Breaking News

Tag Archives: cm uddhav thackeray

मंत्रालयातील १५०० कर्मचारी-अधिकाऱ्यांना नेमले पोलिसांच्या मदतीला ४० वर्षाच्या आतील अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती

मुंबई: प्रतिनिधी मुंबई महानगर, पुणे महानगरातून स्थलांतरीत मजूर आपल्या मूळ गावी जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र या मजूरांच्या पाठविणीसाठी पोलिस यंत्रणेकडे आणि राज्य सरकारच्या कंट्रोल रूमकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने या कामगारांना पाठविण्याच्या कामात अडचणी येत होते. त्यावर मात करण्यासाठी राज्य सरकारने अखेर मंत्रालयातील ४० वर्षाच्या आतील १४२१ अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. …

Read More »

मुख्यमंत्र्यांचे आदेश, मागेल त्याला काम द्या ४६ हजाराहून अधिक कामांवर ५ लाख ९२ हजार मजूरांची उपस्थिती

मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणुच्या पार्श्वभुमीवर राज्यात लॉकडाऊन सुरु असतांना कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या ठिकाणी रोजगार हमी योजनेची कामे मोठ्याप्रमाणात हाती घेण्यात आली आहेत. राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये रोजगार हमी योजनेची ४६ हजार ५३९ कामे सुरु असून त्यावर ५ लाख ९२ हजार ५२५ मजुर उपस्थिती आहे. कोरोनाचा प्रसार मजुरांमध्ये होणार नाही याची दक्षता …

Read More »

आता रेड झोनमध्येही मिळणार या सवलती राज्य सरकारकडून सुधारीत मार्गदर्शक तत्वे जाहीर

मुंबई : प्रतिनिधी कोरोना विषाणूला रोखण्यासाठी ४ थ्या टप्प्यातील लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. मात्र या कालावधीत सुरुवातीला रेड झोनमधील व्यवहाराला बंदी घालण्यात आली होती. मात्र आता काही प्रमाणात सवलत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून या सवलतींची अंमलबजावणी २२ मे पासून ३१ मे पर्यंत करण्यात येणार असल्याचे सरकारकडून जाहीर करण्यात …

Read More »

कोरोनाकाळासाठी शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना दिला ८ कलमी कार्यक्रम कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सद्यस्थितीबाबत शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

मुंबई: प्रतिनिधी कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सद्यस्थिती, आव्हाने, प्रतिबंधात्मक उपाय, विविध वर्गांना दिलासा देण्यासाठीच्या उपाययोजना याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज चर्चा केली. यामध्ये वाहतूक, शिक्षण, शेती, उद्योग अशा विविध विषयांवर शरद पवार यांनी सूचना मांडल्या. १) कोविड-१९ व लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे …

Read More »

कोरोनाचे आज २०३३ नवीन रुग्ण; राज्याची संख्या ३५ हजार ५८ वर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या ३५ हजार ५८ झाली आहे. आज २०३३ नविन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ७४९ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ८४३७ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २५ हजार ३९२ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज …

Read More »

जनजीवन हळुहळु पूर्वपदावर आणायचंय, घाईगर्दी करू नका भूमिपुत्रांनो संधी आहे घ्या : उद्योगाचे नवे पर्व सुरु होणार - मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंची ग्वाही

मुंबई: प्रतिनिधी सद्या परवानगी देण्यात आलेल्या ५० हजार उद्योंगामधून ५ लाख कामगार काम करण्यास सुरुवात केली आहे. कोरोनामुळे जास्तकाळ आपल्याला घरात बसून राहता येणार नाही. मात्र लॉकडाऊन उठवला तर ब्राझील, अमेरिका, इंग्लड आदी देशात जी परिस्थिती निर्माण झालीय. तशी परिस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. त्यामुळे आपण हळूहळू आपले जनजीवन पूर्व …

Read More »

बालनाट्य, हलक्याफुलक्या नाटकांचा कर्ता हरपला जेष्ठ साहित्यिक, रंगकर्मी, राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांचे निधन :नामवंतांची श्रध्दांजली

मुंबई : प्रतिनिधी मराठी साहित्यात वाचकांना वास्तवाचे भान देणाऱ्या गूढकथांची ओढ लावणाऱ्या रत्नाकर मतकरी यांचे रविवारी रात्री एका खाजगी रुग्णालयात निधन झाले. मतकरी यांना काही दिवस थकवा जाणवत होता. त्यामुळे वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना गोदरेज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या तपासणी दरम्यान मतकरी यांना कोव्हीड १९ चा संसर्ग झाल्याचे निष्पन्न …

Read More »

आयएएस, आयपीएस, राजपत्रित अ-बचे दोन तर क-ड चा एक दिवसाचा पगार कोविडसाठी हरकत असतील त्यांनी तात्काळ तक्रार नोंदविण्याचे आदेश

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्य सरकारच्या सेवेतील आयएएस अधिकारी, आयपीएस अधिकारी, राजपत्रित अ-ब वर्गातील अधिकाऱ्यांचा दोन दिवसाचे वेतन तर क व ड वर्गातील कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कोविड विरोधी लढ्यासाठी वेतनातून कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र या वेतन कपातीस कोणाची हरकत असेल तर त्यांनी तातडीने तसेच संबधित विभागाच्या …

Read More »

वाधवानप्रकरणातील वादग्रस्त अधिकारी अमिताभ गुप्तांच्या अध्यक्षतेखाली कमिटी स्थलांतरीत कामगार, विद्यार्थी आणि यात्रेकरूंना पाठविण्याऱ्या समितीचे प्रमुख

मुंबई: विशेष प्रतिनिधी लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात येस बँकेतील घोटाळ्याप्रकरणातील आरोपी एचडीआयएलचे प्रमुख वाधवान यांना खास पत्र देत महाबळेश्वरला जाण्याची परवानगी देण्याचे पत्र देत संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले आयपीएस अधिकारीअमिताभ गुप्ता यांनाच आता राज्य सरकारने पुन्हा एका समितीचे प्रमुख पद दिले. विशेष म्हणजे राज्यातील स्थलांतरीत कामगार, विद्यार्थी आणि यात्रेकरून त्यांच्या मूळ गावी …

Read More »

लॉकडाऊनबाबत केंद्राने दिले राज्य सरकारला हे अधिकार आवश्यकता असेल तर नियम कडक करा अथवा सूट द्या

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी राज्यासह देशातील लॉकडाऊनची मुदत ३१ मे पर्यत वाढविण्यात आली आहे. तसेच या कालावधीत अंमलबजावणीच्या अनुषंगाने नियमावलीही जाहीर कऱण्यात आली आहे. मात्र राज्य सरकारने स्थानिक परिस्थिती पाहून सदर लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी किंवा त्यात सूट देण्याचे अधिकार राज्य सरकारला दिले असून यासंदर्भातील आदेश आज जारी करण्यात आले. कोरोना विषाणूला …

Read More »