Breaking News

विशेष बातमी

लोकसभेत सोनिया गांधी आणि स्मृती इराणीमध्ये उडाली शाब्दीक चकमक भाजपा खासदारांकडून सोनिया गांधी यांना घेराव

लोकसभेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांचा उल्लेख राष्ट्रपत्नी असा केला. त्यावरून लोकसभेत भाजपाच्या सदस्यांनी काँग्रेस विरोधात आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे लोकसभा अध्यक्षांनी लोकसभेचे कामकाज काही काळासाठी स्थगित केले. याच कालावधीत सोनिया गांधी या भाजपाच्या ज्येष्ठ खासदार रमा देवी यांना भेटण्यासाठी भाजपा सदस्य बसतात त्या …

Read More »

मविआकडून राहिलेल्या प्रस्तावावर अखेर शिंदे-फडणवीस सरकारने घेतला निर्णय ग्राहकांसाठी प्रिपेड / स्मार्ट मिटर बसविणार

राज्यातील मविआ अर्थात महाविकास आघाडी सरकारचा उत्तम पण आस्ते कदम सुरु असलेल्या कारभारामुळे मविआच्या विरोधात काही गोष्टी सुरु असल्याची कल्पना मविआच्या नेत्यांना कदाचित नव्हती. त्यामुळे स्मार्ट मीटर आणि प्रिपेड मीटर बसविण्याच्या प्रस्तावाची फाईल अंतिम मंजूरीसाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पोहोचली आणि सारेच वातावरण बदलले. त्यामुळे महाविकास आघाडीने तयार कलेल्या …

Read More »

देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्म यांनी शपथ घेतल्यानंतर म्हणाल्या… सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एन.व्ही.रमण्णा यांनी दिली शपथ

राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत ६४ टक्के मते मिळवित विजयी झालेल्या द्रौपदी मुर्मु यांना आज देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. मुर्मु यांना सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य सरन्यायाधीश एन.व्ही.रमण्णा यांनी पदाची शपथ दिली. स्वातंत्र्यांच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती म्हणून देशाला मिळालेल्या आहेत. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या शपथविधी सोहळ्याला मावळते …

Read More »

भारतीय क्रिकेटपटूचा इंग्लडने केला असाही सन्मान सुनिल गावस्करचे नाव लिन्चेस्टर येथील मैदानाला

क्रिकेट हा खेळ तसे पहायला गेले तर तो इंग्लंडचा या भारतावर राज्य करत असताना ब्रिटीशांनी या खेळाची पाळेमुळे देशात पसरवली. मात्र हा खेळ फक्त ब्रिटीशांचा न राहता तो भारताबरोबर अनेक देशांचा झाला. परंतु क्रिकेटमधील भारतीय खेळाडूच्या कामगिरीची दखल आता दस्तुरखुद्द ब्रिटीशांनी घेत तेथील एका स्टेडियमला चक्के भारतीय खेळाडूचे नावच दिले. …

Read More »

१९ वर्षानंतर जागतिक अॅथलेटीक्समध्ये नीरज चोप्राने जिंकले पहिले रौप्य पदक पहिल्याच प्रयत्नात ८८.१३ मीटर लांब भाला फेकला

भारताचा नामांकित भालाफेक पटू नीरज चोप्राने तब्बल १९ वर्षानंतर जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई करत भारताच्या मुकुटात आणखी एक मानाचा तुरा खोवला. सध्या युजीनमध्ये जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत नीरज चोप्रा याने भाग घेतला. त्यात त्याने पहिल्याच रौप्य पदकाची कमाई केली. यापूर्वी अंजू बेबी जॉर्ज हिने लांब …

Read More »

सरन्यायाधीश रमण्णा म्हणाले, मलाही सक्रिय राजकारणात यायचं होतं पण… झारखंड उच्च न्यायालयाच्या कार्यक्रमात दिली कबुली

सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य सरन्यायाधीश एन.व्ही.रमण्णा हे आपल्या धीरगंभीर आणि विद्धवतापूर्ण न्यायालयाच्या निकालामुळे त्यांच्या प्रत्येक गोष्टीकडे गांभीर्याने पाहिले जाते. मात्र त्यांनी आपलं जीवनात काय करायचे होते याची आठवण सांगत सक्रिय राजकारणाचे आकर्षण त्यांनाही तरूण पणात होते याची स्पष्टोक्ती त्यांनी दिली. झारंखड उच्च न्यायालयाच्या आज झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी …

Read More »

अजित पवार यांना त्यांच्याच सोबत असणाऱ्या खास व्यक्तीकडून वाढदिवसाच्या अशाही शुभेच्छा समाजमाध्यमावरून अजित पवार यांच्या व्यक्तीमत्वाची दिली नवी ओळख

राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबद्दल सातत्याने अनेक विषयावरून चर्चा होत असते. कधी त्यांच्या वक्तशीरपणाबद्दल तर कधी त्यांच्या चिमटे काढण्याच्या पध्दतीवरून तर कधी त्यांच्या कामाच्या तर कधी फटकळपणाबद्दल चर्चा होत राहते. मात्र या पलीकडचेही एक अजित पवार तुम्हा-आम्हाला माहित नसलेले एक प्रकारची ओळख त्यांच्याच सोबत …

Read More »

७० मीटरहून अधिक उंचीची इमारत बांधताय? मग ही लिफ्ट बसविणे बंधनकारक फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट बसवणे आवश्यक-उर्जा विभागाचे परिपत्रक जारी

मागील काही वर्षांमध्ये राज्यात मुंबईसह इतर शहरामध्ये टोलेजंग इमारती उभारण्याच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. मात्र या इमारती उभारताना सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून फारशी काळजी घेताना विकासक दिसत नाहीत. यापार्श्वभूमीवर राज्याच्या ऊर्जा विभागाने किमान ७० मीटर ते त्याहून अधिक उंचीची इमारत उभारण्यात येत असेल तर त्या इमारतीत फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट बसविणे …

Read More »

नीती आयोगाच्या ‘भारतीय नावीन्य निर्देशांक’ मध्ये महाराष्ट्र ४ थ्या स्थानी ‘प्रमुख शहरांच्या’ श्रेणीत महाराष्ट्र १६.०६ गुणांसह चौथ्या क्रमांकावर

नीती आयोगाने प्रसिद्ध केलेल्या भारतीय नावीन्य (Innovation) निर्देशांक २०२१ मध्ये ‘प्रमुख शहरांच्या’ श्रेणीत महाराष्ट्र १६.६ गुणांसह चौथ्या क्रमांकावर असल्याचे अहवालात नोंदविण्यात आले आहे. येथील नीती आयोगामध्ये नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी यांच्या हस्ते ‘भारतीय नावीन्य निर्देशांक २०२१’ (India Innovation Index 2021) प्रसिद्ध झाला. यावेळी आयोगाचे सदस्य डॉ. व्ही के सारस्वत, मुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वरन अय्यर, वरिष्ठ सल्लागार नीरज सिन्हा …

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून वांद्रे-वरळी सी-लिंक प्रमाणे मुळ गावाजवळ नवा हायटेक ब्रीज कुंभरोषी कलमगांव तापोळा ते अहिर गाव रोड, टी अॅण्ड टी कंपनी कंत्राटदार

मागील साडेसात वर्षापासून नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम ही दोन खाती सांभाळणारे आणि आता मुख्यमंत्री पदी विराजमान झालेले एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील वरळी ते वांद्रे या सी लिंकची प्रतिकृती असलेला पूल उभारण्यास मान्यता दिली. विशेष म्हणजे हा पूल मुख्यमंत्री शिंदे यांच्या मुळगावी असलेल्या ठिकाणाहून जवळच उभारण्यात येणार आहे. तसेच हा पूल …

Read More »