Breaking News

राजकारण

महायुतीतील शिंदे गटावर जाहिर केलेल्या उमेदवारांची नावे घेतली मागे

महायुतीतील भाजपाच्या वरचष्म्यामुळे शिवसेना शिंदे गटाने जाहिर केलेल्या चार उमेदवारांची नावे मागे घेण्याची पाळी शिंदे गटावर आली आहे. आधीच शिवसेना शिंदे गटाच्या अनेक उमेदवारांची नावे पुन्हा एकदा लोकसभा निवडणूकीसाठी जाहिर करण्यावर भाजपाचा आक्षेप होता. तसेच काही उमेदवार पराभूत होणार असल्याचा अहवाल भाजपाच्या हाती होता. त्यामुळे विद्यमान खासदारांना पर्यायी नावांचा प्रस्ताव …

Read More »

कायदे धाब्यावर बसवून नितीन गडकरी व भाजपाकडून प्रचारासाठी शाळकरी मुलांचा वापर

भारतीय जनता पक्ष व त्यांचे उमेदवार निवडणूक आचारसंहितेला न जुमानता सत्तेच्या जोरावर आचार संहितेचे उल्लंघन करत आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री व नागपुर लोकसभेचे उमदवार नितीन गडकरी यांनी निवडणुक प्रचारासाठी शाळकरी मुलांचा वापर करून आदर्श आचार संहितेचा भंग केला आहे. निवडणूक आयोगाने याची तातडीने दखल घेऊ नितीन गडकरी व …

Read More »

निवडणूक आयोगाची शिवसेना शिंदे गटाला आणि भाजपाला कायदा उल्लंघनप्रकरणी नोटीस

देशातील लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराला आता हळू हळू चांगलाच तापत असल्याचे दिसून येत आहे. नुकतेच महाराष्ट्रातील सर्वच सत्ताधारी आणि विरोधी राजकिय पक्षांनी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आपापल्या स्टार प्रचारकांची एक यादी जाहिर केली. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाने जाहिर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीवर हरकत घेत तशी तक्रार राज्याच्या केंद्रीय निवडणूक …

Read More »

नाना पटोले यांची घोषणा, ५ न्याय २५ गॅरंटींचा राज्यात घरोघरी जाऊन प्रचार

खासदार राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर व नंतर मणिपूर ते मुंबई पदयात्रा काढून सर्व समाज घटकांशी चर्चा केली, त्यांच्याशी संवाद साधला व त्यांना न्याय देण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला, यातूनच काँग्रेस पक्षाने ५ न्याय व २५ गॅरंटी जाहीर केल्या आहेत. महिला, युवा, कामगार, शेतकरी, हिस्सेदारी न्याय असा संकल्प जाहीर …

Read More »

उद्धव ठाकरे यांच्याकडून कल्याण, हातकणंगले, पालघर आणि जळगांवमधून उमेदवार जाहिर

जळगांव लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांना डावलून भाजपाने विधानपरिषदेच्या आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहिर केली. त्यामुळे नाराज झालेले खासदार उन्मेश पाटील यांनी भाजपाला सोडून शिवसेना उबाठा पक्षात प्रवेश केला. केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपा पक्षाची खासदारकी सोडून शिवसेना उबाठा गटात प्रवेश केल्या बद्दल शिवसेना उबाठा पक्षाचे …

Read More »

वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे यांना तिकीट तर बारामतीत पाठिंबा

वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यात लोकसभा निवडणूकीसाठी आघाडी करण्याचा प्रयत्न झाला. दरम्यान राज्यात भाजपाच्या ४५+ च्या स्वप्नांना सुरुंग लावण्यासाठी काही इच्छुक उमेदवारांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाला भेटून उमेदवारीही मागितली. परंतु मनसेचे माजी मनसैनिक वसंत मोरे यांनी मराठा आरक्षणाचे पुरस्कर्ते मनोज …

Read More »

जगमोहन रेड्डी यांच्या भगिनीला शर्मिला यांना आंध्रमधून काँग्रेसची उमेदवारी

काँग्रेसने मंगळवारी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी १७ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. विशेष म्हणजे लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर आंध्र प्रदेशमधील सत्ताधारी वायआरएस काँग्रेसचे प्रमुख तथा मुख्यमंत्री जगन रेड्डी यांच्या भगिनी वायएस शर्मिला यांना राज्याच्या कडप्पा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी काँग्रेसने आज जाहिर केली. वायएस शर्मिला, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या …

Read More »

प्रविण दरेकर यांची माहिती, पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शाह यांच्या महाराष्ट्रात सभा

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातून प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहेत. त्यांच्या प्रचाराचा झंझावात राज्यात दिसून येणार आहे. येत्या १० एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी रामटेक येथे पहिली जाहीर सभा घेणार आहेत. त्यानंतर १४ एप्रिलला दीक्षाभूमी येथे दर्शन व चंद्रपूर येथे जाहीर सभा प्रस्तावित आहेत, अशी माहिती भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर …

Read More »

आदित्य ठाकरे यांचा विश्वास, २०२४ मध्ये परिवर्तन घडणार म्हणजे घडणार

लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने आता हळू हळू राजकिय नेत्यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध राजकिय दौरे सुरु केले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे सध्या यवतमाळ दौऱ्यावर गेले होते. तेथे आयोजित सभेत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘यवतमाळ वाशीम जिंकणार म्हणजे जिंकणारचं असा विश्वास व्यक्त करतानाच. सभेसाठी आलेली प्रचंड …

Read More »

अतुल लोंढे यांचा पलटवार, जुमलेबाजी व फेकुगिरी करणाऱ्या भाजपाने काँग्रेसला शिकवू नये

भारतीय जनता पक्ष हाच मुळात मिस कॉल, इव्हेंट व जाहिरातबाजीवर फुगलेला पक्ष आहे, त्या पक्षाने काँग्रेसच्या जाहिरातीवर टिका करणे हास्यास्पद आहे. ४०० पार चा नारा देणाऱ्या भाजपाकडे उमेदवारही नाहीत, दुसऱ्या पक्षातून धमकावून उमेदवार आणावे लागतात ही भाजपाची परिस्थिती आहे परंतु उगाच हवाबाजी करण्याचा ‘शौक’ भाजपा व आशिष शेलार सारख्या सुमार …

Read More »