Breaking News

सामाजिक

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कालची- आजची, आणि निष्ठा ? आंबेडकर वाद्यांनी पुन्हा अंतमुर्ख होण्याची गरज

दरवर्षीचा माहे जानेवारीपासून ते माहे एप्रिल अखेर पर्यंतचा कालावधी हा राष्ट्रीय पुरोगामी विचारवंताच्या जयंतीचा आहे. या काळात कट्टर आंबेडकरवादी म्हणून घेणारे राष्ट्रीय अध्यक्ष ते गल्ली बोळातील कार्यकर्त्यापर्यंतचे सर्वजण अगदी उत्साहाने आघाडीवर सहभागी झालेले असतात आणि हे सालाबाद प्रमाणे यंदाही आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा मोठा फोटो …

Read More »

सुप्रिया सुळे संतापल्या, …महिलांबाबतचा तात्काळ तो निर्णय मागे घ्या पती गमाविलेल्या महिलांसाठी 'गंगा भागिरथी' हा निर्णय घाईघाईत

पती गमाविलेल्या महिलांना त्यांचा आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी राज्यातील अनेक गावांमध्ये प्रयत्न सुरू असताना, सरकार ‘गंगा भागिरथी’ हा जो काही वेगळा विचार करीत आहे, तो घाईघाईने घेतलेला निर्णय वाटतो त्यामुळे तो तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करुन केली. महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात …

Read More »

अतुल लोंढे यांचा सवाल, विधवांना गंगा भागिरथी संबोधण्याने महिलांचा सन्मान कसा ? मंगल प्रभात लोढा मंत्री म्हणून पुरोगामी महाराष्ट्राला लागलेला कलंक

आधुनिक युगात महिलांनी सर्वच क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केलेली आहे पण आजही समाजातील काही घटक महिलांच्या प्रगतीत अडथळे निर्माण करत असतात. महिलांचे विश्व ‘चुल आणि मुल’ एवढेच मर्यादित असावे अशा बुरसटलेल्या विचारसरणीच्या मनुवादी भाजपा सरकारने पुन्हा एकदा महिलांचा अपमान केला आहे. विधवांना गं. भा. संबोधण्याचा प्रस्ताव आणण्याच्या हेतूमागे महिलांचा सन्मान नसून …

Read More »

५१ दिवसानंतर विद्यार्थ्यांच्या आंदोलनासमोर राज्य सरकारची माघार, मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदील सरसकट ८६१ विद्यार्थ्यांच्या फेलोशिपची मागणी अखेर मान्य

राज्यातील ८६१ संशोधक विद्यार्थ्यांच्या फेलोशिपसाठी मागील ५१ दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करीत असलेल्या फेलोशिप संशोधक विद्यार्थी आंदोलन समितीच्या आंदोलनाला अखेर आज यश आले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सामाजिक न्याय सचिव तसेच विद्यार्थ्यांच्या झालेल्या बैठकीत या सर्व विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला असून विद्यार्थ्यांसह त्यांना पाठिंबा देणाऱ्या विविध …

Read More »

नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांनो राहण्याची अडचण आहे ? तर या ठिकाणी अर्ज करा शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करण्याचे समाज कल्याण विभागाचे आवाहन

नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांकरिता शासनामार्फत मोफत निवास व्यवस्था शासकीय महिला वसतिगृहात करण्यात येते. बोरिवली येथील वसतीगृहात प्रवेश घेण्यासाठी १५ ते ३० एप्रिल दरम्यान अर्ज करण्याचे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्तांनी केले आहे. या वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या महिला या महाराष्ट्राच्या रहिवासी आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, …

Read More »

आंतरराष्ट्रीय ब्राम्हण संघटनेच्यावतीने जयंत पाटील व अजित पवार यांचा सत्कार… महाविकास आघाडीने सत्तेवर असताना संविधानावर आधारीत काम केले-जयंत पाटील

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि ज्येष्ठ नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा आंतरराष्ट्रीय ब्राम्हण संघटनेच्यावतीने आज राष्ट्रवादी भवन, मुंबई इथे सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. राज्यभरातील ब्राम्हण समाजाच्या बांधवांनी एकत्र येऊन हा सत्कार केला. दरम्यान, ब्राम्हण समाजाच्या प्रश्नांना न्याय मिळण्यासाठी कार्य करणारे मकरंद …

Read More »

आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी अर्थसंकल्पात केली ‘इतक्या’ कोटींची भरीव तरतूद १२ हजार ६५५ कोटी रूपयांची विविध योजनांसाठी

अर्थसंकल्पात आदिवासी विकास विभागासाठी विविध योजना आणि कार्यक्रम राबविण्यासाठी १२ हजार ६५५ कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. प्रामुख्याने आदिवासी समाजासाठी एक लाख घरे बांधली जाणार असून, त्यासाठी एक हजार २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. बिरसा मुंडा जोडरस्ते ही नवी योजना राज्यात पहिल्यांदा राबवली जाणार आहे. यामध्ये …

Read More »

अर्थसंकल्पात उच्च शिक्षणासाठी किती निधीची तरतूद केली, माहीत आहे का? जाणून घ्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्राधान्य देत अर्थसंकल्पात उच्च शिक्षणासाठी भरीव तरतूद

जगात भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आहे. ही अर्थव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्थेला अधिक महत्त्व देण्यात येत आहे. माहिती तंत्रज्ञान हे ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्थेचे उत्तम उदाहरण आहे. भारताच्या प्रगतीला गती देताना शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रगतीबरोबरच नैतिक मूल्य, संस्कृती, ज्ञान याचा योग्य समन्वय करून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्राधान्य दिले जात आहे. …

Read More »

या जिल्ह्यातील ७५० अंगणवाड्या दहा सामाजिक संस्थांनी घेतल्या दत्तक सामंजस्य करार- महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा

लोकसहभागातून अंगणवाडी दत्तक घेण्यासाठी अनेक सामाजिक संस्था पुढे येत आहेत. अंगणवाड्यांचा विकास होण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. आज राज्यातील विविध दहा सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ७५० अंगणवाड्या दत्तक देत आहोत. अंगणवाडी दत्तक धोरणांतर्गत ऑक्टोबर २०२२ पासून विविध सामाजिक संस्थांनी आतापर्यंत ३६६८ अंगणवाड्या दत्तक घेतलेल्या आहेत. त्यामुळे राज्यात एकूण ४४१८ अंगणवाड्यांचा विकास …

Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पुतळानिश्चितीसाठी ‘या’ सदस्यांची समिती नियुक्त स्मारकासाठी एक समिती नियुक्त करण्यात आली असून ही समिती पुतळा निश्चितीचे काम करणार आहे

दादर येथील इंदू मिलच्या १२ एकर जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यात येत असून सुमारे ४५० फूट उंचीचा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य-दिव्य असा पुतळा उभारला जाणार आहे. मात्र डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला राज्य सरकारने अद्याप मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे पुतळा निश्चितीसाठी समिती नियुक्त करण्यात आली …

Read More »