Breaking News

विशेष बातमी

क्रांती रेडकरांचे की वानखेडेंच्या वडिलांचे म्हणणे खरे ? समीर वानखेडेच्या जातप्रमाणपत्रावर ज्ञानदेव वानखेडेंची परस्पर विधाने

मुंबई: प्रतिनिधी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी नोकरी मिळवताना मागासवर्गीय असल्याचे खोटे प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केल्यानंतर समीर वानखेडे यांच्या जातीबद्दल पत्नी क्रांती रेडकर आणि वानखेडेचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी परस्पर विरोधी विधाने केल्याने यातील नेमकी कोणाचे म्हणणे खरे असा …

Read More »

मविआ सरकारचा मोठा निर्णय: महानगरपालिका- नगरपरिषदांमधील नगरसेवकांची संख्या वाढवली महानगरपालिकांमध्ये १७५ तर नगरपरिषदांमधील नगरसेवकांच्या संख्येत १७ टक्के वाढ

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील झपाट्याने वाढलेली लोकसंख्या तसेच नागरी विकास योजनांचा वेग वाढविण्याची गरज लक्षात घेऊन महानगरपालिका व नगरपरिषदांमधील निर्वाचित सदस्यांच्या संख्येमध्ये वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. सध्या महानगरपालिकांतील सदस्य संख्या किमान ६५ सदस्य व कमाल १७५ इतकी आहे. तर …

Read More »

सरन्यायाधीश रमण्णा म्हणाले, न्यायालयांनी सर्वसामान्यांना न्यायाची हमी द्यावी गतिमान लोकाभिमुख न्यायदानासाठी यंत्रणेचे बळकटीकरण अत्यावश्यक

औरंगाबाद : प्रतिनिधी देशातील न्यायदानाची प्रक्रिया अधिक गतिमान आणि लोकाभिमुख होणे ही काळाची गरज असून न्यायालयीन व्यवस्थेला पुरेशा मनुष्यबळासह आवश्यक त्या पायाभूत सुविधा देऊन यंत्रणेचे बळकटीकरण होणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश  एन.व्ही.रमणा यांनी आज येथे केले. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या विस्तारित इमारतीच्या बी आणि सी विंगचे आज उद्घाटन …

Read More »

विजयादशामिनिमित्त मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली ४५ हजार पोलिसांना ‘गुड न्यूज’ पोलीस उपनिरीक्षक होण्याचे हवालदारांचे स्वप्न आता पूर्ण होणार

मुंबई: प्रतिनिधी राज्य शासनाने राज्यातील हजारो पोलीस हवालदारांसाठी एक महत्वाचा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज यासंदर्भातील प्रस्तावास मान्यता दिली असून यामुळे राज्यातील अंमलदारांचे पोलीस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. वर्षानुवर्षे सेवेनंतरही त्यांना पोलीस उपनिरीक्षक या अधिकारी पदावर पोहचता येत नव्हते पण पदोन्नतीच्या या निर्णयाचा थेट …

Read More »

अलाहाबाद न्यायालयाची खळबळजनक मागणी: राम-कृष्णाच्या सन्मानार्थ कायदा करा न्यायालयाच्या निकालाने सामाजिक आणि राजकिय वर्तुळात खळबळ

अलाहाबाद-वृत्तसंस्था: प्रतिनिधी लोकशाहीप्रधान असलेल्या भारत देशाने राज्यघटना स्विकारताना धर्मनिरपेक्ष पध्दतीने राज्य कारभार चालविला जाईल अशी हमी दिली. त्यानुसार कोणत्याही धार्मिक गोष्टीचा फाटा देत राज्य सरकार पातळीवरून धर्मनिरपेक्ष वातावरण कसे राहील याबाबत आतापर्यत सर्वच राज्य सरकारने प्रयत्न केले. तसेच रामायण आणि महाभारत या दोन्ही ग्रथांतील व्यक्ती रेखांबद्दल नेहमीच संशयातीत भूमिका राहिली …

Read More »

कोळसाटंचाईचे संकट गडद; कोळशाअभावी वीजनिर्मिती केंद्रांतील १३ संच बंद सकाळ-संध्याकाळ ६ ते १० पर्यंत वीज कमी वापरण्याचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी कोळशाच्या टंचाईमुळे महावितरणला वीजपुरवठा करणाऱ्या विविध औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांतील १३ संच सद्यस्थितीत बंद पडले आहेत. त्यामुळे तब्बल ३३३० मेगावॅट विजेचा पुरवठा ठप्प पडला आहे. विजेची ही तूट भरून काढण्यासाठी तातडीच्या वीजखरेदीसह जलविद्युत व अन्य स्त्रोतांकडून वीजपुरवठा उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरु आहे. राज्यात विजेचे भारनियमन टाळण्यासाठी महावितरणकडून शर्थीचे …

Read More »

आणि मुख्यमंत्र्यांनी राणेंना करून दिली “त्या” फोनची आठवण जनतेच्या कामासाठी नेहमीच आपण राजकारण विरहीत काम करतो

सिंधुदूर्ग: विशेष प्रतिनिधी राणेंच्या जनादेश यात्रेच्या दरम्यान झालेल्या अटक नाट्यानंतर पहिल्यादांच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे हे चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने एकाच मंचावर आले. मात्र या दोघांमध्ये असलेले शत्रुत्व सर्वश्रुत आहे. परंतु एका कामासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना फोन केल्याची आठवण दस्तुरखुद्द …

Read More »

आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना- राष्ट्रवादी आळवणार हिंदूत्वाचा राग भाजपाचे हिंदूत्वाचे पेटंट हिसकावून घेणार

मुंबईः विशेष प्रतिनिधी कोरोनाची तिसरी लाट थोपविण्यात महाविकास आघाडीला चांगल्यापैकी यश आल्यानंतर आजपासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळे उघडण्यास राज्य सरकारने परवानगी दिली. त्यानुसार सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळे उघडण्यात आली खरी मात्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सपत्निक मुंबादेवीचे दर्शन घेतले तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रभादेवी येथील सिध्दीविनायकाचे दर्शन घेवून पुणे …

Read More »

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांना मोठी भेटः ‘इतक्या’ दिवसांचा मिळणार बोनस ७८ दिवसांचा बोनस मिळणार

नवी दिल्लीः प्रतिनिधी दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. सरकारने रेल्वे कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा बोनस जाहीर करण्यात आला आहे. रेल्वेच्या ११.५६ लाख नॉन-गॅझेटेड कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांच्या पगाराएवढा बोनस मिळणार आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या निर्णयांची माहिती …

Read More »

MPSC कडून या पदांकरीता जाहिरात प्रकाशितः जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा २९० पदांसाठी जाहिरात २ जानेवारीला होणार परिक्षा

मुंबईः प्रतिनिधी राज्य मंत्रिमंडळाने जाहिर केल्याप्रमाणे २०२१ मधील पहिली शासकीय पदांसाठीची जाहिरात आज प्रसिध्द करण्यात आली असून यासाठी अर्ज करण्याची तारीख २५ ऑक्टोंबरपर्यंत राहणार आहे. आज प्रसिध्द झालेल्या जाहिरातीत उपजिल्हाधिकारी, पोलिस उपअधिक्षक-सहायक पोलिस उपायुक्त, सहायक राज्य कर आयुक्त, गटविकास अधिकारी व तत्सम पदे, सहायक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा …

Read More »