Breaking News

विशेष बातमी

पदोन्नतीतील आरक्षणप्रश्नी न्यायालयाचा पूर्वीच्या अटींना शिथिलता देण्यास नकार पण अंतिम कालावधीचा निर्णय राज्यांनीच ठरवायचा आहे

मराठी ई-बातम्या टीम सरकारी नोकऱ्यांमध्ये अनुसूचित जाती आणि जमातीमधील नागरीकांना पदोन्नतीत आरक्षण देण्यासंदर्भातचा निर्णय राज्य सरकारवर जरी सोपविण्यात आलेला असला तरी यासंदर्भात यापूर्वीच नागराजन खटल्यावरील निकाल देताना घातलेल्या अटीमध्ये शिथिलता देण्यास सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने आज नकार दिला. यासंदर्भात जर्नेल सिंग विरूध्द लच्मी नरेंन गुप्ता या याचिकेवर सुणावनी देताना …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या कायद्याच्या आधारे विधासभेचा निर्णय बेकायदेशीर ठरविला? जाणून घ्या ६० दिवसांपेक्षा जास्त काळ निलंबित करता येत नाही

मराठी ई-बातम्या टीम महाराष्ट्र विधानसभेने त्या १२ आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्याचा घेतलेला निर्णय हा बेकायदेशीर असून ६० दिवसापेक्षा जास्त काळ निलंबित केल्याने अनेक कायदेशीर बाबी उपस्थित होत असल्याने विधानसभेने घेतलेला निर्णय हा बैकायदेशीर असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने आज शुक्रवारी दिला. ओबीसी प्रश्नी विधानसभेतील चर्चेदरम्यान झालेल्या वादावादीचे …

Read More »

राज्य सरकारचा मोठा निर्णय: आता या दुकानातून वाईन मिळणार अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली माहिती

मराठी ई-बातम्या टीम मागील काही महिन्यापासून राज्यातील जनरल स्टोअर, सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्यास परवानगी देण्याबाबतचा विचार राज्य सरकारकडून करण्यात येत होता. त्यानुसार आज अखेर राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत यासंदर्भातील निर्णय घेत राज्यातल्या सुपर मार्केटमध्ये आता वाईनची विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर १००० चौरस फुटाच्या दुकानातच वाईन …

Read More »

राज्यघटना बनविताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली? डॉ. आंबेडकरांनी दिले हे उत्तर राज्यघटनेबाबत माहिती देणारे डॉ.आंबेडकरांचे संसदेतील पहिले भाषण

मराठी ई-बातम्या टीम २६ जानेवारी १९५० साली भारत देश हा सार्वभौम अर्थात प्रजासत्ताक देश म्हणून उदयाला येत भारतीय राज्य घटनेची अंमलबजावणीस सुरुवात झाली. या दिवसापासून केंद्र सरकार, राज्य सरकार, देशाच्या नागरीकांचे हक्क, न्याय व्यवस्था आणि संपूर्ण भारत देशाला एकसंध जोडून ठेवणाऱ्या सामयिक कायद्यांच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली. मात्र हा राज्यघटनेचा प्राथमिक …

Read More »

आणि अजित पवारांच्या “त्या” वक्तव्याने राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचा मुद्दा निकाली ? फडणवीसांवरील टीकेला उत्तर देताना अजित पवारांची स्पष्टोक्ती

मराठी ई-बातम्या टीम मागील अनेक महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा उत्तराधिकारी कोण याबाबतच्या चर्चा सातत्याने राजकिय वर्तुळात सुरु असताना याविषयीचा उलघडा दस्तुरखुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शरद पवारांचे पुतणे अजित पवार यांनीच केला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिल्ली आणि महाराष्ट्रातील नेतृत्वाची सरळसरळ विभागणी झाल्याचे स्पष्ट झाले. भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र …

Read More »

