Breaking News

Tag Archives: cm uddhav thackeray

missionbeginagain च्या २ ऱ्या टप्प्यात हे आहेत नवे नियम मास्क आणि किमान ६ फुटाचे अंतर बंधनकारक

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोना विषाणूला आणखी मोठ्या प्रमाणावर रोखण्यासाठी missionbeginagain चा दुसरा टप्पा जाहीर केला आहे. या टप्प्यात शासकिय कार्यालयांमध्ये १५ टक्केपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यालये चालविण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच मद्यविक्रीला ऑनलाईन किंवा इतर पध्दतीने विक्री करण्याची परवानगी देण्यात आली असून या २ ऱ्या टप्यात खालीलप्रमाणे नियम राहणार …

Read More »

३१ जुलै पर्यंत लॉकडाऊन अर्थात missionbeginagain पण फिरण्यावर बंधने राज्य सरकारकडून अध्यादेश जारी

मुंबई: प्रतिनिधी लॉकडाऊनची ६ ची मुदत अर्थात missionbeginagain चा पहिला टप्पा ३० जून रोजी संपत असल्याच्या पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ३० जूननंतरही पुन्हा लॉकडाऊन कायम राहणार असल्याचे जाहीर केले. याकालावधीत कोरोना विषाणू रोखण्यात सरकारला पुरेसे यश आले नसल्याने यात मुदतवाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या लॉकडाऊनची मुदत ३१ …

Read More »

जगातली सगळ्यात मोठी प्लाझ्मा थेरपीची ट्रायल महाराष्ट्रात व्यापक प्रमाणात प्रयोग करणारे देशातील पहिले राज्य

मुंबई : प्रतिनिधी प्लाझ्मा देणारे जीवनदाते आहेत. गंभीर रुग्णांना बरे करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा उपयोग प्रथमच होत आहे. आपल्याला अभिमान आहे की जगातली ही सर्वात मोठी सुविधा आपण आपल्या राज्यात सुरु करतो आहोत. आपण परंपरेनुसार एक पाउल पुढे टाकले आहे. एप्रिलमध्ये आपण प्लाझ्मा थेरपीचा पहिला प्रयोग केला होता. नंतर आपण केंद्राकडे …

Read More »

वीज ग्राहकांना सवलत देण्यासाठी राज्य सरकारची केंद्राकडे निधीची मागणी ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांची माहिती

नागपूर: प्रतिनिधी लॉकडाउनच्या काळात महावितरणने ग्राहकांना उत्तम सेवा दिली. या काळातील वीज बिल भरणा प्रमाण अत्यंत कमी असल्याने महावितरणची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. अशा बिकट परिस्थितीत, वीज ग्राहकांना सवलत देण्यासाठी राज्य सरकार केंद्राकडे निधीची मागणी करणार असून लवकरच याबाबतचे पत्र केंद्राला लिहिणार असल्याची माहिती डॉ.नितीन राऊत यांनी दिली. मागील …

Read More »

सरकारी सेवानिवृत्तीला १ किंवा वयाच्या ६० वर्षापर्यंत मुदत वाढ शासन निर्णय लवकरच निघणार

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यातील कोरोनाची परिस्थिती कधी अटोक्यात येईल याचा अंदाज अद्याप तरी राज्य सरकारला येत नाही. त्यामुळे आगामी काळात संभावित कर्मचाऱ्यांचा तुटवडा जाणवू नये यासाठी यावर्षी किंवा पुढील वर्षी सेवानिवृत्त होत असलेल्यांना १ वर्षाची मुदतवाढ किंवा वयाच्या ६० व्या सेवानिवृत्ती देण्याविषयी राज्य सरकार गंभीरपणे विचार करत असून यासंदर्भात लवकरच …

Read More »

मुंबई ३ ते ४ शिफ्टमध्ये सुरु होणार ? राज्य सरकारकडून चाचपणी

मुंबई: प्रतिनिधी मुंबईसह महानगरात जरी कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असली तरी राज्याची आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला जास्त कालावधीसाठी बंद ठेवता येणार नाही. त्यामुळे मुंबई शहरातील सरकारी, खाजगी कार्यालये आणि उद्योग तीन ते चार शिफ्टमध्ये सुरु करण्याचा विचार करण्यात येत असल्याची माहिती मंत्रालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. कोरोना विषाणूला रोखण्यासाठी राज्यात …

Read More »

३० जूननंतरही असेच राहणार, पण रक्तदानाप्रमाणे प्लाझ्मा दान करा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची माहिती

मुंबई: विशेष प्रतिनिधी सद्यपरिस्थितीतील लॉकडाऊन अर्थात अनलॉक हे ३० जूननंतरही असाच राहणार आहे. तसेच सध्या आपण अंतिम टप्प्यातील कोरोना विरोधी लढ्यात असल्याने सगळ्याच गोष्टी आपणाला अर्धवट सोडून चालणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे असून आगामी काळात कोरोनाबाधीतांची संख्या अशीच वाढत राहणार असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगत उपचारासाठी प्लाझ्माची …

Read More »

शिक्षणाचे इथे.. कसले “फेअर काय लवली?” भाजपा नेते आमदार अँड.आशिष शेलारांकडून सरकारवर प्रश्नांची सरबती

मुंबई : प्रतिनिधी “सरासरी” सरकार आणि निर्णय चवली-पावली…शिक्षणाचे इथे.. कसले “फेअर काय लवली?” अशा शब्दांत भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी टीका केली. त्यांनी म्हटले आहे की, CBSC च्या मुलांना “बेस्ट आँफ थ्री” नुसार गुण मिळणार आणि SSC बोर्डाच्या मुलांना “बेस्ट आँफ फाईव्ह” नुसार गुण? मग SSC बोर्डाचे विद्यार्थी …

Read More »

थर्मल मीटर-पल्स ऑक्सीमीटर तपासणी झाल्यावरच कार्यालयात प्रवेश उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागाकडून नवी नियमावली जारी

मुंबई: प्रतिनिधी मुंबई आणि उपनगरात मोठ्या प्रमाणावर कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असून त्यापासून मंत्रालयातील अनेक विभागाचे कर्मचारी-अधिकारी अपवाद ठरले नाहीत. त्यामुळे या आजाराची वेळीच लागण लक्षात यावी या उद्देशाने मंत्रालयातील आपल्या कार्यालयात प्रवेश करण्यापूर्वी अधिकारी-कर्मचाऱ्यांची थर्मल मीटर आणि पल्स ऑक्सीमीटरची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या चाचणीत कर्मचारी-अधिकारी नॉर्मल निघाला …

Read More »

पंतप्रधान मोदीजी, आता सर्वच अभ्याक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परिक्षा रद्द करा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे मोदींना पत्र

मुंबई: प्रतिनिधी राज्यात अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या (सत्राच्या) परिक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याच धर्तीवर राष्ट्रीय संस्थांच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या (सत्राच्या) परिक्षा रद्द करण्यासंदर्भात राष्ट्रीय संस्थांना व विद्यापीठांना सूचित करावे अशी मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले. मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रात …

Read More »