Breaking News

Tag Archives: cm uddhav thackeray

तीन टप्प्यातील या सवलतींसह ३० जून पर्यत ५ वा लॉकडाऊन केंद्र सरकारकडून अध्यादेश जारी

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सलग लागू करण्यात आलेल्या ४ थ्या लॉकडाऊनची मुदत उद्या संपत असून त्यास आता थेट एक महिन्याचा ५ वा लॉकडाऊन लागू करण्यात येत असल्याची घोषणा केंद्र सरकारने आज संध्याकाळी एका अध्यादेशान्वये जारी केला. मात्र या ५ व्या लॉकडाऊनमध्ये अनेक सवलती दिल्या आहेत. सवलती ८ जून पासून …

Read More »

विद्यापीठस्तरावरच्या परिक्षा घ्या, मात्र आधी पर्याय तपासा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे आदेश

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा फटका काँलेज-महाविद्यालयीनस्तरावरील तरूणांना बसायला नको म्हणून विद्यापीठस्तरावरील परिक्षा सुरुवातीला पुढे ढकलण्याचा आणि नंतर रद्द करण्याची परवानगी राज्य सरकारने विद्यापीठ नियोजन आयोगाकडे मागितली. मात्र आता या विद्यार्थ्यांच्या परिक्षा घेण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विद्यापाठांना देत मात्र कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही याची खबरदारी घेण्याचे …

Read More »

खाजगी डॉक्टरांना पीपीई किट द्या, मात्र लोकल सुरु करण्यासाठीही पाठपुरावा करा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे प्रशासनाला आदेश

मुंबई: प्रतिनिधी कोविड 19 व्यतिरिक्त अन्य आजारावरील उपचारांसाठी विशेषत: येणारा पावसाळा लक्षात घेऊन डॉक्टरांनी आपले क्लिनिक सुरू करणे आवश्यक असल्याने त्यांना पीपीई किट देण्याची व्यवस्था करण्यात यावी तसेच वैद्यकीय सेवा तथा अन्य अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यासाठी लागणार्‍या मनुष्यबळासाठी मुंबई रेल्वेची लोकल सेवा सुरू करण्याशिवाय पर्याय नसल्याने केंद्राकडे पाठपुरावा करावा, असे …

Read More »

घरी जाणाऱ्या रूग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ मात्र मृतकांची संख्या सर्वाधिक एकूण संख्या ६२ हजारवर पोहोचत अॅक्टीव्ह रूग्ण ३३ हजारावर

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कोरोनाग्रस्त रूग्ण बरे होवून घरी जाणाऱ्यांच्या संख्येत चांगलीच वाढ झाली असून आज तब्बल ८ हजार ३८१ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. मात्र दुसऱ्याबाजूला याच आजाराने मृत पावणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून आज २ हजार ६८२ नव्या रूग्णांची नोंद झाली असून ११६ रूग्ण २४ तासात मृत …

Read More »

पोलिस, होमगार्ड, अंगणवाडी, रोजदांरी, कंत्राटीसह सर्वांना ५० लाखाचे विमा संरक्षण कोरोनाविरुद्धच्या लढाईत यापूर्वी मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपयांचे अनुदान देणार - अजित पवार

मुंबई: प्रतिनिधी कोरोना साथप्रतिबंधक व उपचार कार्याशी संबंधित कर्तव्ये पार पाडणाऱ्या शासकीय, खाजगी, कंत्राटी, बाह्यस्त्रोतांद्वारे घेतलेले कर्मचारी, मानसेवी, तदर्थ कर्मचारी अशा सर्व कर्मचारी बांधवांना ५० लाख रुपयांचे विमासंरक्षण पुरवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. विमा संरक्षणाची कार्यवाही अंतिम होईपर्यंतच्या कालावधीत कर्तव्य बजावणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्याचा कोरोनाने दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना …

Read More »

शासनाच्या सेवेतील बंधपत्रित- कंत्राटी डॉक्टर्सच्या पगारात मोठी वाढ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाचा सामना करण्यासाठी डॉक्टर आणि नर्सेसची संख्या कमी पडत आहे. यापार्श्वभूमीवर कोरोना विरोधी लढ्यात शासकिय सेवेतील बंधपत्रित ( बॉण्डेड) आणि कंत्राटी डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी निर्णय घेतला असून यामुळे कोरोनाविरोधी लढ्याला निश्चित बळ मिळेल अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली. वाढीव …

Read More »

शेतकऱ्यानों घाबरू नका, टोळाधाडीवर ड्रोनच्या माध्यमातून फवारणी करणार कृषीमंत्री दादाजी भुसे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यात अमरावती आणि नागपूर जिल्ह्यातील काही भागांमध्ये टोळधाडीचे आक्रमण झाले असून कृषि विभागामार्फत किटकनाशकांची फवारणी केली जात आहे. ड्रोनच्याही माध्यमातून या टोळधाडीवर किटकनाशकांची फवारणी करण्याबाबत प्रयोग करण्यात येणार असल्याचे कृषीमंत्री भुसे यांनी सांगितले. मुंबईसह कोकण भागात या टोळधाडीचा प्रादुर्भाव नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. २४ मेच्या सुमारास मध्य …

Read More »

एकूण संख्या ६० हजाराच्या तर अॅक्टीव रूग्णांची ४० हजाराच्या काटावर राज्यात २५०० वर नवे रूग्ण,तर मृतकांची संख्या १९८२ वर

मुंबई: प्रतिनिधी आज ८५ जणांचा मृत्यू झाल्याने राज्यातील मृतकांची संख्या २ हजार संख्येच्या अगदी काटावर येवून ठेपली असून ही संख्या १९८२ वर पोहोचली आहे. तर आज २५९८ नव्या रूग्णांचे निदान झाल्याने एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ५९ हजार ५४६ तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ३९ हजार ९३९ वर पोहोचली असल्याची माहिती राज्याचे आरोग्य …

Read More »

६ महिने पूर्ण करत ठाकरे सरकारने कमावलं एक बिरूद, “लढवय्या” भाजपाचा दावा फोल ठरला

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यात २८ नोव्हेंबर २०१९ रोजी राज्यात औट घटकेचे फडणवीस सरकार जावून नवे ठाकरे अर्थात उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापनपन्न झाले. त्यास आज बरोबर ६ महिने पूर्ण होत असून या ६ महिन्यापैकी जवळपास तीन महिने कोरोना विषाणूच्या विरोधात लढण्यात जात असल्याने याचा अपवाद वगळता …

Read More »

“त्या” पुराला अलमट्टी नव्हे तर अतिवृष्टी आणि अतिक्रमण, बांधकामे जबाबदार वडनेरे समितीचा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सादर

मुंबई : प्रतिनिधी गेल्यावर्षी कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यातील काही भाग आलेला पूर हा कर्नाटकातील अलमट्टी आणि हिपरग्गा जलाशयामुळे आलेला नसल्याचा अहवाल वडनेरे समितीने दिला असून या पुरास प्रामुख्याने नदीच्या परिसरातील पात्राचे संकुचिकरण, अतिवृष्टी याबरोबरच नागरीकरण, अतिक्रमण आणि बांधकामे जबाबदार असल्याचा ठपका या समितीने ठेवला. सदर अहवाल भविष्यकालीन उपायोजनासाठी नक्कीच उपयोगी …

Read More »