Breaking News

विशेष बातमी

संरक्षण प्रमुख बिपीन रावत प्रवास करत असलेले हेलिकॉप्टर कोसळले ११ जण ठार, २ जणांची प्रकृत्ती गंभीर

मराठी ई-बातम्या टीम देशाचे संरक्षण प्रमुख बिपीन रावत यांच्यासह १४ जण प्रवास करत असलेले हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात ११ जणांचा मृत्यू तर एकाची प्रकृती गंभीर तर दोनजण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही दुर्घटना तामीळनाडू राज्यातील कुनूर येथे झाला. या अपघातात संरक्षण प्रमुख बिपीन रावत यांच्याबाबत नेमके काय घडले याची …

Read More »

राज्यात नाईट कर्फ्य लागणार ? राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा

मराठी ई-बातम्या टीम दक्षिण आफ्रिका खंडातील न्युझिलंड येथे ओमायक्रोन हा नवा विषाणू आढळून आल्यानंतर या विषाणूचा प्रसार वेगाने होत आहे. जगभरातील जवळपास ४० हून देशांमध्ये हा विषाणू प्रसार झाला आहे. सुरुवातीला भारतात या विषाणूचे फैलाव झालेला नव्हता. मात्र या विषाणूची लागण झालेले रूग्ण आता भारतातही आढळून येवू लागले असून महाराष्ट्रातही …

Read More »

ममता बॅनर्जींच्या गाठी-भेटी आणि युपीएच्या नेतृत्वावरून वादंग राज्यात काँग्रेसला भीती वाटतेय का?

मराठी ई-बातम्या टीम नुकत्याच पश्चिम बंगालच्या तृणमुल काँग्रेसच्या प्रमुख तथा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आल्या होत्या. या दौऱ्या दरम्यान त्यांनी शिवसेनेचे युवराज तथा राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे आणि प्रवक्ते संजय राऊत यांची भेट घेतली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार …

Read More »

पत्रकारीतेतील तारा (ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ) निखळला वयाच्या 67 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मराठी ई-बातम्या टीम हिंदी भाषेतील अनोख्या पत्रकारीतेमुळे संबध देशातील घराघरात पोहोचलेले ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे वयाच्या 67 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मागील काही महिन्यांपासून ते आजारी असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते. काही दिवसांपूर्वी त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना नवी दिल्लीतील अपोलो रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांची …

Read More »

भीमा कोरेगांव प्रकरणी सुधा भारद्वाज यांना जामीन पण… एनआयएकडून अद्याप चार्जशीट दाखल नाही

मुंबई: प्रतिनिधी भीमा कोरेगांव दंगलप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सामाजिक कार्यकर्त्या अॅ़ड. सुधा भारद्वाज यांना आज मुंबई उच्च न्यायालयाने जामीन (Default Bail) मंजूर केला. परंतु जामीनासाठीच्या अटी व शर्ती ठरविण्याचे आदेश एनआयएच्या विशेष न्यायालयाला दिले. विशेष म्हणजे एनआयएने अद्याप त्यांच्या विरोधात आरोपपत्र अर्थात चार्जशीट अद्याप दाखल केले नसल्याने त्यास मुदतवाढ देण्यासंदर्भात …

Read More »

म्हाडा घेणार ठाण्यात ६५ एकर जमिन तर राज्य सरकार देणार कामगारांची देणी

मुंबई: विशेष प्रतिनिधी एकाबाजूला मुंबईत म्हाडाच्या मालकी हक्काच्या जमिनींचा साठा जवळपास संपुष्टात येत असल्याने परवडणारी घरे निर्माण करणे जिकरीचे बनत चालले आहे. यापार्श्वभूमीवर राज्य सरकारने ठाणे येथील रेल्वे स्टेशन लगत असलेल्या मफतलाल उद्योगासाठी दिलेली ६५ एकर जमिन परत घेण्याच्या हालचाली सुरु झाल्या असून या जमिनीवर परवडणाऱ्या दरातील घरांच्या निर्मितीचा प्रकल्प …

Read More »

पंगू लंघयते गिरी आदिवासी महिलांची गती ठरलीय सुग्रती

अमरावती: प्रतिनिधी पंगू लंघयते गिरी, हा वाक्प्रचार आपल्यापैकी बहुतेकांना माहित असेल. पंगू म्हणजे पांगळी व्यक्ती, म्हणजेच दिव्यांग व्यक्ती पर्वत कसा चढणार हा प्रश्न सर्वसामान्यपणे कुणालाही पडेल. मात्र प्रयत्न, जिद्द आणि चिकाटी अंगी असेल तर दिव्यांग व्यक्ती आकाशाला गवसणी घालू शकते. याचे जिवंत उदाहरण आहे अमरावती जिल्ह्यातील सुग्रती या तरुणीची.. चिखलदरा …

Read More »

वाघाच्या हल्ल्यात मृत वनरक्षक ढुमणे यांच्या कुटुंबाला मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली मदत १५ लाखांची मदत पतीला नोकरी-मुख्यमंत्र्यांकडून ढुमणे कुटुंबीयांचे सांत्वन

मुंबई: प्रतिनिधी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात कर्तव्यावर असताना वनसंरक्षक  वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या वनरक्षक स्वाती ढुमणे यांच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांत्वन केले. मृत श्रीमती ढुमणे यांच्याप्रति संवेदना व्यक्त करतानाच, त्यांच्या कुटुंबियांना १५ लाख रुपयांची मदत देण्याचे तसेच त्यांच्या पतीला वन विभागाच्या सेवेत घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज जाहीर केले. ताडोबा-अंधारी प्रकल्पातील …

Read More »

गुरू(शरद पवार)चा इशारा शिष्या (नरेंद्र मोदी)ने गांभीर्याने घेतला का? किंमत चुकवावी लागेल या भीतीपोटीच कायदे माघारी घेतल्याचा पवारांचा टोला

चंद्रपूर-मुंबई: प्रतिनिधी सध्या विदर्भ दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काल भाजपाला चांगलाच अल्टीमेटम देत चुकांची किंमत चुकवावी लागेल आणि हिशोब द्यावा लागेल असा स्पष्ट इशारा देत भाजपामुक्त भारत निर्माण करण्यासाठी सर्व प्रयत्न करणार असल्याचेही जाहीर केले. त्यानंतर भाजपाच्यादृष्टीने राष्ट्रीय राजकारणात अडचणींचा कृषी कायदे आणि शेतकऱ्यांचे आंदोलन यावर …

Read More »

वर्षभरात शेतकरी आंदोलन आणि त्यांच्यासोबत काय घडले ? जाणून घ्या पार्श्वभूमी २० व्या आणि २१ व्या शतकातील शेतकऱ्यांचे सर्वाधिक काळ चालले आंदोलन- १ वर्ष २ महिने

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी साधारणत: २३ सप्टेंबर २०२० मध्ये संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु असताना कंत्राटी शेतीच्या अनुषंगाने आणि पहिल्यांदाच शेती व्यवसायात थेट कार्पोरेट क्षेत्राला प्रवेश देण्यारे तीन कायदे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत संसदेत मंजूर करण्यात आले. विशेष म्हणजे त्यावेळी या विधेयकामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्याचे आमिष दाखविण्यात आले. परंतु यात …

Read More »