Breaking News

मुंबई

दिशा सालियनच्या पालकांची आर्त हाक, “आम्हाला शांत जगू द्या, मुलगी गेल्याचं…” महापौर किशोरी पेडणेकर यांच्या भेटीनंतर पालकांनी केली विनंती

दिशा सालियनच्या मृत्यूबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा वक्तव्य केल्यानंतर सालियनच्या पालकांनी कुटुंबियांनी आर्त हाक दिली असून आम्हाला शांतपणे जगू द्या, मुलगी गेल्याचं दु:ख काय असतं तुम्हाला कळणार नाही अशी भावनिक सादही घालत आम्हाला काही झाले तर हे लोक जबाबदार असतील असा इशाराही दिला. यापूर्वीही केंद्रीय मंत्री नारायण …

Read More »

समीर वानखेडेंच्या याचिकेवर न्यायालय म्हणाले, इतक्या तातडीने सुणावनीला समोर कशी? वकील आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांना झापलं

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मद्यालयाचा परवाना मिळविताना बनावट कागदपत्रे सादर केल्याने विभागाने समीर वानखेडे यांचा परवाना रद्द केल्यानंतर त्या विरोधात दाद मागण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र याचिका काल दाखल झाली आणि आज लगेच सुणावनीसाठी समोर आल्याचे बघुन उच्च न्यायालयाचे न्यायाधीश गौतम पटेल हे आश्चर्य चकीत होत, “कोणतीही याचिका …

Read More »

माजी एनसीबी संचालक समीर वानखेडेंवर “या” गुन्ह्याखाली ठाण्यात गुन्हा दाखल राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून गुन्हा दाखल

मराठी ई-बातम्या टीम बॉलीवूड स्टार शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यावरील कारवाईमु‌ळे चर्चेत आलेले एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने ठाण्यातील कोपरी पोलिस ठाण्यात काल गुन्हा नोंदविला. सदगुरू परमीट रूम आणि बार हॉटेलचा परवाना घेताना कमी वय असतानाही खोटे दस्तावेज तयार करून परवाना घेतल्याप्रकरणी हा …

Read More »

आणि राज ठाकरे यांच्या भाषणानंतर स्टेज कोसळला मात्र दुखापत कोणालाही नाही

मराठी ई-बातम्या टीम शिवजयंती उत्सवाचे निमित्त साधत चांदिवली येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेच्या उद्घाटन मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते झाले. परंतु त्यांच्या उद्घाटनपर भाषणानंतर अचानक स्टेडवरील गर्दी वाढल्याने स्टेजच कोसळण्याची दुर्दैवी घटना घडली. मात्र या दुर्घटनेत कोणालाही इजा आणि दुखापत झाली नाही. कार्यालयाचे उद्घाटन झाल्यानंतर आयोजित छोटेखानी कार्यक्रमासाठी मनसे शाखेलगत …

Read More »

पंतप्रधानांच्या हस्ते ५- ६ व्या मार्गीकेच्या लोकार्पणासह ३६ नव्या उपनगरीय रेल्वे सेवा ‘दिवा’स्वप्न पूर्ण झाल्याची मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली भावना

मराठी ई-बातम्या टीम ठाणे आणि दिवा दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेमुळे अथकपणे धावणाऱ्या मुंबईकरांच्या जीवनाला अधिक गती येईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला तर पाचव्या आणि सहाव्या मार्गीकेचे काम करताना अडचणींचा सामना करीत राज्य आणि केंद्र शासनाच्या समन्वयातून हा प्रकल्प पूर्ण झाल्याचे सांगत एका अर्थाने ‘दिवा’स्वप्न पूर्ण झाल्याची भावना …

Read More »

गृह विभागाचे माजी प्रधान सचिव रजनीश सेठ राज्याचे नवे पोलिस महासंचालक राज्य सरकारकडून अखेर पूर्णवेळ नियुक्ती

मराठी ई-बातम्या टीम फडणवीस सरकारच्या काळात राज्याच्या गृह विभागाचे प्रधान सचिव म्हणून आणि तत्पूर्वी लाचलुचपत प्रतिबंधनक विभागाचे प्रमुख म्हणून कामगिरी बजाविलेले रजनीश सेठ यांची आज राज्याच्या पोलिस महासंचालक पदी नियुक्ती केली. त्यामुळे अखेर राज्याला पूर्ण वेळ पोलिस महासंचालक मिळाला असल्याची भावना पोलिसांमध्ये निर्माण झाली आहे. तत्कालीन पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल …

Read More »

स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे सहकारी तथा शिवसेना नेते सुधीर जोशी यांचे निधन वयाच्या ८१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मराठी ई-बातम्या टीम शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या कोअर टीममधील तथा शिवसेना नेते सुधीर जोशी यांचे आज वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले. ते दिर्घकाळापासून आजारी होते. त्यांना काही दिवसांपूर्वी जसलोक हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली. सुधीर जोशी हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जवळचे आणि विश्वासू सहकारी …

Read More »

देशातील पहिल्या वॉटर टॅक्सीसेवेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ मुंबईतून सुरू होणाऱ्या सेवांचे अनुकरण संपूर्ण देशभर

मराठी ई-बातम्या टीम   देशात पहिली रेल्वे सेवा मुंबई- ठाणे दरम्यान सुरु झाली. त्यानंतर देशात त्याचे जाळे विस्तारले. मुंबईतून जी सुरुवात होते त्या सुविधांचा प्रसार आणि अनुकरण संपूर्ण देशात होते हे आजवर दिसून आले आहे. आज देशातील पहिल्या वॉटर टॅक्सी सेवेचा शुभारंभही मुंबईतून होत आहे याचा अभिमान असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री …

Read More »

सक्काळी सकाळी आदित्य ठाकरेंसोबतच्या दौऱ्यावर अजित पवार म्हणाले… दौरा खाजगी असल्याने प्रसारमाध्यमांना कळविले नाही

मराठी ई-बातम्या टीम राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दिवस सकाळी लवकर सुरु होतो आणि रात्री उशीरा संपतो. त्यातच राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची धुरा स्विकारल्यापासून तर अजित पवार कामे प्रशासकिय कामे आणि राजकिय कामे प्रलंबित राहू नये यासाठी वेळेचे नियोजन करत त्याचे काटेकोर पालनही करतात. त्यानुसार आज सक्काळी सकाळी शिवसेना नेते तथा …

Read More »

राष्ट्रपती, राज्यपालांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांचा भाजपाला टोला,”विरोधी पक्षात असताना…” राजभवनातील दरबार हॉलचे उद्घाटनाप्रसंगी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंची टोलेबाजी

मराठी ई-बातम्या टीम दरबार हॉल ,राजभवन, आमच्यासाठी नवं नाही. विरोधी पक्षात होतो तेंव्हा ही वर्षभरातून एखाद दुसऱ्यावेळी शिष्टमंडळ घेऊन येत होतो. आमच्या व्यथा मांडत होतो अशी आठवण सांगत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी भाजपाचे नेते सातत्याने राजभवनावर येवून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे तक्रारी करत असल्याच्या कृत्यावरून त्यांनी टोला लगावला. परंतु मागील …

Read More »