Breaking News

राजकारण

फडणवीसांच्या टीकेवर संजय राऊत म्हणाले की, पंजाबमध्ये भाजपाची काय अवस्था भाजपाच्या नोटांपुढे आम्ही कमी केलो

भाजपाला शह देण्यासाठी आणि शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मैत्रीपूर्ण लढत दिली.परंतु गतवेळीपेक्षा यावेळी गोव्यात भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले असून, भाजपा पुन्हा एकदा सत्ता स्थापन करणार आहे. निकालानंतर गोव्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सर्वात मोठा पक्ष ठरेल म्हणून काँग्रेसने कालच पत्र राजपाल्यांना पत्र दिले. तर शिवसेने आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे …

Read More »

त्या मंत्री उमेदवारावरून संजय राऊत झाले ट्रोलः मिळाली इतकी मते मिळाली अवघे १३७ मते

भाजपाला राजकिय टक्कर देण्याच्या उद्देशाने शिवसेनेकडून उत्तर प्रदेशात ४० ते ५० उमेदवार उभे करण्यात आले. या उमेदवारांच्या प्रचारासाठी दस्तुरखुद्द शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि प्रवक्ते संजय राऊत हे गेले होते. त्यावेळी गोरखपूर आणि लखनौ येथील जाहीर सभेत संजय राऊत यांनी केलेल्या भाषणात उमेदवार गौरव वर्मा हे विधान सभेत जाणार आणि …

Read More »

निकालानंतर सोनिया गांधींनी बोलावली बैठक तर राहुल गांधीं म्हणाले… पंजाबमधील दारूण पराभमामुळे काँग्रेस गारठली

विधानसभा निवडणूकीला अवघे सात-आठ महिन्याचा कालावधी शिल्लक राहीलेला असताना काँग्रेसमधील अंतर्गत दुफळीने तोंड वर काढले. या दुफळीला शांत करता करता काँग्रेसच्या नेत्यांना नाकीनऊ आले. परंतु अखेर समाधानकारक तोडगा न निघाल्याने अखेर कॅप्टन अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावे लागले. तर दुसऱ्याबाजूला ऐन निवडणूकीत नवज्योत सिंग सिध्दू यांनी मुख्यमंत्री …

Read More »

योगीं आदित्यनाथांनी उत्तर प्रदेशातील ३७ वर्षाचा रेकॉर्ड मोडलाः दुसऱ्यांदा सत्ता ग्रहण मतांची टक्केवारीही वाढली

संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहीलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकीत ३७ वर्षापूर्वीचा रेकॉर्ड मोडून काढत पुन्हा एकदा मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ सरकारने आपला करिश्मा दाखवित दुसऱ्यांदा विजय मिळविला. त्यामुळे युपीत पुन्हा एकदा योगी आदित्यनाथचाच डंका वाजणार असल्याचे सिध्द झाले. त्याचबरोबर भाजपाच्या मतांच्या टक्केवारीतही मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सकाळी मतमोजणीस …

Read More »

निवडणूक निकालावर बोलताना शरद पवार म्हणाले… ‘तो महाराष्ट्र भी तैयार है’ पंजाबमधील बदल भाजपला अनुकूल नाहीच मात्र हा बदल कॉंग्रेसला धक्का देणारा आहे - शरद पवार

उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर राज्यातील विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या उत्तर प्रदेशातील योगींचे सरकार जाणार असल्याचे भाकित करत पंजाब बद्दल सांगणे कठीण असल्याचे वक्तव्य केले. मात्र आज या पाचही राज्यांचे निकाल जाहिर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले की, …

Read More »

१२ आमदार निलंबन प्रश्नी परब-शेलारांमध्ये रंगली खडाजंगीः मात्र सरकारने पळ काढला तालिका अध्यक्षांनी चर्चा करायची नाही विषय बंद

अर्ध्यातासासाठी सभागृह तहकूब झाल्यानंतर पुन्हा सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरु झाले. त्यानवेळी शिवसेनेचे भास्कर जाधव यांनी पुन्हा बोलायला सुरुवात केली. त्यावेळी ते म्हणाले की, भाजपाचे सदस्य सभागृहात आले त्यास माझा आक्षेप नाही. मात्र ते कसे सभागृहात आले, त्यांना परत सभागृहात आणण्यासाठीचा ठराव करण्यात आला का आणि सर्वोच्च न्यायालयाच्या कोणत्या निर्णयाच्या आधारे …

Read More »

१२ निलंबित आमदारः भाजपा आमदारानेचे दिले कोलीत आणि सभागृह अर्ध्या तासासाठी तहकूब भास्कर जाधवांनी उपस्थित केला हे १२ आमदारा सभागृहात घेतले कसे?

भाजपाच्या १२ निलंबित आमदारांच्या प्रश्नी सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर याप्रश्नी विधानसभेत कोणत्याही पध्दतीचा ठराव किंवा प्रस्ताव न मांडताच हे आमदार विधानसभेत हजर राहण्यास सुरुवात केली. तसेच हे आमदार कामकाजात सहभागीही होवू लागले. त्यासंदर्भात कालपासून सभागृहात चर्चेला तोंड फोडण्याचा प्रयत्न झाला. मात्र आज या विषयाला भाजपाच्या आमदारानेच या चर्चेला तोंड फोडले. …

Read More »

युक्रेनमधून राज्यात परतलेल्या विद्यार्थ्यांसाठी मंत्री देशमुख यांनी घेतला “हा” निर्णय एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांसाठी नवे धोरण निश्चित करणार

युक्रेनमधून महाराष्ट्रात परतलेल्या २५० विद्यार्थ्यांची माहिती संकलित करून त्यांच्याशी संवाद साधण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या पुढील अभ्यासक्रमासाठी उपाययोजना तसेच त्यांना भारतीय विद्यापीठांत सामावून घेण्यासंदर्भात धोरण निश्चित करण्यात येणार आहे. कुलगुरुच्या अभ्यासगटांची व्याप्ती वाढवून सकारात्मक दृष्टीने सर्व बाबींची तपासणी करून महिनाभरात अहवाल सादर करण्याचे निर्देश वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले. …

Read More »

ओबीसी आरक्षणाबाबत राज्य मागासवर्ग आयोगाने केली या गोष्टींची पुर्तता प्रश्नावली बनविण्याचे अवघड काम पूर्ण केले

इतर मागासवर्गीय आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आलेल्या अंतरिम अहवालामध्ये राज्य मागासवर्ग आयोगाकडून सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता झालेली आहे. विविध माध्यमे व इतरत्र सुरु असलेल्या उलट-सुलट चर्चांमुळे आयोगाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहचवू नये, असे आवाहन महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य सचिव डी.डी.देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.   महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाला आता समर्पित …

Read More »

गिरीष महाजनांचे १२ लाख रूपये जप्तः पटोलेंची राज्यपालांना विनंती विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अडथळे आणणाऱ्यांना उच्च न्यायालयाची चपराक : नाना पटोले

विधानसभा अध्यक्ष पदाच्या अनुषंगाने विधिमंडळ समितीने आपला अहवाल सादर करत काही दुरूस्त्या सुचविल्या. या दुरूस्त्या विधानसभेने स्विकारत विधानसभा अध्यक्षाची खुल्या पध्दतीने निवड करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाच्या विरोधात भाजपाचे आमदार गिरीष महाजन यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत विधिमंडळाच्या निर्णयाला आव्हान दिले. मात्र आज झालेल्या सुणावनी वेळी महाजन यांची याचिका …

Read More »