भारत-पाक युध्दातील या सैन्य अधिकाऱ्यांनी धर्म संसदेप्रकरणी घेतली न्यायालयात धाव एसआयटी मार्फत चौकशी करण्याची सर्वोच्च न्यायालयात मागणी

मराठी ई-बातम्या टीम मागील आठवड्यात देशातील अल्पसंख्याक समुदायाला लक्ष्य करत द्वेषमुलक भाषण करत धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न हरिव्दार आणि दिल्ली येथील आयोजित धर्म संसदेत करण्यात आला. या प्रक्षोभक भाषण प्रकरणाची स्वतंत्र एसआयटी मार्फत चौकशी करावी अशी मागणी करणारी याचिका भारत-पाक युध्दात कामगिरी बजाविणाऱ्या निवृत्त सैन्य अधिकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल …

Read More »

मुंबई उच्च न्यायालयाने दिला दम, “फक्त अर्जंट केसेस आणा नाही तर…” वकील आणि याचिकाकर्त्यांना दिला इशारा

मराठी ई-बातम्या टीम दिल्लीतील वाढत्या कोरोना केसेसच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयाने ऑनलाईन पध्दतीने याचिकांवर सुणावनी घेण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र त्यासाठी फक्त अर्जंट आणि महत्वाच्या याचिकांच्या सुणावनी घेण्याचा निर्णयही घेतला. त्याधर्तीवर मुंबईतील वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे मुंबई उच्च न्यायालयाने याच पध्दतीने निर्णय घेतला. परंतु सुणावनीसाठी अनेक वकीलांकडून कमी महत्वाच्या याचिका आणण्यात …

Read More »

निलंबित १२ आमदारांच्या याचिकेवर न्यायालयात झालेला युक्तीवाद आणि निरिक्षणे निलंबन हकालपट्टीपेक्षा वाईट

मराठी ई-बातम्या टीम विधानभवनात तालिका अध्यक्षांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी विधानसभेने भाजपाच्या १२ आमदारांवर निलंबनाची कारवाई केली. या कारवाईच्या विरोधात भाजपाच्या त्या आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांना विनंती करण्याची सूचना निलंबित आमदारांना केली. त्यानुसार या आमदारांनी महाराष्ट्र विधानसभेला विनंती करणारे पत्रही लिहिले. मात्र त्यावर तात्काळ निर्णय …

Read More »

केंद्राची कोरोना रूग्णांसाठी नवी नियमावली : फक्त ३ दिवसात डिस्जार्च डिस्जार्च करताना चाचणीची आवश्यकता नाही

मराठी ई-बातम्या टीम देशातील वाढत्या कोरोना आणि ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्राच्या आरोग्य विभागाने बाधित रूग्णाला किती दिवस रूग्णालयात ठेवायचे आणि किती दिवसानंतर डिस्जार्च द्यायचा यासंदर्भात नवी नियमावली जारी केली आहे. त्यानुसार आता फक्त तीन दिवसात रूग्णाला डिस्जार्च देण्यास सांगण्यात आले आहे. डिसेंबर २०२१ अखेरीस पासून देशभरातील जवळपास सर्वच राज्यात …

Read More »

एमईआरसी म्हणते महावितरण खोटी बिले देते, १५ लाख ग्राहकांकडे मीटरच नाही अहवाल राज्य सरकारला सादर पण कारवाई शुन्य

मराठी ई-बातम्या टीम मागील काही दिवसांपासून राज्याच्या वीज कंपनीचा (msedcl) कंपनीच्या वाढत्या महसूली तूटीवरून सर्वसामान्य नागरीकांना वीजेची बिल भरा नाहीतर वीज कनेक्शन तोडू अशी तंबीच राज्याचे ऊर्जा मंत्री यांनी देत महावितरण कंपनीचा तोटा दूर करण्यासाठी एका कंपन्याची आणखी दोन कंपन्या करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. मात्र एमईआरसी अर्थात महाराष्ट्र राज्य …

Read More »