्रिया सुळे बहुजन वंचित …

Read More »

Namo Bharat : आज देशातील पहिली हाय-स्पीड रॅपिड ट्रेन ‘नमो भारत’ देशाला सुपूर्द करणार पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्ली-मेरठ मार्गावर या प्रकल्पाचे पाच टप्पे आहेत. उद्घाटनापूर्वी या ट्रेनची ट्रायल रन करण्यात आली आहे. याने ताशी 152 किलोमीटरपेक्षा जास्त वेगाचा आकडा गाठला.

नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर . पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (शुक्रवारी) पहिली हायस्पीड रॅपिड ट्रेन ‘नमो भारत’ Namo Bharat  देशाला सुपूर्द करणार आहेत. ते सकाळी 11 वाजता दिल्ली-मेरठ मार्गाच्या पहिल्या टप्प्यातील साहिबााबाद-दुहाई सेक्शनचे (रेग्युलर रॅपिड ट्रान्झिट सिस्टम (आरआरटीएस) उद्घाटन करतील. हा विभाग 17 किलोमीटरचा आहे. यासोबतच काही दिवसांनी रेल्वेने प्रवास दिल्ली …

Read More »

Special Trains : मध्य रेल्वेच्या धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी नागपूर-मुंबई आणि पुणे/सोलापूर ते नागपूर चार विशेष गाड्या नागपूर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन २०२३ दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे नागपूर ते मुंबई आणि पुणे/सोलापूर ते नागपूर या ४ एकेरी विशेष गाड्या विशेष शुल्कासह चालवणार आहे

मुंबई, 19 ऑक्टोबर : मध्य रेल्वे धम्मचक्र प्रवर्तन दिवस २०२३ साठी नागपूर ते मुंबई आणि पुणे/सोलापूर ते नागपूर ४ विशेष गाड्या ( Special Trains ) चालवणार आहे. नागपूर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन २०२३ दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे नागपूर ते मुंबई आणि पुणे/सोलापूर ते नागपूर या ४ …

Read More »

वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक रिपोर्ट नुसार भारतात घटस्फोटाचा टक्का किती ? 'ही' आहेत भारतीय घटस्फोटासाठी प्रमुख कारण

भारतात घटस्फोटाच्या घटनांमध्ये वाढ झाली असून लग्नानंतर फार कमी कालावधीनंतर घटस्फोटाची परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र भारतात तयार झाल्याचे दिसून आले आहे. लग्नानंतर काही दिवसांतच पती-पत्नीमध्ये मतभेद होणे आणि नंतर प्रकरण कोर्टात जाणे हे आजकाल सामान्य झाले असून मात्र, आजही जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतात घटस्फोटाचा टक्का कमी आहे. आजही भारतात …

Read More »

मुंबई : खिचडी घोटाळ्यात ७ ठिकाणी ईडीची छापेमारी खिचडी वाटपामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा आरोप किरीट सोमैया यांनी केला होता.

मुंबई, 18 ऑक्टोबर : मुंबई महापालिकेच्या खिचडी वाटप घोटाळा प्रकरणी आज, बुधवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शहरात ७ ठिकाणी छापेमारी केली. एकूण १३२ कोटी रुपयांच्या खिचडी घोटाळ्याप्रकरणी खासदार संजय राऊत यांचा मुलगा, मुलगी, आणि अमोल कीर्तिकर यांच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्याचा आरोप खासदार किरीट सोमय्यांनी केला होता. मुंबईतील महापालिकेच्या गरीब …

Read More »

पेसा क्षेत्रातील उमेदवारांना शिक्षक भरतीच्या टीईटी परीक्षेसाठी प्रशिक्षण देणार आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

अनुसूचित क्षेत्रातील १७ अधिसूचीत संवर्गाच्या पदभरतीसाठी रिक्त पदे स्थानिक अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून भरण्याबाबत निर्णय घेण्यात आला असून त्यामध्ये शिक्षक संवर्गाचा देखील समावेश आहे. राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या मार्गदर्शक तत्वानुसार शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अनिवार्य आहे. त्यामुळे ‘पेसा’ क्षेत्रातील उमेदवारांना शिक्षक भरतीच्या टीईटी परीक्षेसाठी आदिवासी विभागामार्फत प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे आदिवासी …

Read More »

मुंबईत रोजगाराच्या शोधात येणाऱ्या बिहारी लोकांच्या संख्येत मोठी घट; बिहारच्या मंत्र्यांचा दावा महामारी संपल्यानंतर बिहारमध्ये परतलेल्या लोकांच्या तुलनेत मुंबईत परतणाऱ्यांची संख्या कमी

बिहारमधून देशाची आर्थिक राजधानी मुंबईत रोजगाराच्या शोधात येणाऱ्या लोकांच्या संख्येत मोठी घट झाली असून बिहारमध्ये राहण्यासाठी आणि काम करण्यासाठी १५ लाखांहून अधिक कामगारांनी नोदणी केली असल्याचा दावा बिहारचे मंत्री समीर महासेठ यांनी आज मुंबईत केला.. कोरोनानंतर आपापल्या घरी परतलेल्या बहुतांश लोकांनी आता बिहारमध्ये राहून रोजगार सुरू केला आहे आणि उदरनिर्वाहासाठी …

Read More »

आठवडी बाजाराच्या माध्यमातून महिला बचत गटांना हक्काची बाजारपेठ मंत्री मंगलप्रभात लोढा यांची ग्वाही

महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ मिळावी यासाठी ‘आठवडे बाजार’ महत्वाची भूमिका बजावतील, मुंबई महापालिकेने अत्यंत चांगला उपक्रम सुरू केला आहे. असे मत कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केले. जोगेश्वरी (पूर्व) येथे महिला बचत गटांनी तयार केलेल्या गृहपयोगी वस्तूंच्या विक्री …

Read More »