Breaking News

सामाजिक

मुंबईत रोजगाराच्या शोधात येणाऱ्या बिहारी लोकांच्या संख्येत मोठी घट; बिहारच्या मंत्र्यांचा दावा महामारी संपल्यानंतर बिहारमध्ये परतलेल्या लोकांच्या तुलनेत मुंबईत परतणाऱ्यांची संख्या कमी

बिहारमधून देशाची आर्थिक राजधानी मुंबईत रोजगाराच्या शोधात येणाऱ्या लोकांच्या संख्येत मोठी घट झाली असून बिहारमध्ये राहण्यासाठी आणि काम करण्यासाठी १५ लाखांहून अधिक कामगारांनी नोदणी केली असल्याचा दावा बिहारचे मंत्री समीर महासेठ यांनी आज मुंबईत केला.. कोरोनानंतर आपापल्या घरी परतलेल्या बहुतांश लोकांनी आता बिहारमध्ये राहून रोजगार सुरू केला आहे आणि उदरनिर्वाहासाठी …

Read More »

आठवडी बाजाराच्या माध्यमातून महिला बचत गटांना हक्काची बाजारपेठ मंत्री मंगलप्रभात लोढा यांची ग्वाही

महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ मिळावी यासाठी ‘आठवडे बाजार’ महत्वाची भूमिका बजावतील, मुंबई महापालिकेने अत्यंत चांगला उपक्रम सुरू केला आहे. असे मत कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केले. जोगेश्वरी (पूर्व) येथे महिला बचत गटांनी तयार केलेल्या गृहपयोगी वस्तूंच्या विक्री …

Read More »

जुलै महिन्यानंतरचा समृध्दी महामार्गावर सर्वात मोठा दुसरा अपघात ६ वर्षाच्या चिमुकल्यासह १२ जण जागीच ठार- अपघाताला जबाबदार कोण?

साधारणतः जुलै महिन्याच्या सुरुवातीला बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गावर पहाटेच्यावेळी झालेल्या एका प्रवासी वाहतूक करणाऱ्या लक्झरी बसला अपघात होवून २५ जणांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर शनिवारी १४ ऑक्टोंबरच्या मध्यरात्री पुन्हा समृध्दी महामार्गावर एका टेम्पो ट्रॅव्हलरने रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात ट्रॅव्हलरमधील ६ वर्षाच्या चिमुकलीसह १२ …

Read More »

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी फडणवीसांना समजून सांगा, मनोज जरांगे पाटील यांचा इशारा १०० एकरच वावर विकत घेतलं नाही तर भाड्याने घेतलंय, सदावर्ते तुमचाच कार्यकर्ता

आंतरावली सराटे येथील जाहिर सभेसाठी आम्ही १०० एकराचं वावर घेतल्याचं समजताच काही जण आमच्यावर मराठा समाजानेच निवडूण दिलेल्यांकडून आमच्यावर आरोप करायला लागले की, इतका पैसा आला कोठून यांना १० कोटी मिळाले. निवडून दिलेल्या आमदाराने मराठा समाजाचा पैसा खाल्यानेच त्यांना तिकडचं बेसण खाऊन यावं लागलं असा उपरोधिक टोला मनोज जरांगे पाटील …

Read More »

मनोज जरांगे पाटील यांनी केल्या मराठा आरक्षणासह या प्रमुख मागण्या १० दिवसात आरक्षण द्या

माझी या मराठ्याच्या मुलाची राज्य आणि केंद्र सरकारला एकच शेवटची विनंती असून तुम्हाला दिलेले एक महिन्याची मुदत संपत आली आहे. फक्त १० दिवस आता शिल्लक राहिलेले आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी जी काही समिती नेमली आहे तिचे काम थांबवा आणि सर्व मराठ्यांना कुणबी समाजाचे प्रमाणपत्र देऊन आरक्षण जाहिर करा अन्यथा २२ …

Read More »

