Breaking News

सामाजिक

सेक्सटॉर्शन प्रकरणाच्या मुंबईत वाढल्या घटना, कशी घ्याल खबरदारी? समाजमाध्यमांवर अनोळखी व्यक्तीसोबत मैत्री करताना या गोष्टी ठेवा लक्षात

सेक्सटॉर्शन, आक्षेपार्ह मजकूर, अश्लीलता, मॉर्फिंग याचे प्रमाण मुंबईत प्रचंड वाढले आहे. मुंबईत आत्तापर्यंत बदनामीच्या भीतीने दोन आत्महत्या झाल्या आहेत प्रकरण बोटीने समोर आलेले नाहीये. मुंबईत सेक्सटॉर्शनचे चालू वर्षात आत्तापर्यंत ४९ गुन्हे दाखल झाले. दिवसागणिक ही संख्या वाढत आहे. त्यामुळे सायबर जगतात वावरताना सावधगिरी महत्त्वाची असल्याचे सायबर पोलिसांनी म्हटले आहे. असे …

Read More »

भिक्षेकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी अहमदनगरच्या धर्तीवर प्रकल्प उभारणार महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

भिक्षेकरी लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी अहमदनगर येथे वर्तुळाकार अर्थव्यवस्थेवर आधारित ‘वसुधा’ हा प्रकल्प सुरू आहे, या प्रकल्पाच्या धर्तीवर राज्यात अन्यत्र प्रकल्प उभारण्याबाबत कार्यवाही व्हावी यासाठी विभागाने पाहणी करून प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. मंत्रालयात महिला बाल विकास व महिला आर्थिक विकास महामंडळ, अहमदनगर …

Read More »

दिवाळीची साफ-सफाई करताना नक्की घराबाहेर काढा ५ गोष्टी सकारात्मकता-शांतता राहन्सयातही दिवाळीपूर्वी ह्या गोष्टी काढा घराबाहेर

दिवाळी अवघ्या १५ दिवसांवर राहिली आहे. दिवाळी म्हटलं की सगळ्यात आधी करावी लागते ती दिवाळीची साफसफाई.सण-उत्सवांच्यावेळी घराचा प्रत्येक कानाकोपरा स्वच्छ केला जातो. हात फिरे तिथ लक्ष्मी वसे असं म्हटलं जातं. म्हणूनच खास-उत्सवांच्यावेळी घर चकचकीत, स्वच्छ ठेवलं जातं. घरात स्वच्छता असेल तर घर नीटनेटकं दिसतं. कितीही साफसफाई केली तरी घर स्वच्छ …

Read More »

WorldCup2023: भारताने सहावा विजय नोंदवला, इंग्लंडचा १०० धावांनी पराभव यासह इंग्लंडला या विश्वचषकातील पाचव्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे

WorldCup2023

शमीने चार आणि बुमराहचे तीन विकेट नवी दिल्ली/लखनौ, २९ ऑक्टोबर : WorldCup2023 च्या २९ व्या सामन्यात भारताने इंग्लंडचा १०० धावांनी पराभव केला आहे. लखनौच्या एकना स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २२९ धावा केल्या, ज्याच्या प्रत्युत्तरात इंग्लंडचा संपूर्ण संघ १२९ धावांत गारद झाला. यासह भारताने या विश्वचषकात …

Read More »

TrainAccident : आंध्र प्रदेशात दोन ट्रेनच्या धडकेत ८ जण ठार जखमींना विझियानगरम आणि विशाखापट्टणम येथील रुग्णालयात हलवण्यात आले.

विशाखापट्टणम-पलासा पॅसेंजर ट्रेनचे किमान दोन डबे कोठावलसा मंडल (ब्लॉक) येथील कांतकपल्ली जंक्शनजवळ विशाखापट्टणम-रायगडा पॅसेंजरने आदळल्याने TrainAccident रुळावरून घसरले. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ईस्ट कोस्ट रेल्वे झोनच्या वॉल्टेअर विभागाच्या विझियानगरम-कोट्टावलासा रेल्वे विभागातील अलमांडा आणि कांतकपल्ली दरम्यान झाला.  . ट्रेन क्रमांक 08532 विशाखापट्टणम-पलासा पॅसेंजर आणि 08504 …

Read More »

Ujjain : फाल्गुन शुक्ल पौर्णिमेपर्यंत भगवान महाकालेश्वराच्या आरतीच्या वेळेत बदल श्री महाकालेश्वर मंदिरात शुक्रवार १० नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशी उत्सव साजरा करण्यात येणार आहे.

