Breaking News

राजकारण

मुख्यमंत्र्यांची सही न झाल्याने सामाजिक न्याय विभागाचा पुरस्कार सोहळा रद्द पुरस्कारप्राप्त यादीला मान्यता न मिळाल्याने कार्यक्रम पुढे ढकलण्याची वेळ

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील मागासवर्गीयांसाठी विविध पातळीवर काम करणाऱ्या नागरीकांचा राज्य सरकारकडून यथोचित मान-सन्मान व्हावा यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून पुरस्काराचे वितरण करण्यात येते. मात्र यंदाच्या वर्षी संभावित पुरस्कार प्राप्त यादीला अखेरच्या क्षणापर्यत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मान्यता न मिळाल्यामुळे २ डिसेंबर २०१७ रोजीचा नियोजित कार्यक्रम रद्द करण्याची पाळी सामाजिक न्याय विभागावर …

Read More »

क्लीन चीट देणाऱ्या सरकारकडून मोपलवारांची चौकशी म्हणजे फार्सच विरोधी पक्षनेते विखे पाटील यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी भूखंडप्रकरणी वादग्रस्त ठरलेले सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्याची घोषणा जरी राज्य सरकारने केली. तरी पहिल्या दिवसांपासून त्यांना क्लीन चीट देण्याच्या दिशेनेच सरकारची पावले पडत होती असा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी करत मोपलवार यांची चौकशी फक्त फार्सच असल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण …

Read More »

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आता हिवाळ्यात ? केंद्राच्या निर्णयानंतर लगेच राज्य सरकारही निर्णय घेणार

मुंबईः प्रतिनिधी मागील अनेक वर्षापासून 1 एप्रिल ते 31 मार्च हे आर्थिक वर्ष गणले जाते. या कालगणनेनुसारच राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जातो. मात्र या नेहमीच्या कालगणनेनुसार न जाता राज्याचा अर्थसंकल्प मार्च मध्ये सादर करण्याऐवजी तो नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीत सादर करण्याचा विचार राज्य सरकारचा असल्याची माहिती राज्याचे सांसदीय कार्यमंत्री …

Read More »

समृध्दी महामार्गाच्या भूमिपूजनाची डेडलाईन चुकणार? डिसेंबर महिना संपत आला तरी भूमिपूजनाचा मुहूर्तावर निर्णय नाही

samruddhi समृद्धी महामार्ग

मुंबई : प्रतिनिधी नागपूरला मुंबईशी जोडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या समृध्दी महामार्गाचे भूमिपूजन नियोजित वेळापत्रकानुसार डिसेंबर २०१७ मध्ये करण्यात येत होणार होते. मात्र या प्रकल्पासाठी १०० टक्के जमिन खरेदी झालेली नसल्याने या समृध्दीच्या भूमिपूजनाची डेडलाईन चुकण्याची शक्यता निर्माण झाल्याची माहिती एमएसआरडीसीतील एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याने दिली. समृध्दी …

Read More »

आता कॉंग्रेसची २८८ मतदारसंघात जनआक्रोश यात्रा काँग्रेसच्या सर्व नेत्यांच्या उपस्थितीत यात्रेचा कोल्हापूरात शुमारंभ

मुंबई : प्रतिनिधी गुजरात विधानसभेच्या निवडणूकीत काँग्रेसला मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही त्याची पुन:रावृत्ती करण्याच्या उद्देशाने राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात राज्य सरकारच्या विरोधात जनआक्रोश यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेचा शुमारंभ कोल्हापूरातून नवीन वर्षातील जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करण्यात येणार असून पाच टप्प्यात ही यात्रा होणार असल्याची माहिती काँग्रेसच्या विश्वसनीय सूत्रांनी …

Read More »

हिवाळी अधिवेशानंतर भाजपतंर्गत राजकारणातील घडामोडींना वेग मंत्रिमंडळ विस्ताराबरोबरच पंख छाटण्याच्या कामाला सुरुवात

मुंबई : प्रतिनिधी राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नुकतेच पार पडले. मात्र अधिवेशनाची सांगता होताच मंत्रिमंडळ विस्ताराच्या यादीत संभावित चेहऱ्यांनी राजकिय वजन खर्ची घालण्यास सुरुवात केली आहे. तर दुसऱ्या बाजूला भाजपमध्ये असूनही राज्य सरकारला अडचणीत आणण्यासाठी विरोधकांना पाठबळ पुरविणाऱ्या राजकिय मंत्री आणि आमदारांच्या पंख छाटणीच्या कामास सुरुवात झाल्याची माहिती भाजपमधील विश्वसनीय …

Read More »

राज्यातील गुन्हे वाढले नाहीत तर घटले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा

नागपूर : प्रतिनिधी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था खराब झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. मात्र राज्यातील खून-१३.४९ टक्के, बलात्कार ३.६ टक्के, दरोडा २.४३ टक्के, सोनसाखळी गुन्ह्यात २.९३ टक्क्याने घट झाली असून फक्त गहाळ वस्तूंच्या तक्रारी चोरी या सदरात घेतल्याने चोरीच्या गुन्ह्यात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तसेच महाराष्ट्र गुन्ह्याच्या बाबत …

Read More »

खुनाची सुपारी देणाऱ्या नगरसेवकाला राज्यमंत्री वाचवतोय विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचा गौप्यस्फोट

नागपूर : प्रतिनिधी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले असून भाजपचा डोंबिवलीचा एक नगरसेवक कल्याणच्या नगरसेवकाचा खून करायची १ कोटी रूपयांची सुपारी देतोय. या नगरसेवकाला वाचविण्यासाठी याच सरकारमधील एक राज्यमंत्री वाचविण्याचा प्रयत्न करतोय असा गौप्यस्फोट करत यावरून राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला. …

Read More »

महामार्गाचा ठेकेदार न्यायालयात जाण्याच्या भितीने ५४० कोटी दिले सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

नागपूर : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गाचे काम करणारा ठेकेदार हा दिवाळखोरीत निघाला आहे. या परिस्थितीत त्याचा ठेका रद्द केला. तर तो न्यायालयात जाण्याची शक्यता अधिक आहे. केवळ त्या भीतीपोटी त्याचा ठेका रद्द करण्याऐवजी त्यालाच राज्य सरकारकडून ५४० कोटी रूपये देवून खूष करत त्याच्याकडून हा महामार्ग पूर्ण करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचे …

Read More »

आणिबाणीत तुरूंगवास भोगलेल्यांना मिळणार स्वातंत्र्य सैनिकांचा दर्जा नव्या वर्षात करणार अधिकृत घोषणा

नागपूर : प्रतिनिधी आणिबाणीला विरोध करणाऱ्या सामाजिक आणि राजकिय क्षेत्रातील अनेकांना त्यावेळच्या सरकारने अटक करून तुरुंगात डाबले. तुरुंगवास भोगणाऱ्यांना उत्तर प्रदेश, बिहार राज्यांमध्ये स्वातंत्र्य सैनिकांचा दर्जा देत त्यांना पेन्शन देण्यात येत आहे. त्याधर्तीवर महाराष्ट्रातीलही आणिबाणीच्या विरोधात तुरुंगवास भोगणाऱ्यांना स्वातंत्र्य सैनिकांचा दर्जा देण्याबाबत पुढील वर्षीच्या पहिल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात …

Read More »