Operation Ajay : इस्रायलमधून २१२ भारतीयांना घेऊन विमान दिल्लीत उतरले Operation Ajay: इस्रायलमधील तब्बल २१२ भारतीय नागरिक दिल्ली विमानतळावर दाखल झाले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर विमानतळावर उपस्थित होते. चंद्रशेखर यांनी हात जोडून परत आलेल्या भारतीयांना अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

Operation Ajay : चालू युद्धात इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांची पहिली तुकडी घेऊन जाणारे विमान शुक्रवारी सकाळी ‘ऑपरेशन अजय’ अंतर्गत नवी दिल्लीत दाखल झाले. इस्रायलमधील तब्बल २१२ भारतीय नागरिक दिल्ली विमानतळावर दाखल झाले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर विमानतळावर उपस्थित होते. चंद्रशेखर यांनी हात जोडून परत आलेल्या भारतीयांना अभिवादन केले. …

Read More »

मराठा, कुणबी समिती जात प्रमाणपत्र समितीचे वेळापत्रक जाहिर, जाणून घ्या ११ ऑक्टोबरपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर

मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपध्दती विहीत करण्यासाठी गठित केलेल्या समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) व समिती सदस्य हे ११ ते २३ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत छत्रपती संभाजीनगर विभागाचा जिल्हानिहाय दौरा करणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात विभागीय आयुक्तांना पत्र पाठवून समितीच्या जिल्हानिहाय दौऱ्याचे वेळापत्रक कळविले …

Read More »

आज पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या जयंतीनिमित्त प्रेषित मुहम्मद (शांतता) यांचा परिचय ईद-ए-मिलाद सणाच्या निमित्ताने एका मुस्लिम माहितीगार व्यक्तीने लिहिलेला खास लेख

“कोणत्याही काळ्या माणसाला कोणाही गोर्‍या माणसावर श्रेष्ठत्व नाही किंवा गोर्‍या माणसाला कोणाही काळ्या माणसावर श्रेष्ठत्व नाही. सर्व आदामाची मुले आहेत. आणि माणूस म्हणून सर्व समान आहेत.” मानवी समतेचा हा महान विचार समस्त मानवजातीसाठी आहे देवाचे शेवटचे दूत हजरत मुहम्मद (सल्ल.) आहेत. ज्याचा जन्म इसवी सन ५७१ मध्ये अरबस्तानातील मक्का या …

Read More »

स्वच्छता संवाद कार्यक्रमास सुमारे २,५३,१६२ नागरिकांचा सहभाग पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून स्वच्छ भारत अभियान टप्पा-2 अंतर्गत राज्यासह संपूर्ण भारत देश स्वच्छ करावयाचा आहे. त्या अनुषंगाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्यात “स्वच्छता ही सेवा” या अभियानांतर्गत “कचरामुक्त भारत” हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यामध्ये नागरिकांचा सहभाग उत्साहवर्धक असल्याचे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी …

Read More »

Asian Games : भारताने 25 मीटर महिला पिस्तूल सांघिक स्पर्धेत जिंकले सुवर्णपदक भारतीय त्रिकुटाने एकूण 1759 गुणांसह सुवर्णपदक पटकावले, तर चीनने 1756 गुणांसह दुसरे स्थान पटकावले, तर कोरियाने 1742 गुणांसह कांस्यपदक जिंकले.

Asian Games: India wins gold medal in women's 25m pistol team event

हांगझोऊ, 27 सप्टेंबर . आशियाई क्रीडा स्पर्धेत ( Asian Games )  बुधवारी सकाळी भारतीय नेमबाजांनी देशवासीयांना दुहेरी आनंद दिला. तत्पूर्वी, महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन पात्रता स्पर्धेत सिफ्ट कौर समरा, आशी चौकसे, मानिनी कौशिक यांच्या भारतीय संघाने एकूण 1766 गुणांसह रौप्यपदक पटकावले, तर महिलांच्या 25 मीटर पिस्तूल सांघिक स्पर्धेत …

Read More »