उज्जैन, २७ ऑक्टोबर. महाकालेश्वर मंदिरातील भगवान श्री महाकालाच्या आरतीची वेळ परंपरेनुसार बदलणार आहे. कार्तिक कृष्ण प्रतिपदा ते फाल्गुन शुक्ल पौर्णिमा २९ ऑक्टोबर रोजी भगवान महाकालेश्वराच्या ३ आरतींमध्ये बदल होणार आहे. शुक्रवारी माहिती देताना प्रशासक संदीप सोनी म्हणाले की, सकाळची द्योदक आरती ७:३० ते ८:१५, भोग आरती सकाळी १०:३० ते ११:१५ …

Read More »

चीनी हॅकर्स झटपट कर्जाचं आमिष दाखवून लोकांचे पैसे घेऊन होतायत गायब   झटपट कर्जाच्या आमिषाला पडू नका बळी; अन्यथा खाते होईल रिकामं

झटपट कर्जाच्या अमिषाला भारतीय नागरिक बळी पडून चीनी लोन स्कॅममध्ये अडकून अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. अशा बनावट कर्ज एप्सवर अनेकदा बंदी घालण्यात आली आहे, परंतु त्यांची नावे बदलल्यानंतर ते परत येतात. सायबर सिक्योरिटी रिसर्चर्सने वॉर्निंग दिली आहे की, चीनी घोटाळेबाज सामान्य भारतीय लोकांना अडकवण्यासाठी बेकायदेशीर इन्स्टंट लोन एप्स वापरत आहेत. …

Read More »

यशस्वीपणे कोणत्याही क्षेत्रात स्वतःचे नाव करायचे असेलतर या ५ गोष्टी लक्षात ठेवा यशस्वी जीवन जगण्यासाठी या पाच गोष्टीचे अनुकरण करा

यशस्वी व्यक्तीकडे पाहून प्रत्येकाला वाटते की आपणही त्यांच्यासारखं यशस्वी व्हावं. तसेच अशा मोठ्या लोकांनी यशस्वी होण्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टी केल्या असतील, काय काय केलं असेल असे अनेकांना प्रश्न बहुतेक लोकांच्या मनात निर्माण होतात. पण जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल, पुढे जायचं असेल तर काही गोष्टींचे पालन करणे खूप …

Read More »

आंबेडकरांच्या आर्थिक विचारांचे मुंबईत मंथन आर्थिक ग्रंथ शंभर वर्षानंतरही अर्थपूर्ण ठरतो

शंभर वर्षांपूर्वी लिहिलेला आर्थिक ग्रंथ शंभर वर्षानंतरही अर्थपूर्ण ठरतो तळागाळात आर्थिक समृद्धी नेण्यासाठी याच ग्रंथातील विचार प्रेरक ठरतील या विचारासह मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आयोजित “THE PROBLEM OF RUPEE ITS ORIGIN AND ITS SOLUTION” हा अनोखा कार्यक्रम संपन्न झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार खासदार सुप्रिया सुळे बहुजन वंचित …

Read More »

Namo Bharat : आज देशातील पहिली हाय-स्पीड रॅपिड ट्रेन ‘नमो भारत’ देशाला सुपूर्द करणार पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्ली-मेरठ मार्गावर या प्रकल्पाचे पाच टप्पे आहेत. उद्घाटनापूर्वी या ट्रेनची ट्रायल रन करण्यात आली आहे. याने ताशी 152 किलोमीटरपेक्षा जास्त वेगाचा आकडा गाठला.

नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर . पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (शुक्रवारी) पहिली हायस्पीड रॅपिड ट्रेन ‘नमो भारत’ Namo Bharat  देशाला सुपूर्द करणार आहेत. ते सकाळी 11 वाजता दिल्ली-मेरठ मार्गाच्या पहिल्या टप्प्यातील साहिबााबाद-दुहाई सेक्शनचे (रेग्युलर रॅपिड ट्रान्झिट सिस्टम (आरआरटीएस) उद्घाटन करतील. हा विभाग 17 किलोमीटरचा आहे. यासोबतच काही दिवसांनी रेल्वेने प्रवास दिल्ली …

Read More »