Breaking News

सामाजिक

तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ कायद्याची अंमलबजावणी, अन्यथा शाळांवर कारवाई पिवळी रेषा रेखांकन न करणाऱ्या शाळांवर कारवाई करणार- राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम

केंद्र शासनाच्या तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ कायदा (कोटपा)-२००३ ची राज्यभर अंमलबजावणी करण्यात येत असून या कायद्यानुसार शैक्षणिक संस्थांच्या १०० यार्डच्या परिसरामध्ये तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री, उत्पादन, वितरण, साठवण करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. त्यासाठी केंद्र शासनाच्या तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था धोरणांतर्गत सर्व शैक्षणिक संस्थांच्या १०० यार्ड परिसरामध्ये पिवळी रेषा रेखांकित केली जात असून …

Read More »

आपल्या घरात, अवती भवती असलेल्या स्त्रीचे व्यक्तीत्व काय? चला तर वाचू या महिला दिनानिमित्त कवी डॉ. प्रदीप आवटे यांनी लिहिलेली "बाई" ही कविता खास आपल्यासाठी

आज जागतिक महिला दिन या दिनानिमित्त आज जगभरात स्त्रियांच्या कामगिरी बद्दल, त्यांच्या पराक्रमाबद्दल आणि मिळविलेल्या यशाबद्दल अनेक ठिकाणी चर्चा होईल आणि त्यांच्या वेगवेगळ्या रूपाबद्दल बोललेही जाईल. परंतु आपल्या अवतीभवती विशेषतः घरात असलेल स्त्री आपल्याला किती रूपात पाहतो. याच कल्पनाच आपल्याला नसते. तर वाचू या “बाई” बाई —– बाई अंगणात शेणामातीचा …

Read More »

तृतीयपंथीयांना देखील सन्मानाने जगण्याचा अधिकार तृतीयपंथीयांच्या समस्या सरकार दरबारी मांडून न्याय देऊ : संध्याताई सव्वालाखे

तृतीयपंथीयांना देखील सन्मानाने जीवन जगण्याचा, स्वत:ची प्रगती व उन्नती करण्याचा अधिकार असून तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत अशी ग्वाही मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली. मुंबई प्रदेश महिला कॉंग्रेस कमिटी व महिला कॉंग्रेस तृतीयपंथी सेलच्या माध्यमातून मालाड, मालवणी येथील रमजान अली शाळेच्या प्रांगणात तृतीयपंथीयांच्या विविध प्रश्नांसंदर्भात …

Read More »

‘मराठा, कुणबी’ समाजाच्या भविष्यकालीन योजनांसाठी सूचना पाठवा सारथी संस्थेचे नागरीकांना आवाहन

“मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी” (लक्षित गट) या समाजातील महिला, विद्यार्थी, तरुण, शेतकरी या विविध घटकांच्या सक्षमीकरणाच्या अनुषंगाने सारथी संस्थेने सन २०३० पर्यंत कोणकोणते उपक्रम प्राधान्याने राबविले पाहिजेत, याबाबत राज्यातून सूचना मागविण्यात येत आहेत. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या संस्थेचा प्रस्तावित भविष्यकालीन योजनांचा …

Read More »

सुबोध भावे, उज्ज्वल निकम, भरत दाभोळकरांच्या उपस्थिती ‘तेजोमयी’ चं प्रकाशन चारुशीला निरगुडकर लिखित पुस्तकाचे ग्रंथालीकडून प्रकाशन

कोरोनाचा प्रादुर्भावामुळे काळवंडलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चारूशीला निरगुडकर लिखित ‘तेजोमयी’ या पुस्तकाचे प्रकाशन प्रकाशन प्रसिध्द अभिनेता सुबोध भावे, अॅड. उज्वल निकम, अभिनेता आणि अॅड गुरू भरत दाभोळकर, आरती अंकलीकर, अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणी, रामदास पाध्ये, डॉ. समीरा गुजर, पं.सतीश व्यास, सुदेश हिंगलासपूर यांच्या प्रमुख उपस्थित प्रकाशन करण्यात आले. यावेळी डॉ …

