Breaking News

राजकारण

विधान परिषदेचे माजी सभापती ना.स.फरांदे यांचे निधन अभ्यासू नेतृत्व गेल्याची राजकिय पक्षांमध्ये भावना

मुंबईः प्रतिनिधी राज्याच्या विधान परिषदेचे सभापती ना.स फरांदे यांचे आज सकाळी निधन झाले. तीन-चार दिवसांपूर्वी पाय घसरून पडल्याने त्यांच्या डोक्याला दुखापत झाल्याने त्यांच्यावर पुणे येथील रूग्णालयात उपचार होते. या उपचारा दरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि तीन मुली असा परिवार आहे. फरांदे हे मुळचे सातारा जिल्ह्यातील वाई …

Read More »

संविधान बचाव आंदोलनात सहभागी होणार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची माहिती

मुंबईः प्रतिनिधी देशाची राज्यघटना बदलण्याचा भाजपचा मनसुबा असल्याची जाहीर कबुली केंद्रीय राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांनी दिल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्या पुढाकाराने सर्वपक्षिय संविधान बचाव आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा २६ जानेवारी २०१८ रोजी मुंबईत होणार असून या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी होणार असल्याची माहिती …

Read More »

न्यायमुर्ती लोया यांच्या मृत्यूबाबत आता शंका नाही पुत्र अनुज लोयाच्या खुलासाने लोया मृत्यूप्रकरणास वेगळे वळण

मुंबई : प्रतिनिधी गुजरातमधील सोहाराबुद्दीन चकमकप्रकरणी सुणावनी घेत असलेले सीबीआयच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ब्रिजगोपाल लोया अर्थात माझे वडील यांच्या मृत्यूबाबत सुरुवातीला संशय होता. मात्र त्यांच्या मृत्यूबाबत आता माझ्यासह आमच्या कुटुंबियांच्या मनात कोणताही संशय नसल्याचा खुलासा न्यायाधीश स्व. लोया यांचा मुलगा अनुज लोया याने आज केला. नरिमन पाँईट येथील मित्तल टॉवरमध्ये …

Read More »

२०१९ पर्यंत महाराष्ट्र दुष्काळमुक्त करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबई: प्रतिनिधी सत्यमेव जयते पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून बॉलीवूड अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांनी चांगले काम सुरु केले आहे. प्रत्येक गावामध्ये सर्व कामे बाजूला ठेवून मेहनत करणारी माणसे पहायला मिळत असून वॉटर कप आणि जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून राज्याला २०१९ अखेर पर्यंत राज्याला दुष्काळ मुक्त करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री …

Read More »

नौदलाचा अवमान करणाऱ्या नितीन गडकरींनी माफी मागावी अधिकाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण केल्याचा कॉंग्रेसचा आरोप

मुंबई: प्रतिनिधी मुंबईतील एका कार्यक्रमात नौदल अधिकाऱ्यांना एक इंचही जमिन देणार नाही. त्यांना दक्षिण मुंबईत जागा लगाते कशाला असा सवाल करत त्यांनी पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवर जावे असे सांगत नौदलाचे काम असल्याचे उद्दाम वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी करून भारतीय नौदलाचा अवमान केला आहे. काँग्रेस पक्ष त्यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात …

Read More »

कोरेगांव भिमा येथील दंगल राज्य सरकार पुरस्कृत विशेष पोलिस महानिरिक्षक, आयुक्तांना निलंबित करण्याची विखे-पाटील यांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी कोरेगांव भिमा येथे झालेली दंगल रोखण्यात गृह खात्याने अक्षम्य बेफिकिरपणा दाखविला आहे. ही घटना घडल्यानंतर राज्य सरकारकडून या भागातील इंटरनेट सेवा बंद करायला हवी होती. मात्र मराठा आणि दलित समाजात दंगल निर्माण करण्यासाठीच राज्य सरकारने ही दंगल पुरस्कृत केल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. …

Read More »

देशमुखांच्या आडून मुख्यमंत्र्यांचा पुन्हा स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा स्वतंत्र विदर्भाच्या प्रश्नी आमदार आशिष देशमुखांची आत्मबळ यात्रा

मुंबई : प्रतिनिधी साधारणत: एक वर्षापूर्वी राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी आणे यांनी स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा उपस्थित करत राज्यात एकच राळ उ़़डवून दिली. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा भाजपचे नागपूरमधील आमदार आशिष देशमुख यांना पुढे करत पुन्हा एकदा विदर्भाचा मुद्दा राजकिय अजेंड्यावर आणल्याची चर्चा सध्या राजकिय वर्तुळात सुरु झाली असून …

Read More »

केंद्राचे लक्ष वेधण्यासाठी आर्मी जवानांचे काम सुरु जेवण बंद आंदोलन उद्यापासून देशभरात आंदोलन

मुंबई : प्रतिनिधी देशभरातील ४१ आर्मी डेपोतील २५० सेवांसह उत्पादनांच्या निर्मितीचे खाजगीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या संरक्षण विभागाने घेतला. त्याच्या निषेधार्थ संरक्षण विभागातील जवळजवळ ४१ विभागातील कर्मचाऱ्यांनी काम सुरु जेवण बंद असे अभिनव आंदोलन उद्या ११ जानेवारी रोजी करणार असून देशभरातील लष्कराच्या कार्यालयात हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती एआयडीईएफचे …

Read More »

नगरपालिकांवरील भाजपाची सत्ता राखण्यासाठी नगराध्यक्षांना विशेष अधिकार आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील शंबरहून अधिक नगर पालिकांच्या झालेल्या निवडणूकीत भाजपचे उमेदवार नगराध्यक्ष पदावर निवडूण आले. तर नगरपालिका सदस्य म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचे सदस्य आले. त्यामुळे सदस्य संख्या नसतानाही भाजपची सत्ता सर्वच नगरपालिकांमध्ये असल्याने या नगराध्यक्षांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव आणून विकास कामाला खिळ घातली जावू शकते. त्यामुळे विरोधकांच्या या राजकारणाला …

Read More »

कोरेगांव भिमा एल्गार परिषदेत पेशवाईचा उल्लेख केला म्हणून गुन्हा दाखल कबीर कलामंच आणि सुधीर ढवळेंवर पुन्हा गुन्हा

पुणे : प्रतिनिधी कोरेगांव भिमा येथे झालेल्या दंगलीनंतर संपूर्ण महाराष्ट्रात राजकिय, सामाजिक पडसाद उमटण्यास सुरुवात झाली. मात्र कोरेगाव भिमा येथील दंगलीचे सुत्रधार असलेल्यांवर राज्य सरकारकडून कारवाई करण्याऐवजी दलित समाजातील कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरु आहे. त्याचबरोबर आपल्या भाषणात पेशवाईला गाडा असे सांगितल्याने रिपब्लिकन पँथरचे सुधीर ढवळे आणि कबीर कलामंचच्या …

Read More »