Breaking News

Tag Archives: cm uddhav thackeray

परदेशी शिक्षण: मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या संख्या आणि उत्पन्न वाढीचा विचार सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील अनुसूचित जातीच्या उच्च शिक्षण घेणाऱ्या व गरजू विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यानुसार आता परदेशात उच्चशिक्षण घेण्यासाठी नामांकित विद्यापीठांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या परदेश शिष्यवृत्तीसाठी कौटुंबिक उत्पन्नाची मर्यादा ६ लाख आहे. मात्र आता ही मर्यादा ८ लाख करण्यासह लाभार्थींची संख्या ७५ वरून २०० करणे विचाराधीन …

Read More »

संभावित संकटे-परिस्थितीवर शरद पवारांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री, मंत्र्यांची चर्चा लॉकडाऊनमधली आव्हाने, अर्थचक्र गतिमान करण्याला प्राधान्य

लॉकडाऊनची सध्याची परिस्थिती, आणि त्याच्या पुढील टप्प्यातील नियोजन तसेच राज्यात काही ठिकाणी आर्थिक व्यवहार सुरु करणे याबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दादर येथे एका बैठकीत आढावा घेतला. यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, तसेच मुख्य …

Read More »

१५ दिवसात दुसऱ्यांदा विक्रमी रूग्ण : मुंबई महानगर पोहोचले २० हजारावर १८२२ रूग्णांचे निदान तर ४४ जणांचा मृत्यू

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोना विषाणूला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून जंगजंग पछाडायला सुरुवात केलेली आहे. तरीही करोनाचा विषाणू काही आटोक्यात यायला तयार नसून मागील १५ दिवसात दुसऱ्यांदा १८२२ कोरोनाग्रस्तांचे निदान झाले आहे. त्यामुळे राज्याची संख्या २७ हजारावर तर मुंबई महानगराची संख्या २० हजारावर पोहोचली असून राज्यात ४४ जणाचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य …

Read More »

दोन पक्षाच्या त्या चौघांनी माघार घेतल्याने मुख्यमंत्र्यांसह ९ जण बिनविरोध शिवसेनेच्या शिष्टाईला यश

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये या विषाणूची बाधा विधिमंडळ सदस्यांनाही होवू नये यासाठी विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या प्रयत्नाला यश आले. त्यांनी केलेल्या यशस्वी शिष्टाईमुळे भाजपाचे चार, शिवसेनेचे दोन, राष्ट्रवादीचे दोन आणि काँग्रेसचा एक उमेदवार विधान परिषदेतवर बिनविरोध …

Read More »

आठ दिवसात राज्यात १० हजाराने वाढ होत संख्या २५ हजारावर आज १४९५ नव्या रूग्णांचे निदान तर ५४ जणांचा मृत्यू

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत असून मागील १० दिवसात राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १० हजार ३९७ ने वाढली आहे. २४ तासात १४९५ नव्या रूग्णांचे निदान आज झाले असून ५४ जणांच्या मृत्यूची नोंदही आजच झाली आहे. त्यामुळे सद्यपरिस्थितीत राज्यातील रूग्णांची संख्या २५ हजार ९२२ वर …

Read More »

सोलापूरात रूग्णांचा आकडा ३०० पार २४ तासात ३१ रूग्णांचे निदान : २ जणांचा मृत्यू

सोलापूर: प्रतिनिधी काल सोलापूरात अवघे २ रूग्णांचे निदान झाल्याने जिल्ह्यात दिलासादायक वातावरण निर्माण झाले. मात्र आज २४ तासात नव्याने ३१ रूग्ण आढळून आले असून ,रूग्णांची संख्या ३०८ वर पोहोचल्याने पुन्हा जिल्ह्यातील वातावरण चिंताजनक बनले. तसेच आज दोन रूग्णांचा मृत्यू झाला. ३ हजार ५०२ जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३३६० जणांचे …

Read More »

सरपंच, उपसरपंचांची निवड होणार, पण ग्रामसभा नाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यात काही ग्रामपंचायतींच्या रिक्त असलेल्या सरपंच व उपसरपंच पदांच्या निवडी होण्यासाठी आवश्यक असलेली ग्रामपंचायतींच्या या बैठका घेण्यास संमती देण्यात आली. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करुन घेण्यात याव्यात अशी सूचना जिल्हाधिकारी आणि प्रशासनाला करत ग्रामसभा घेण्यास त्यांनी परवानगी नाकारत असल्याचे राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन …

Read More »

सलग ६ व्या दिवशी १ हजाराहून अधिक रूग्ण २४ हजार ४२७ वर राज्याची संख्या: ५३ जणांचा मृत्यू

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाग्रस्त रूग्णाची संख्या आज सलग सहाव्या दिवशी १ हजारने वाढली असून २४ तासात १ हजार २६ रूग्णांचे निदान झाले. त्यामुळे राज्याची रूग्णांची संख्या २४ हजार ४२७ वर पोहोचली असून ५३ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत ५ हजार १२५ रूग्ण बरे होवून घरी गेल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश …

Read More »

कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना दिलासा: फक्त अंतिम सत्राची परिक्षा होणार १५ जून पूर्वी परिक्षा तर १५ जुलैपूर्वी निकाल- कृषीमंत्री दादाजी भुसे

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कृषि व संलग्न अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी चारही कृषि विद्यापीठातील परिक्षांच्या नियोजनाचा कृषि अनुसंधान परिषदेने तयार केलेला कृति आराखडा राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी आज जाहिर केला. कृषि पदविका (दोन वर्ष) अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना अंतर्गत मुल्यमापनाव्दारे १०० टक्के गुण देऊन व्दितीय वर्षात प्रवेश देण्यात येईल. तर व्दितीय …

Read More »

तळीरामांसाठी खुशखबर: बीअर, दारू, वाईन आता घरपोच मिळणार ऑनलाईन विक्रीस राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून परवानगी

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील महसूलात भर घालणाऱ्या दारू विक्रीला ऑनलाईन पध्दतीने विक्रीस परवानगी दिली असून आता घरबसल्या तळीरामांना दारू मिळणार आहे. कोरोनाच्या भीतीमुळे सुरु करण्यात आलेली दुकाने बंद करण्यात आली होती. मात्र  आता ऑनलाईन विक्रीस परवानगी दिल्याने तळीरामांची तहान आणि सरकारला महसूल या दोन्ही गोष्टी आता साध्य होणार आहे. दारूची ऑनलाईन …

Read More »