Breaking News

Tag Archives: cm uddhav thackeray

माहित आहे का? कोणत्या जिल्ह्यात किती अॅक्टीव्ह रूग्ण आहेत..मग वाचा ही बातमी एकूण रूग्णाबरोबरच अॅक्टीव्ह रूग्णांची माहिती सरकारकडून अखेर जाहीर

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या, मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या संख्येमुळे राज्य सरकारवर विरोधकांनी टीकेची तोफ डागायला सुरुवात केली. त्यामुळे प्रत्यक्षातील रूग्ण आणि आतापर्यतची आकडेवारी जनतेसाठी उपलब्ध करून दिली. खालील तक्ता पाहील्यानंतर जिल्हानिहाय माहिती आपल्या लक्षात येईल. अ.क्र जिल्हा / महानगरपालिका बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणांमुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण …

Read More »

बापरे…२४ तासात मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या संख्येने राज्यात १०० री ओलांडली आज पुन्हा २ हजार नव्या रूग्णांचे निदान होत संख्या ५७ हजाराच्या जवळ

मुंबई: प्रतिनिधी ९७ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू होवून २४ तासही उलटत नाहीत तोच आज राज्यातील १०५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची धक्कादाय बाब पुढे आली आहे. तसेच आजही २ हजार १९० रूग्णांचे निदान झाले असून ही संख्या ५६ हजार ९४८ अर्थात ५७ हजारवर पोहोचली असून ९६४ रूग्णांना घरी सोडण्यात आल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या १७ …

Read More »

२४ तासात आतापर्यतची सर्वाधिक मृत्यूची नोंद ९७ जणांचे मृत्यू तर २०९१ नव्या रूग्णांचे निदान

मुंबई: प्रतिनिधी राज्यात मागील काही दिवसांमध्ये कोरोनाबाधीतांच्या मृत्यूमध्ये आकडे कमी-जास्त होताना दिसून येत होते. तसेच मागील काही दिवसात ही संख्या कधी ८४ तर कधी ६० च्या दरम्यान रहात असे. मात्र आतापर्यत सर्वाधिक ९७ जणांचा कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली असून २ हजार ९१ रूग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे कोरोनाबाधीतांची संख्या …

Read More »

रोगराई वाढणार नाही याची काळजी घ्याच, पण रस्त्यांवरही खड्डे नकोच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रशासनाला आदेश

मुंबई: प्रतिनिधी सध्या आपण कोविडचा मुकाबला करीत असतांनाच येणाऱ्या पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तींना देखील आपल्याला समर्थपणे तोंड द्यायचे आहे, त्यादृष्टीने सर्व यंत्रणांनी एकमेकांत चांगला समन्वय ठेऊन काम करावे तसेच रोगराई पसरणार नाही यासाठी आधीपासून नियोजन करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देत पावसाळ्याच्या कालावधीत मुंबईसह राज्यातील कोणत्याही भागात रस्त्यावर खड्डे …

Read More »

सरकार म्हणते ८ लाख तर रेल्वे म्हणते १५ लाख कामगारांना घरी सोडले स्थलांतरीत कामगारांना त्यांच्या राज्यात पोहोचविण्याच्या आकडेवारीवरून गोंधळ

मुंबई : प्रतिनिधी राज्यात विशेषत: मुंबई महानगरातील स्थलांतरीत कामगारांना बिहार, उत्तर प्रदेशमधील स्थलांतरीत कामगारांना त्यांच्या घरी पोहोचविण्यावरून रेल्वे गाड्या उपलब्ध असणे-नसण्यावरून केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि शिवसेना यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. एकाबाजूला या कामगारांना त्यांच्या राज्याच्या सीमापर्यंत पोहोचविण्यासाठी रेल्वेबरोबरच एसटीने ७ ते ८ लाख जणांना पोहोचविल्याचे राज्य …

Read More »

