Breaking News

आरोग्य

मुंबई, ठाणे आणि पुण्यात जवळपास एकसारखे कोरोनाबाधित तर ओमायक्रॉनमध्ये वाढ ३३ हजार ३५६ बरे होवून घरी गेले तर १९ लाख होम क्वारंटाईन

मराठी ई-बातम्या टीम राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत कालच्या तुलनेत ३ हजाराची घट आलेली आहे. तसेच मुंबईतील संख्येतही चांगलीच घट आली असून आज मुंबईत ११ हजार ३१७ इतके, तर ठाणे शहर व जिल्ह्यासह नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी-निझामपूर, मीरा भाईंदर, पालघर, वसई विरार, रायगड, पनवेल आदी ठिकाणी मिळून जवळपास १० हजार …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरेंचा इशारा, “बेसावध राहू नका, ऑक्सीजन वापराचे प्रमाण वाढतेय” जिल्हा प्रशासनांनी लसीकरण वाढवावे, सुविधा तयार ठेवा-मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मराठी ई-बातम्या टीम गेल्या दोन दिवसांपासून कोविड रुग्णसंख्या कमी होत आहे असे जे चित्र निर्माण होत आहे ते बरोबर नसून दैनंदिन रुग्ण वाढ झपाट्याने होतच असून जानेवारी शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारी पहिल्या आठवड्यात रुग्णालयांमध्ये रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढेल असे सार्वजनिक आरोग्य विभागाने आपल्या सादरीकरणात सांगितले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत …

Read More »

राज्यात ४६ हजारापार बाधितांची संख्या: मुंबई आणि ठाण्यात ३० हजार २८ हजार बरे होवून घरी गेले तर १५ लाख २९ हजार गृह विलगीकरणात

मराठी ई-बातम्या टीम मागील दोन दिवस राज्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत घट आल्यानंतर आज एकदम संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसून येत आहे. कालपर्यंतर मुंबई आढळून येणारी १३ हजाराच्या संख्येत आज एकदम ३ हजाराची वाढ होवून १६ हजार ४२० इतके बाधित आढळून आले आहेत. तर ठाणे जिल्ह्यातील ११ महानगरपालिकांमध्ये १३ हजार …

Read More »

सलग २ ऱ्यादिवशी मुंबईसह उपनगरात बाधितांच्या संख्येत घट मात्र होम क्वारंटाईनमध्ये वाढ १८ हजार ९६७ बरे होवून घरी गेले, २२ जणांचा मृत्यू

मराठी ई-बातम्या टीम सलग दुसऱ्या दिवशी मुंबईसह उपनगरातील संख्येत घट आली आहे. मुंबईमध्ये ११ हजार ६४७ इतके बाधित आढळून आले आहेत. तर उपनगरातील ठाणे मनपा आणि जिल्हा, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी-निझामपूर, मीरा भाईंदर, पालघर, वसई विरार, रायगड, पनवेल आदी भागात १० हजार रूग्ण मिळून एकूण मुंबई आणि उपनगरात २२ …

Read More »

कोरोना चाचणीबाबत आयसीएमआरने जारी केल्या या नव्या गाईडलाईन्स चाचणी कोणी आणि कधी करावी याबाबत स्पष्ट सूचना

मराठी ई-बातम्या टीम मागील काही दिवसांपासून संपूर्ण देशभरात कोरोना आणि ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. यापार्श्वभूमीवर कोणत्या नागरीकांनी चाचणी करावी, कोणी करू नये आणि कोणती चाचणी करावी या अनुषंगाने आयसीएमआर अर्थात इंडियन कौन्सिल मेडिकल रिसर्च संस्थेने सुधारीत गाईडलाईन्स जारी केल्या केल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे आहेत. कोविड आणि ओमायक्रॉनची …

Read More »

९ दिवसानंतर कोरोना बाधितांची संख्येत घट: पण मुंबईसह उपनगरात संख्या चढीच मुंबईसह उपनगरात २३ हजार तर ओमायक्रॉन ३१

मराठी ई-बातम्या टीम जवळपास डिसेंबर महिन्याच्या अखेरीस वाढीला लागलेली कोरोना आणि ओमायक्रॉन बाधितांची संख्या वाढ काल स्थिरावल्यानंतर आज त्यात घट झाल्याचे दिसून येत आहे. मात्र तरीही मुंबईसह उपनगरात जवळपास २३ हजार संख्या आढळून आलेली आहे. तर राज्यात ३३ हजार ४७० रूग्ण आढळून आले आहेत. मुंबईत आज १३ हजार ६४८ आणि …

Read More »

मुंबईसह उपनगरात संख्या स्थिरावली: मात्र ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येत मोठी वाढ १५ हजार रूग्ण बरे होवून घरी गेले

मराठी ई-बातम्या टीम काल मुंबईसह उपनगरात ३३ हजार रूग्ण आढळून आले होते. त्याच तुलनेत आज मुंबईत जवळपास एक हजाराने रूग्णसंख्या कमी आढळून आली आहे. मात्र उपनगरातील ठाणे शहर-जिल्हा, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी-निझामपूर, मीरा भाईंदर, पालघर, वसई विरार, रायगड, पनवेल मध्ये संख्येत थोडीशी वाढ झाल्याचे दिसत असले तरी मुंबईसह उपनगरात …

Read More »

राज्य सरकारचा मोठा निर्णय: वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलल्या वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी घेतला निर्णय

मराठी ई-बातम्या टीम राज्यातील वाढत्या कोरोना आणि ओमायक्रॉन विषाणूच्या प्रभावामुळे राज्यातील वैद्यकीय विभागाकडून १७ आणि ३१ जानेवारी २०२२ पासून घेण्यात येणाऱ्या परिक्षा  एक महिना पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तसेच या सर्व परिक्षा फेब्रुवारी महिन्यात घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्य सरकारने जारी केलेल्या प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे. त्याचबरोबर मागील काही …

Read More »

राज्यातील ४० हजार रूग्णांपैकी ३३ हजार रूग्ण मुंबईसह ठाण्यात: कोठे किती रूग्ण वाढले ७ लाख ४२ हजार होम क्वारंटाईन मध्ये

मराठी ई-बातम्या टीम राज्यात आज दिवसभरात मुंबई, ठाणेसह राज्यात ४० हजार ९२५ रूग्ण आढळून आले आहेत. यातील सर्वाधिक रूग्ण हे एकट्या मुंबईत असून मुंबईत २० हजार ९७१ रूग्ण आढळून आले तर ठाण्यातील ठाणे शहर-जिल्हा, मीरा भाईंदर, वसई विरार, उल्हासनगर, नवी मुंबई, भिवंडी-निझामपूर, पनवेल, रायगड, पालघर आदी ठिकाणी १३ हजार रूग्ण …

Read More »

आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले, रूग्णसंख्या वाढली तरी घाबरण्याचे कारण नाही कडक निर्बंध लागू करण्याबाबत मात्र सुतोवाच

मराठी ई-बातम्या टीम नववर्षाच्या पूर्वसंध्येपासून मुंबईसह राज्यात मोठ्या प्रमाणावर कोरोना रूग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेला घाबरण्याचे कारण नसल्याचे सांगत एकाबाजूला रूग्ण संख्या वाढत असली तरी दुसऱ्याबाजूला हॉस्पीटलायझेनच्या संख्येचे प्रमाण फारच कमी आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लागू करण्याचा तुर्तास कोणताही विचार …

Read More »