नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी
मृत दलित मुलीच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी निघालेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अशोभनीय वागणूक दिली. तसेच त्यांना १४४ कलमान्वये अटकही केली. तरीही राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी इतकेही घाबरू नये असा सल्ला दिला.
ते म्हणतात, युपी मे जंगलराज का ये आलम है की, शोक में डुबे परिवार से मिलना भी सरकार को डरा देता है, इतना मत डरो, मुख्यमंत्री महोदय.
असे म्हणत त्यांच्या भीत्रेपणावर नेमके पणाने बोट ठेवले.
राहुल गांधी यांच्या आजच्या यापवित्र्यामुळे संबध देशातील राजकिय वर्तुळात खळबळ उडाली असून दलित मुलीवरील बलात्कार आणि मृत्यूचे प्रकरण दाबण्याचा उत्तर प्रदेश सरकारचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट होत आहे.
दुख की घड़ी में अपनों को अकेला नहीं छोड़ा जाता।
UP में जंगलराज का ये आलम है कि शोक में डूबे एक परिवार से मिलना भी सरकार को डरा देता है।
इतना मत डरो, मुख्यमंत्री महोदय!
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 1, 2020
UP के जंगलराज में बेटियों पर ज़ुल्म और सरकार की सीनाज़ोरी जारी है।
कभी जीते-जी सम्मान नहीं दिया और अंतिम संस्कार की गरिमा भी छीन ली।
भाजपा का नारा ‘बेटी बचाओ’ नहीं, ‘तथ्य छुपाओ, सत्ता बचाओ’ है।#BalrampurHorror
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 1, 2020