Read More »

महाराष्ट्रातील “या” सहा शिक्षकांना ‘राष्ट्रीय आयसीटी पुरस्कार’ आयसीएसई खाजगी शैक्षणिक संस्था पुरस्कृत शाळेच्या शिक्षिकाही पुरस्काराने गौरवित

शालेय शिक्षण अधिक सुलभ आणि गुणात्मक होण्यासाठी माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणाऱ्या महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या सहा शिक्षकांना केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी  यांच्या  हस्ते ‘राष्ट्रीय आयसीटी पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. पुणे, उस्मानाबाद, पालघर, नाशिक आणि यवतमाळ जिल्हयातील जिल्हा परिषद शाळेच्या सहा शिक्षकांना यावेळी  गौरविण्यात आले. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या केंद्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान संस्था आणि राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या …

Read More »

मनसे प्रमुख राज ठाकरेंचे मनसैनिकांना पत्र केले हे आवाहन २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा केला

मराठी ई-बातम्या टीम २७ फेब्रुवारी हा थोर कवी कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस असून हा दिवस मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा करण्याचे आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एका पत्रान्वये राज्यातील मनसैनिकांना केले आहे. लक्षात ठेवा की मराठी भाषकांनी ह्या देशाच्या फार मोठ्या भागावर आपलं राज्य एकेकाळी प्रस्थापित केलं होतं. …

Read More »

राज्यातील १.२५ कोटी कुटुंबांना मिळणार या दोन अन्न सुरक्षा योजनांचा लाभ राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या जिल्हानिहाय उद्दीष्टांमध्ये सुधारणा- मंत्री छगन मभुजबळ

मराठी ई-बातम्या टीम   राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत राज्यात सात कोटी लाभार्थ्यांना लाभ मिळत आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमातंर्गत जिल्हानिहाय उद्दीष्टांमध्ये सुधारणा केल्यानंतर राज्यात २५ लाख ०५ हजार ३०० अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकाधारकांना तर ५ कोटी ९२ लाख १६ हजार प्राधान्य कुटुंब लाभार्थींना सवलतीच्या दरात अन्नधान्य योजनेचा लाभ मिळणार आहे. …

Read More »

‘एलजीबीटीक्यू’ समुदायाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय: त्यांचाही समावेश होणार महिला व बाल विकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांची माहिती

मराठी ई-बातम्या टीम विद्यापीठांच्या कुलगुरू निवड समितीत एलजीबीटीक्यु म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तींचा समावेश करण्याचा निर्णय यापूर्वीच राज्य सरकारने घेत तशी तरतूदही विद्यापीठ सुधारणा कायद्यात करण्यात आली. त्यावर पावसाळी अधिवेशनादरम्यान भाजपा विरूध्द महाविकास आघाडी सरकार असा सामनाही पाह्यला मिळाला. परंतु आता राज्याच्या सर्वसमावेशक महिला धोरणामध्ये एलजीबीटीक्यू वर्गातील नागरीकांचाही समावेश करण्याचा निर्णय …

Read More »

मंत्री वर्षा गायकवाडांनी सांगितले की, १० वी १२ वीच्या विद्यार्थ्यांना दिल्या या सुविधा दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी शाळा तेथे केंद्र/ उपकेंद्राची सुविधा

मराठी ई-बातम्या टीम   कोविड-19 विषाणूचा प्रादूर्भाव कमी होत असल्याने इयत्ता दहावी आणि बारावीच्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षा प्रचलित पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या सोयीच्या दृष्टीने शाळा तेथे केंद्र/ उपकेंद्र यापद्धतीने नियोजन करण्यात आले असून इयत्ता बारावीसाठी परीक्षा केंद्रांची/ उपकेंद्रांची संख्या ९६१३ …

Read More »