Breaking News

विशेष बातमी

समृद्धी महामार्गावर रील्स, फोटो काढण्यास मनाई, अन्यथा होणार कारवाई दौलताबादजवळ महामार्गावरील पुलावर हुल्लडबाज तरुण रील्स काढत असल्याचे आढळून आले

samruddhi समृद्धी महामार्ग

समृद्धी महामार्गावर रील्स किंवा फोटो काढण्यासाठी मनाई करण्यात आली आहे. वाहतूक विभागाकडून याबाबतचे आदेश जारी केले आहेत. या आदेशाचे पालन न करणाऱ्यांना ५०० रुपये दंड आणि एक महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा होणार आहे. गेल्या काही महिन्यांत समृद्धी महामार्गावर अपघात होत आहेत. तसेच वाहने थांबवून अनेक तरुण-तरुणांकडून फोटो, रील्स काढण्याचे प्रकार वाढल्याचे …

Read More »

चांद्रयान-२ आणि चांद्रयान-३ यांच्यात संपर्क भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) ट्विट करत याबाबत माहिती दिली.

चांद्रयान-३

चांद्रयान-३ सोमवारी चंद्राच्या अतिशय जवळ पोहचले असून लँडिंगसाठी सुरक्षित जागा शोधतेय. अशातच चांद्रयान-२ चे ऑर्बिटर आणि चांद्रयान-३ चे विक्रम लँडर यांच्या संपर्क झालाय. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) ट्विट करत याबाबत माहिती दिली. इस्त्रोने सांगितले की, चांद्रयान-२ ऑर्बिटर आणि चांद्रयान-३ लँडर मॉड्यूल ‘विक्रम’ यांच्यात यशस्वी द्विमार्गी संपर्क झाला आहे. Chandrayaan-3 …

Read More »

आता भारताचे चांद्रयान-3 जगासाठी ‘इतके’ खास लुना-25 च्या क्रॅशनंतर चांद्रयान संपूर्ण जगासाठी का खास आहे आणि सॉफ्ट लँडिंग म्हणजे काय ?

Chandrayan-3

  रशियाचे चंद्र मोहीम लुना-25 क्रॅश झाल्यानंतर आता साऱ्या जगाच्या नजरा भारताच्या चांद्रयान-3 वर खिळल्या आहेत. अवघ्या काही तासांनंतर, चांद्रयान-3 चंदा मामाच्या दुर्गम पृष्ठभागाला “मऊ आलिंगन” देण्याचे वचन पूर्ण करण्यासाठी सज्ज आहे, जे तीन वर्षांपूर्वी आज (2019) चांद्रयान-2 नंतर 125 कोटी देशवासीयांनी चंद्रावर पाऊल ठेवले होते. बेपत्ता झाले. पासून केले …

Read More »

गंगोत्री महामार्गावर गुजरातची बस दरीत कोसळली, ०७ प्रवाशांचा मृत्यू २७ प्रवासी जखमी

उत्तराखंडमधील गंगोत्रीला भेट देऊन परतणाऱ्या गुजरातमधील प्रवाशांनी भरलेली बस आज दुपारी गंगनानीजवळ एका खोल दरीत कोसळली. या अपघातात ०७ प्रवाशांचा मृत्यू झाला तर २७ प्रवासी जखमी झाले. या सर्वांना वाचवण्यात आले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बसमध्ये सुमारे ३३ प्रवासी आणि बस कर्मचाऱ्यांसह एकूण ३५ जण होते. अद्याप …

Read More »

