Breaking News

Tag Archives: cm uddhav thackeray

प्रकाश आंबेडकरांचा सरकारला इशारा …अन्यथा वांद्रे सारखा उद्रेक देशभर होईल

पुणे: प्रतिनिधी लॉक डाऊनला विरोध करण्यास आता सुरुवात झाली असून वांद्रे येथे जमलेली मजुरांची गर्दी हे त्याचे उदाहरण आहे. लॉक डाऊन वाढविल्याने हातावर पोट असणाऱ्या कामगारांवर उपासमारीची पाळी येईल असे त्यांना वाटू लागल्याने, त्यांनी आपला विरोध दर्शविला. शासनाकडे अन्नधान्याचा साठा असूनही त्याचे मोफत वाटप झाले नाही म्हणून त्याचा उद्रेक वांद्रे …

Read More »

कोरोनाने एमएमआरमध्ये दोन हजार तर राज्यात २६०० ची संख्या ओलांडली सलग दुसऱ्यादिवशी मुंबईसह राज्यात ३५० जणांचे निदान

मुंबई: प्रतिनिधी मुंबईसह राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्येत सातत्याने वाढ होत असून काल ३५० रूग्णांचे निदान झाले. तितकेच रूग्ण आजही पुन्हा सापडले आहेत. एकट्या मुंबई शहरात १७५६ वर रूग्ण संख्या पोहोचली आहे. तर ठाणे जिल्ह्यात २४४ संख्या असे मिळून मुंबई महानगर प्रदेशाने २ हजाराचा आखडा पार केला असून राज्याची संख्या २ हजार …

Read More »

कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी, बाजरी खरीप पिकांचे नियोजन करा ३० एप्रिलपर्यंत नियोजन पूर्ण करण्याचे कृषिमंत्री भुसे यांचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात लॉकडाऊन सुरू असले तरी त्यातून शेतीच्या कामांना वगळण्यात आले असून यापार्श्वभूमीवर राज्यात १४० लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप २०२० चे नियोजन कृषि विभागामार्फत करण्यात येत आहे. त्यासाठी आवश्यक त्या बियाण्यांची उपलब्धता आहे. खरीपाचे नियोजन करताना त्यात शेतकरी हित केंद्रीत ठेवावे. जिल्हा आणि विभागीयस्तरावरील नियोजन …

Read More »

अर्थव्यवस्थेच्या पुनरुज्जीवनासाठी समिती पण उद्योजकांचा विसर अकरा तज्ज्ञ सदस्यांची समिती स्थापन; ३० एप्रिलपर्यंत अहवाल

मुंबई : प्रतिनिधी कोरोना लॉकडाऊनमुळे ठप्प झालेल्या राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी प्रभावी उपाययोजना सूचवण्यासाठी अकरा तज्ज्ञ सदस्यांची समिती स्थापन करण्यात आज अखेर करण्यात आली. मात्र या समितीत दोन तीन उद्योजकांचा किंवा त्यांच्या संघटनेच्या प्रतिनिधींचा समावेश केला असता तर या समितीच्या वजन प्राप्त झाले असते अशी भावना वित्त विभागात काम करणाऱ्या …

Read More »

राज्यमंत्री यड्रावकर म्हणाले की, हाफकिनकडून कोरोनावर संशोधन सचिवस्तरावर बैठक झाल्याची माहिती

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यासह संपूर्ण देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या आजारावर कोणत्याही स्वरूपाचे विशिष्ट स्वरूपाचे औषध नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेले आहे. तरीही या आजारावर औषध मिळविण्याठी राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या हाफकिन संशोधन व चाचणी संस्थेकडून काही दिवसांनंतर संशोधनाचे काम सुरु होणार असल्याची माहिती …

Read More »

रानावनातच उपाशी राहायची वेळ आलीय, मुख्यमंत्री साहेब मदत करा यशवंत सेनेची उध्दव ठाकरेंना पत्राद्वारे साद

मुंबई: प्रतिनिधी राज्याच्या विविध भागात शेळ्या-मेढ्यांना जगविण्यासाठी मेंढपाळ-धनगर एका भागातून दुसऱ्या भागात जात असतात. मात्र आता कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे आम्हा मेंढपाळ-धनगरांना गावात प्रवेश नाकारण्यात येत असल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ आली असून याकालावधीत आपण आम्हाला मदतीचा हात द्यावा अशी मागणी यशवंत सेनेचे प्रमुख राजू झंजे यांनी नुकतेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना …

Read More »

राज्यातील संख्या २३३४ वर तर नव्या ३५२ रूग्णांचे निदान मृतकांच्या संख्येत ११ ने वाढ

आज राज्यात ३५२ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या २३३४  झाली आहे. तर राज्यात ११ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईचे ९ आणि पिंपरी चिंचवड तसेच मीरा भाईंदर येथील प्रत्येकी १ रुग्णाचा समावेश आहे. मृत्यूंबद्दल अधिकची माहिती – आज झालेल्या मृत्यूंपैकी  ४ …

Read More »

उद्योगमंत्री म्हणाले की, मुख्यमंत्री ठाकरेंची मंजूरी असेल तरच… कंत्राटी कामगारांना रोजगार आणि शेतमाला प्रक्रिया उद्योग सुरू करण्याबाबत चाचपणी

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाबाधीत क्षेत्रे वगळून शेतीवर आधारीत उद्योग आणि कंत्राटी कामगारांना रोजगार मिळू शकेल असे लघु उद्योग सुरु करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी कृती दलाला देत या प्रस्तावास मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मंजूरी दिली तरच त्यास चालना मिळणार असल्याची बाबही अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. …

Read More »

घरगुती वीज ग्राहकांसाठी खुषखबर: ऑनलाईन किंवा मे महिन्यात भरा बीले दंड न आकारण्याचा ऊर्जा विभागाचा निर्णय

मुंबई: प्रतिनिधी कोरोना लॉकडाऊनमुळे घरगुती वीज ग्राहकांना आपले वीज बील भरण्यासाठी ऑनलाईन वीज भरा किंवा थेट मे महिन्यात थकीत बीले भरण्याचा पर्याय देण्यात आला आहे. तसेच स्वत:चा मीटर रिडींग घेवून पाठविले असेल तर वीजग्राहकांना जेवढा वीजेचा वापर केलाय तेवढेच बील आकारण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महावितरण कंपनीने घेतला आहे. सद्यपरिस्थितीत …

Read More »

मुंबई महानगर प्रदेशातील कोरोनाग्रस्तांची संख्या १५२० वर पोहोचली नवे रूग्ण २२१ , तर राज्यातील संख्या २ हजाराच्या जवळ

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील  कोरोनाग्रस्तांची संख्येवर नियंत्रण मिळविणे अवघड दिसत असतानाच मुंबई महानगर प्रदेशातील मुंबईसह ११ महानगरपालिका हद्दीतील कोरोनाग्रस्तांची संख्या थेट १ हजार ५२० वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबई शहरासह महानगर प्रदेशातील संख्या वेगाने वाढत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्या खालोखाल पुणे महानगर प्रदेशाचा नंबर असला तरी त्याची संख्या हजाराच्या …

Read More »