लोकसभा निवडणूकांना आता तसे पाह्यला गेले तर तीन ते चार महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिलेला आहे. मात्र लोकसभेची निवडणूक आचारसहिंता लागू होण्यापूर्वीच देशातील ईशान्य भारतातील मिझोरम, दक्षिण भारतातील तेलंगणा, आणि उत्तर भारतातील मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या राज्यातील विधानसभांचा कार्यकाल संपत येतो. त्यामुळे या राज्यातील निवडणूका घेणे राज्यघटनेतील तरतूदीनुसार केंद्रीय …
Read More »“हात” ची जागा “कमळ” ला, मात्र निकालाबाबत राहुल गांधी यांचे वक्तव्य खरे ठरले
लोकसभा निवडणूकीची रंगीत तालिम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तर भारतातील छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा राज्यात झालेल्या विधानसभा निवडणूकांचे निकाल आज जाहिर झाले. विशेष म्हणजे या चारही राज्यातील निवडणूक प्रचारात राजस्थान, छत्तीसगड वगळता बाकीच्या दोन राज्यात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जनतेत रोष असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरु होती. तीन महिन्यांनी होत असलेल्या लोकसभा …
Read More »तरूणांसाठी खुषखबरः राज्य सरकारने नोकर भरतीसाठी अर्ज भरण्यास दिली मुदतवाढ अर्ज सादर करण्यास ४ डिसेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ
राज्य उत्पादन शुल्क विभागातील विविध पदांच्या तब्बल ७१७ रिक्त जागांच्या मेगाभरतीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला असून आता सोमवार, ४ डिसेंबर २०२३ रोजी रात्री ११:५५ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना त्यांचे अर्ज सादर करता येणार आहेत. उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज याबाबत विभागाचे अपर मुख्य सचिव आणि आयुक्त यांना …
Read More »राष्ट्रपती मुर्मु यांच्या त्या विधानाने पंतप्रधान आणि शिंदे सरकारच्या घोषणांबाबत प्रश्नचिन्ह
मागील काही महिन्यात ठाणे येथील महापालिकेच्या रूग्णालयात २४ तासात १५ हून अधिक रूग्णांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. त्यापाठोपाठ संभाजीनंगर अर्थात औरंगाबादेतील, नांदेड येथील शासकिय रूग्णालयातही बालमृत्यू मोठ्या प्रमाणावर झाल्याची घटना उघडकीस आली. तर केंद्र सरकारकडून विविध आजांरावर पुराण काळापासून औषधोपचाराची सुविधा संस्कृत भाषेत लिहून ठेवण्यात आल्याचा दावा करण्यात आला …
Read More »परराष्ट्र मंत्री कसा असावा, उत्तम उदाहरण असणारे हेन्ऱी किसिंजर यांचे निधन
जगातील सर्वश्रेष्ठ शक्तीमान कोण हे ठरविण्याच्या प्रयत्नात असलेल्या अमेरिका आणि तेव्हांच्या सोव्हिएत युनियन ऑफ रशियामध्ये शीतयुध्द सुरु झाले. नेमक्या त्याच कालावधीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन आणि त्यांचे परराष्ट्र मंत्री हेन्ऱी किसिंजर ही जोडगोळी अमेरिकेसह जगभरात आपल्या तिरकस बुध्दीमत्तेच्या आधारे अधिराज्य गाजवित होते. निक्सन यांचे सरकार वॉटरगेट प्रकरणामुळे पायउतार झाल्यानंतरही माजी …
Read More »उत्तरकाशी बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांची सुखरूप सुटका नितीन गडकरी यांनी मानले सर्व टीमचे आभार
देशातील उत्तराखंड राज्यातील हिमालय रांगेतील डोंगराळ भागातील सर्वात मोठ्या उत्तरकाशी (डोंगर पोखरून) बोगद्याचे काम सुरु असताना अचानकपणे डोंगराचा काही भाग कोसळल्याने ४१ कामगार अडकले होते. जवळपास आठवडाभरानंतर या अडकलेल्या ४१ आमदारांना सुखरूप बाहेर काढण्यात विविध यंत्रणांच्या मदतीमुळे यश आल्याची माहिती केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज बुधवारी …
Read More »… निवडणूकीमुळे या सामाजिक परिवर्तनाला गती मिळेल?
मध्य प्रदेश परिवर्तनाच्या मार्गावर आहे. विधानसभा निवडणुकीमुळे या बदलाला गती मिळेल का? कोणत्याही राजकीय बदलामुळे या राज्यात खोल पण दीर्घकाळ रखडलेल्या सामाजिक बदलाचा मार्ग मोकळा होईल का? की, राज्याच्या स्थापनेपासून राज्यावर वर्चस्व असलेल्या शक्तिशाली सामाजिक आणि आर्थिक हितसंबंधांचे संरक्षण करणाऱ्या राजकीय डावपेचांचा आणखी एक काळ आपल्याला पहायचा आहे का? मध्य …
Read More »गृह विभागाला वाढत्या गुन्हेगारीकडे पाह्यला वेळच नाही, पण सरकारी कर्मचाऱ्यांची भलतीच काळजी
राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार गटाचे सरकार स्थानापन्न होऊन जवळपास १ वर्षे ६ महिने पूर्ण झाले असून २ ऱ्या वर्षपूर्तीकडे वाटचाल सुरु आहे. राज्य सरकारचा पंचवार्षिक कालवधीला पूर्ण होण्यास एक वर्ष राहिलेला आहे. परंतु विरोधकांकडून राज्य सरकारकडून राज्यातील वाढती गुन्हेगारी, ड्रग्जचा व्यवसाय, वैयक्तिक …
Read More »अखेर अनेकांची पुजा-अर्चा काही भारतीय क्रिकेट संघाच्या कामी आली नाही
भारतासह जगभरातील क्रिकेट चाहत्यांकडून गुजरात येथील क्रिकेट विश्वचषक कप अंतर्गत अंतिम भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाच्या अंत्यत चुरशीच्या लढतीत यजमान भारतीय क्रिकेट संघाला पराभवाचा सामना करावा लागला. तर ऑस्ट्रेलियन संघाने विजय मिळवित जगात क्रिकेटमध्ये जगजेत्ता कोणी असेल तर ऑस्ट्रेलिया हाच हे या सामन्याच्या निमित्ताने सिध्द करून दाखविले. दरम्यान, विश्वचषक क्रिकेटच्या अंतिम सामन्यात …
Read More »ऑस्ट्रेलियन नागरिकाचा विराट कोहलीला मैदानातच मिठ्ठी मारण्याचा प्रयत्न पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर जॉनने केला खुलासा
देशभरातील समस्थ नागरिकांचे लक्ष लागून राहिलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान होत असलेल्या विश्वचषक कपच्या क्रिकेट सामन्यात सामना सुरु असतानाच ऑस्ट्रेलियाचा नागरिकाने मैदानात धाव घेत विराट कोहलीला मिठ्ठी मारण्याचा प्रयत्न केला. परंतु मैदानावरील सुरक्षा रक्षकांनी लगेच त्या ऑस्ट्रेलियन नागरिकाला ताब्यात घेऊन पोलिसांकडे सोपविले. दरम्यान, त्या नागरिकास पोलिसांनी गुजरातमधील चांदखेडा येथील पोलिस …
Read More »