Ladakh : सैन्याचा ट्रक दरीत कोसळून ९ जवान शहीद दरीत बस कोसळून झाला अपघात

लडाख ( Ladakh) येथे आज, शनिवारी संध्याकाळी भारतीय सैन्याचे वाहन खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात ९ जवान शहीद झालेत. कियारी शहरापासून ७ किमी अंतरावर असलेल्या कारू चौकीजवळच हा भीषण अपघात झाला. याबाबत सैन्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सैन्याच्या ताफ्यात ५ वाहने होती. तर अपघातग्रस्त वाहनात १० सैनिक होते. या दुर्घटनेत मृत्युमुखी …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचा सवाल, १६-१८ वर्षे वयोगटातील मुलां मुलींमधील लैंगिक संबध गुन्हेगारीचे? न्यायालयाची केंद्र सरकारकडे विचारणा

१६-१८ वर्षे वयोगटातील संमतीने लैंगिक संबंधांना गुन्हेगार ठरवण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्राचा प्रतिसाद मागितला. शुक्रवारी १८ ऑगस्ट रोजी भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती जे बी पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांचा समावेश असलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने १६ ते १८ वयात संमतीने लैंगिक संबंधांना गुन्हेगार ठरवणाऱ्या वैधानिक …

Read More »

Defence News : आता सीमेवर पॅराशूटद्वारे रेशन आणि लढाऊ शस्त्रे पोहोचणार ADRDE वाहतूक विमानांाठी हेवी ड्राप प्रणालीचे अनेक प्रकार विकसित केले

भारतीय हवाई दल आता पॅराशूटद्वारे सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांना रेशन आणि लढाऊ शस्त्रे देण्याची तयारी करत आहे. लष्करी रसद क्षमता वाढवण्याच्या प्रयत्नात, हवाई दलाने शनिवारी एका मालवाहू विमानातून स्वदेशी हेवी ड्रॉप सिस्टीम (HDS) ची चाचणी केली, जी पूर्णतः यशस्वी झाली. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) Defence नुसार, ही हेवी …

Read More »

अजित पवार यांच्य़ा भाजपासोबत जाण्याचा पहिला फायदाः राष्ट्रवादीच्या सत्ताकेंद्रांना अभय राज्य सरकारचा तो सहकारी संस्थामधील सभासदांबाबतचा अध्यादेश मागे

राज्यात सरकार पदी कोणतेही भले भाजपाचे सरकार येवो किंवा अन्य कोणाचे येवो, पण महाराष्ट्रातील सहकारी संस्था आणि सहकारी पतपेढींवर मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे तर देशातील सहकारी संस्थांवर काँग्रेसचे प्राबल्य आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सरकार कोणाचेही येवो, पण काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जिल्हास्तरीय सत्ता केंद्रांना हात लावण्याचे धाडस भाजपाला होत नव्हते. यापार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ता केंद्रांना …

Read More »

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे अपील, …खोडकरपणा समाज माध्यमात फिरत असलेल्या पोस्टवरून सरन्यायाधीशांचे अपील

मागील काही वर्षापासून केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात महागाई, बेरोजगारी, इंधनाचे वाढते दर, धार्मिक-वाशिंक दंगे आदीबरोबर मणिपूरप्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपाच्या विरोधातही राजकिय आणि सामाजिक स्तरावर असंतोष वाढताना दिसत आहे. त्यातच सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नावे एक मेसेज समाज माध्यमांवर वेगाने प्रसारित होत असून या मेसेजद्वारे लोकांना रस्त्यावर …

Read More »

विकासनिधीच्या वाटप आणि कामाचे कंत्राट परराज्यातील ठेकेदारांना राज्यात वाढतेय नाराजी

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांसह महाविकास आघाडी सरकार सत्तेवर असताना आंध्र आणि कर्नाटकातील अनेक ठेकेदारांच्या वाऱ्या मंत्रालयात सुरु झाल्या होत्या. परंतु पुन्हा भाजपाचे सरकार येताच दिल्ली आणि गुजरातस्थित राज्यातील ठेकेदारांची वर्दळ पुन्हा एकदा मुंबईत सुरु झाल्याचे चित्र सुरु झाले. यापार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यातील स्थानिक कंत्राटदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी निर्माण होण्यास सुरुवात झाली …

Read More »