Breaking News

राजकारण

गृहमंत्री वळसे-पाटील म्हणाले, फडणवीस आरोपी नाहीत तर… फडणवीस यांच्या नोटीस प्रकरणी पत्रकार परिषद घेत दिली माहिती

अवैधरित्या फोन टॅपिंग प्रकरणी आणि त्यासंबधीचा एसआयडीचा अहवाल अज्ञात लोकांनी चोरल्यानंतर तो विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यत पोहचला कसा याप्रश्नाची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या सायबर टीम कडून फडणवीस यांना ५ ते ६ वेळा नोटीस पाठविण्यात आली. परंतु ती नोटीस त्यांना आरोपी म्हणून नाही तर ही कागदपत्रे कसे आली यावर जबाब …

Read More »

गांधी कुटुंबियांच्या “त्या” कथित वृत्तावरून काँग्रेसने केला खुलासा पाच राज्यातील पराभवानंतर उद्या होणार पक्षाची बैठक

उत्तराखंड, उत्तर प्रदेश, पंजाब गोवा आणि मणिपूर विधानसभा निवडणूकीत झालेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची रविवारी चिंतन बैठक होणार आहे. या बैठकीत काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी हे राजीनामा देण्यार असल्याची माहिती काही प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारीत झाली. त्यामुळे या प्रकरणी काँग्रेसनेच पुढाकार घेत यासंदर्भात खुलासा करत हे वृत्त खोडसाळ आणि भाजपाच्या चर्चेवर …

Read More »

…आणि फडणवीसांनी केली शरद पवारांच्या “त्या” डावपेचाची कॉपी? पवारांनी ईडीला दिलेल्या आव्हानाची फडणवीसांनी केली पुन:रावृत्ती

साधारणत: सप्टेंबर २०१९ मध्ये जवळपास महाराष्ट्रातील सर्व व्हाट्सअॅप धारकांच्या मोबाईलवर एक पत्र झळकले आणि काही मिनिटातच सर्व प्रसारमाध्यमांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना ईडीची नोटीस असे वृत्त झळकायला सुरुवात झाली. या वृत्तामुळे महाराष्ट्राच्या राजकिय वर्तुळाबरोबरच सर्वसामान्य नागरीकांना एक आश्चर्याचा धक्काच बसला. परंतु त्यानंतर शरद पवार यांनी एक पत्रकार परिषद …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या चाकणकर म्हणाल्या, पडळकर मानसिक नैराश्य… विकृत मानसिकतेतून ते वक्तव्य केल्याची टीका

काही दिवसांपूर्वी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी देवेंद्र फडणवीस हे १०-२० शरद पवार खिशात घालून फिरतात अशी टीका करत पवार कुटुंबियांवर टीकेची झोड उठविली. पडळकरांच्या या वक्तव्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा तथा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, पडळकर यांना मानसिक नैराश्य आले असून …

Read More »

फडणवीसांना काँग्रेसचा सवाल, प्रश्नावली पाठविल्यावर मग उत्तरे का दिली नाही? काँग्रेस मुख्य प्रवक्ते अतुल लोंढेंचा सवाल

राज्यातील पोलिस बदल्यांमध्ये झालेल्या घोटाळा झाल्याचा आरोप करत फोन टॅपिंग संदर्भातील अहवाल प्रसारमाध्यमांमध्ये दाखविल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी जबाब नोंदविण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत आपण जबाब नोंदविण्यासाठी सकाळी ११ वजाता जाणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर काही तासात चक्रे फिरली आणि गुन्हे शाखेच्या सहपोलिस आयुक्तांनी फडणवीसांना फोन करत तुम्ही …

Read More »

फडणवीसांच्या नोटीशीची प्रत्येक जिल्ह्यात होळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची घोषणा

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील बदल्यांमधील भ्रष्टाचार उघड केल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्याच्या ऐवजी महाविकास आघाडी सरकारच्या पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांनाच नोटीस बजावली याचा आपण तीव्र निषेध करतो. या प्रकरणात संपूर्ण भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीशी असून उद्या रविवारी प्रत्येक जिल्ह्यात भाजपाचे कार्यकर्ते नोटिशीची होळी करून निषेध नोंदवतील, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत …

Read More »

फडणवीस आधी म्हणाले “जाणार”, आता म्हणाले “पोलिस स्टेशनला जाणार नाही” जयंत पाटील यांच्या वक्तव्यानंतर काय फिरली सुत्रे

फोन टॅपिंग प्रकरणी आणि रश्मी शुक्लांविरोधात नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दुपारी १ च्या सुमारास उद्या सकाळी ११ वाजता बीकेसीतील सायबर पोलिस ठाण्यात जाणार म्हणून घोषणा केली. परंतु त्यांच्या या वक्तव्याला काही ४-५ तासांचा अवधी लोटत नाही तोच आता फडणवीस यांनी जाहीर केले की उद्या पोलिस …

Read More »

फडणवीसांच्या त्या बॉम्बवर वकील प्रविण चव्हाण म्हणाले, ते सर्व रेकॉर्डींग… वाक्य अर्धवट वापरली पूर्ण माहिती बाहेर येणे गरजेचे

अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एका पेनड्राईव्हच्या माध्यमातून विरोधकांना संपविण्यासाठी महाविकास आघाडी सरकारकडून कट कारकास्थान आखले जात असल्याचा गौप्यस्फोट करत मुंबईचे नवे पोलिस आयुक्त संजय पांडे यांची नियुक्ती कशी झाले, शरद पवार, नवाब मलिक, अनिल गोटे, एकनाथ खडसे आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह अनेकांशी संबधित खळबळजनक …

Read More »

रश्मी शुक्लाप्रकरणी पोलिसांचे समन्स फडणवीस म्हणाले, “जबाबासाठी बोलाविले, मी जाणार” या प्रकरणाचा तपास सीबीआय करत असताना हे काय कोणता तपास करणार

राज्यातील पोलिस बदल्यांसंदर्भातील महाघोटाळा मी काही महिन्यापूर्वी भाजपा कार्यालयात उघडकीस आणला. त्यासंदर्भातील अहवाल माझ्याकडे होता. परंतु राज्य सरकारने त्यावर सहा महिन्यात कोणतेही कारवाई केली नाही. त्यामुळे तो मी उघडकीस आणला. आता ही माहिती माझ्याकडे कशी आली याकरीता पोलिसांनी मला चौकशी करता बोलाविले असल्याने मी बीकेसी येथील सायबर पोलिसांकडे चौकशीसाठी जाणार …

Read More »

अर्थसंकल्पाबाबत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, अर्थमंत्र्यांनी या गोष्टी करायला… समतोल साधणारा अर्थसंकल्प

आज  विधीमंडळात मांडलेला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प हा एक समतोल अर्थसंकल्प आहे. मागील दोन वर्षे कोरोना महामारी आणि त्यामुळे लावण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे बंद होऊन आर्थिक नुकसान झाले. अशा परिस्थितीतदेखील महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेने १७.९% (चालू किंमत) विकासदर नोंदवला. गुजरात, कर्नाटक यांसारख्या मोठ्या राज्यांपेक्षा महाराष्ट्राचा विकासदर अधिक आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कोविडच्या अरीष्टातून …

Read More »