प्रचंड उकडतं ना? पुन्हा एसी-कुलर सुरु करायचाय, मग हे वाचा केंद्र सरकारकडून एसी, कुलर वापरण्यासंदर्भात मार्गदर्शक तत्वे जाहीर

मुंबई: प्रतिनिधी ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर अर्थात मार्च महिन्यात कोरोनाबाधित रूग्ण सापडायला सुरुवात झाली. त्यामुळे घरात, कार्यालयात वापरण्यात येणाऱ्या सिंगल आणि सेंट्रल एसी वापरण्यावर सुरुवातीला बंधन घालण्यात आली. मात्र आता घरात किंवा कार्यालया एसी आणि कुलरचा वापर करण्याबाबत केंद्र सरकाच्या सीपीडब्लूडीने यासंदर्भात मार्गदर्शक तत्वे जाहीर केलीत. या मार्गदर्शक तत्वानुसार एसी वापरायचा …

Read More »

राज्यात ५२ हजार कोरोनाग्रस्तांपैकी ३५ हजार रूग्ण अॅक्टीव्ह २ हजार ४३६ नवे रूग्ण, ६०जणांचा मृत्यू तर १५ हजार बरे होवून घरी

मुंबई: प्रधिनिधी राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत कालच्या तुलनेत २ हजार ४३६ ने आज वाढ झालेली असली तरी प्रत्यक्षात ३५ हजार १७८ रूग्ण अॅक्टीव्ह आहेत. तसेच ११८६ जणांना आज घरी सोडण्यात आल्याने बरे होवून घरी जाणाऱ्यांची संख्या १५ हजार ७८६ इतकी झाली असून ६० जणांचा २४ तासात मृत्यू झाल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री …

Read More »

महाराष्ट्र प.बंगाल बनू पाहतोय का ? मुख्यमंत्री विरूध्द राज्यपाल संघर्ष अधिक पेटण्याची चिन्हे

मुंबई: विशेष प्रतिनिधी पश्चिम बंगाल मध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला पाच वर्षे लवकरच पूर्ण होत आहेत. मात्र त्या राज्याच्या राज्यपाल पदी जगदीप धंखार यांची नियुक्ती झाल्यापासून मुख्यमंत्री बॅनर्जी विरूध्द राज्यपाल असा सामाना सुरु असल्याचे चित्र पाह्यला मिळत आहे. अगदी त्याच पध्दतीने महाराष्ट्रातही महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होवून ६ …

Read More »

राज्य सरकार म्हणते, विमानाबरोबर आता दैनदिंन रेल्वे सेवाही सुरु होणार केंद्र सरकार टप्प्याटप्याने रेल्वे सेवा सुरु करणार असल्याचे राज्याची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील अर्थचक्राला गती देण्याच्या उद्देशाने आणि लॉकडाऊनमुळे थांबलेले जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी केंद्र सरकारने देशांतर्गत विमानसेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर राज्यातंर्गत रेल्वे सेवाही टप्याटप्याने सुरु करण्याचा विचार केंद्र सरकारकडून करण्यात येत असल्याची माहिती राज्य सरकारने आज जाहीर केल्याने दैनदिन रेल्वेसेवा लवकरच सुरु होणार असल्याचे स्पष्ट झाले. मात्र याबाबतची …

Read More »

३ हजार रूग्णांच्या विक्रमी संख्येसह राज्य पोहोचले ५० हजारांवर तर अॅक्टीव केसेस अवघ्या ३३ हजार: ५८ जणांचा मृत्यू

मुंबई : प्रतिनिधी राज्यात आजपर्यंतचे सर्वाधिक रूग्ण अर्थात ३ हजार ४१ रूग्ण राज्यात आढळून आले असून महाराष्ट्राने ५० हजार रूग्ण संख्येचा टप्पा पार केला. तर मुंबई शहराची संख्या ३० हजार ५४२ वर पोहोचली आहे. ५८ रूग्णांचा मृत्यू झाला तर ११९६ रूग्णांना घरी सोडून दिल्याने त्यांची संख्या १४ हजार ३०० वर …

Read More »