Breaking News

सामाजिक

कोरोनामुळे शालेय विद्यार्थ्यांना उन्हाळा सुट्टी नाहीच, एप्रिलमध्येही सुरु राहणार शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांची माहिती

कोरोना काळात शाळा बंद राहील्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान शैक्षणिक नुकसान झाले. हे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी यंदा शाळांना मिळणारी उन्हाळा सुट्टी जवळपास रद्द करण्यात आली असून एप्रिल महिन्यातही शाळा पूर्णवेळ सुरु ठेवण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शाळांची यंदाची उन्हाळी सुट्टी रद्द …

Read More »

निराधार व्यक्तींना निवृत्तीवेतन योजनेच्या लाभासाठी उत्पन्न मर्यादा वाढविणार उत्पन्न मर्यादा वाढविण्यासाठी बैठक घेणार- धनंजय मुंडे

राज्यातील निराधार व्यक्तींना विशेष सहाय्य कार्यक्रमांतर्गत देण्यात येत असलेल्या ५ प्रकारच्या निवृत्तीवेतन योजनेच्या लाभासाठीची उत्पन्न मर्यादा वाढविण्यासाठी सर्वपक्षीय सदस्यांची बैठक घेऊन चर्चा करण्यात येणार आहे. त्याशिवाय ही मर्यादा वाढविल्यानंतर लाभार्थी संख्या वाढणार असल्याने परिणामी आर्थिक भार देखील वाढणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांबरोबर भेटून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे सामाजिक न्याय …

Read More »

घर कामगार महिलाच्या समस्यांसाठी “श्रम सन्मान” २३ मार्च शहिद दिनी होणार आझाद मैदानावर होणार सभा

देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात ( जी.डी.पी.) ५०% टक्यांची भर घालणा-या असंघटित कामगारां मध्ये सर्वात मोठे प्रमाण घरकाम करणाऱ्या महीलांचे आहे, आपल्या श्रमाचे योग्य मुल्य मागण्याचा त्यांचा लढा गेली चार दशके चालू आहे. आणि आपल्या संघटीत ताकदीने त्यांनी देशभरात कोठेही नसलेला घरेलू कामगार कल्याण मंडळा सारखा स्वतंत्र कायदा महाराष्ट्र राज्यात सन …

Read More »

डॉ.नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणी मोठी माहिती बाहेर, साक्षीदाराने हल्लेखोरांना ओळखले २०१३ नंतरची मोठी घडामोड

२० ऑगस्ट २०१३ रोजी भल्या सकाळी अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्यावर दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. त्यास जवळपास तब्बल ९ वर्षानंतर यातील महत्वाचा दुआ हाती आला असून या प्रकरणातील आरोपींना साक्षीदाराने न्यायालयात ओळखल्याची माहिती पुढे येत आहे. अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोळकर यांच्या खुन्यांना …

Read More »

ज्येष्ठ साहित्यिक, कलावंतांनो तुम्ही अर्ज केलात का? मग या संकेतस्थळावर करा मानधनासाठी ३१ मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

कोरोना काळात लॉकडाऊनमुळे सर्वच गोष्टी बंद ठेवाव्या लागल्या होत्या. त्यामुळे कलावंत आणि साहित्यिकांना कोणतेही कार्यक्रम करून आपला उदरनिर्वाह करता आला नाही. यापार्श्वभूमीवर साहित्यिक आणि कलावंताना दिलासा म्हणून छोटीशी आर्थिक भेट देण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी या सर्वांनी ३१ मार्च पर्यत अर्ज भरावे असे आवाहन राज्य सरकारकडून ज्येष्ठ साहित्यिक आणि कलावंताना …

Read More »

होळी, धुलिवंदन व रंगपंचमीवर निर्बंध नाहीत, मात्र या पध्दतीने साजरे करा मार्गदर्शक सूचना जाहीर

होळी, धूलिवंदन व रंगपंचमीबाबत गृह विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. होळी, धूलिवंदन व रंगपंचमी उत्सव नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन अथवा गर्दी करुन साजरे न करता स्वतःच्या व इतरांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून काळजी घेऊन साजरे करावे, असे गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे. होळी / शिमगा हा सण …

Read More »

तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ कायद्याची अंमलबजावणी, अन्यथा शाळांवर कारवाई पिवळी रेषा रेखांकन न करणाऱ्या शाळांवर कारवाई करणार- राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम

केंद्र शासनाच्या तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ कायदा (कोटपा)-२००३ ची राज्यभर अंमलबजावणी करण्यात येत असून या कायद्यानुसार शैक्षणिक संस्थांच्या १०० यार्डच्या परिसरामध्ये तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री, उत्पादन, वितरण, साठवण करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. त्यासाठी केंद्र शासनाच्या तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था धोरणांतर्गत सर्व शैक्षणिक संस्थांच्या १०० यार्ड परिसरामध्ये पिवळी रेषा रेखांकित केली जात असून …

Read More »

आपल्या घरात, अवती भवती असलेल्या स्त्रीचे व्यक्तीत्व काय? चला तर वाचू या महिला दिनानिमित्त कवी डॉ. प्रदीप आवटे यांनी लिहिलेली "बाई" ही कविता खास आपल्यासाठी

आज जागतिक महिला दिन या दिनानिमित्त आज जगभरात स्त्रियांच्या कामगिरी बद्दल, त्यांच्या पराक्रमाबद्दल आणि मिळविलेल्या यशाबद्दल अनेक ठिकाणी चर्चा होईल आणि त्यांच्या वेगवेगळ्या रूपाबद्दल बोललेही जाईल. परंतु आपल्या अवतीभवती विशेषतः घरात असलेल स्त्री आपल्याला किती रूपात पाहतो. याच कल्पनाच आपल्याला नसते. तर वाचू या “बाई” बाई —– बाई अंगणात शेणामातीचा …

Read More »

तृतीयपंथीयांना देखील सन्मानाने जगण्याचा अधिकार तृतीयपंथीयांच्या समस्या सरकार दरबारी मांडून न्याय देऊ : संध्याताई सव्वालाखे

तृतीयपंथीयांना देखील सन्मानाने जीवन जगण्याचा, स्वत:ची प्रगती व उन्नती करण्याचा अधिकार असून तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत अशी ग्वाही मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली. मुंबई प्रदेश महिला कॉंग्रेस कमिटी व महिला कॉंग्रेस तृतीयपंथी सेलच्या माध्यमातून मालाड, मालवणी येथील रमजान अली शाळेच्या प्रांगणात तृतीयपंथीयांच्या विविध प्रश्नांसंदर्भात …

Read More »

‘मराठा, कुणबी’ समाजाच्या भविष्यकालीन योजनांसाठी सूचना पाठवा सारथी संस्थेचे नागरीकांना आवाहन

“मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी” (लक्षित गट) या समाजातील महिला, विद्यार्थी, तरुण, शेतकरी या विविध घटकांच्या सक्षमीकरणाच्या अनुषंगाने सारथी संस्थेने सन २०३० पर्यंत कोणकोणते उपक्रम प्राधान्याने राबविले पाहिजेत, याबाबत राज्यातून सूचना मागविण्यात येत आहेत. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या संस्थेचा प्रस्तावित भविष्यकालीन योजनांचा …

Read More »