Breaking News

राजकारण

प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, आमच्या पक्षाला बदनाम करण्याचे निरर्थक प्रयत्न

भाजपा आणि काँग्रेस दोघांनीही पैसे देऊन पोसलेल्या फेक न्यूज मशिनरीद्वारे माझ्याविरुद्ध खोटा प्रचार चालवल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे. प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले, मला बदनाम करण्यासाठी ते मुद्दाम चुकीचे कोट केलेले ग्राफिक सगळीकडे फिरवत आहेत. या दोन्ही दलित, आदिवासी, ओबीसी, …

Read More »

जगनमोहन रेड्डी यांच्यावरील हल्ल्याची निवडणूक आयोगाचे घेतली दखल

काल रात्री आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रेड्डी यांच्या प्रचार यात्रेच्या दरम्यान काही अज्ञात जमावाकडून त्यांच्यावर दगडफेक केल्याची घटना घडली. या घटनेत जगनमोहन रेड्डी यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे जगनमोहन रेड्डी यांना अधिकची सुरक्षा पुरविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर वायएसआर काँग्रेसच्या काही नेत्यांनी या दगडफेकीवर टीडीपी अर्थात तेलगू देसम …

Read More »

सोनम वांगचूक यांचा अमित शाह यांना सवाल, क्या हुआ तेरा वादा…

मागील काही महिन्यापासून लडाखमधील भारतीय भूभागावर चीनी सैन्याचा कब्जा असल्याचे केल्याचा आरोप सातत्याने काँग्रेस आणि सोनम वांग्चूक यांच्याकडून केला जातो. परंतु केंद्र सरकारमधील केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सातत्याने भारतीय मालकीची एक इंच देखील जमिनीवर चीनी सैन्याने आक्रमण केले नसल्याचे प्रत्युत्तर दिले जाते. या पार्श्वभूमीवर …

Read More »

नाना पटोले यांची टीका, भाजपाचा जाहीरनामा म्हणजे ‘फेकूनामा’…

सत्तेत असताना १० वर्ष शेतकरी, छोटे व्यापारी, तरुणांना वाऱ्यावर सोडणाऱ्या भारतीय जनता पक्षाला लोकसभेच्या निवडणुकीत पुन्हा त्यांची आठवण झाली असून जाहीरनाम्यात त्यांचा उल्लेख केलेला आहे. भाजपाने नोकरीच्या नावाने देशातील तरुणांना फसवले, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करतो म्हणून शेतकऱ्यांना फसवले, जीएसटीच्या माध्यमातून छोटे व्यापारी व जनतेला फसवून अदानीचे खिसे भरले आणि पुन्हा …

Read More »

शरद पवार यांचा उपरोधिक टोला, खरतरं त्यांनी ५४३ आकडा सांगायला हवा होता

लोकशाही असणाऱ्या देशात सत्ताधारी पक्षाप्रमाणेच विरोधकही तितकेच महत्त्वाचे असतात. मात्र एकाही विरोधकाला मत देऊ नका असं सांगणं म्हणजे रशियाचे पुतीन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यात काहीही फरक नाही असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी अकलूजमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना केला आहे. शरद पवार म्हणाले की, …

Read More »

अखेर भाजपाचा “संकल्प पत्र” जाहिरनामा प्रसिध्द

देशातील प्रमुख राष्ट्रीयस्तरावरील पक्षांकडून लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकृष्ट करण्यासाठी जाहिरनामा प्रसिध्द केला. आतापर्यंत मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांचे जाहिर नामे प्रसिध्द झाले. यापैकी काँग्रेसच्या न्याय पत्र या जाहिरनाम्याची चर्चा सर्वचस्तरामध्ये झाली. विशेष म्हणजे आतापर्यंत निवडणूकीच्या कालावधीत जाहिरनामा प्रसिध्द करण्यापासून ते जाहिरनामा पर्यंत भाजपाच आघाडीवर असते. परंतु …

Read More »

एस जयशंकर यांच्या चीन क्लीन चीटवर काँग्रेस अध्यक्ष खर्गे, रमेश यांचा हल्लाबोल

दहशतवाद आणि अतिरेकी कारवाईंवर बोलताना परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानला एकाबाजूला इशारा देताना मात्र काँग्रेसकडून करण्यात येत असलेल्या चीनी आक्रमणाच्या आरोपावर बोलताना परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी “चीनने आमची एकही जमीन ताब्यात घेतलेली नाही” असा खुलासा करत काँग्रेसचा आरोप फेटाळून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र एस जयशंकर यांच्या या वक्तव्यावर …

Read More »

इराणने ताब्यात घेतलेल्या इस्त्रायली जहाजावर १७ भारतीय क्रु मेंबरर्स

नुकतेच इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यामुळे इराणच्या दुतावासाचे नुकसान आणि एका बड्या लष्करी अधिकाऱ्यासह अन्य चार लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर इस्त्रायलला धडा शिकविण्यासाठी इराणकडून लष्करी प्रत्त्युत्तर देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. यापार्श्वभूमीवर भारताकडून पुढील ४८ तासात इराण आणि इस्त्रायलचा प्रवास टाळावा अशा भारतीय नागरिकांना देण्यात आला होता. त्यास …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा इशारा, …भाजपासोबत दोन हात करून मोकळं होवू

शाम मानव, तुषार गांधी आरोप करत आहेत. मी अनेक नावं घेऊ शकतो की, जे म्हणत आहेत हे उभे कसे राहिले. आम्ही पक्ष म्हणून उभे राहिलो आहोत. तुम्हाला वाटत असेल, की भाजपा हरली पाहिजे, तर काँग्रेसवाल्यांनो रिंगणातून बाहेर पडा. भाजपासोबत दोन हात करून आम्ही मोकळं होवू, तुमच्यासारखे आम्ही भित्रे नाही. आम्ही …

Read More »

भावना गवळी यांची नाराजी दूर, प्रचारात उतरणार

यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांच्यावर सध्या ईडीची टांगती तलवार असून १८ व्या लोकसभा निवडणूकीत या मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी देण्याचे भाजपा आणि शिवसेना पक्षाने टाळले. या पार्श्वभूमीवर भावना गवळी यांची नाराजी दूर करण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे आमदार अर्जून खोतकर, विद्यमान उद्योग मंत्री उदय सामंत आणि यांच्यासह अनेक …

Read More »