एचएमपीव्ही (ह्यूमन मेटा न्युमो) हे श्वसन विषाणू नवीन नसून २००१ पासून प्रचलित आहेत. हा नवीन आजार नसून आधीपासून अस्तित्वात असलेला आहे. या आजारातील विषाणू रुपांतरीत होत नाही. नागरिकांनी कुठल्याही प्रकारे घाबरून जावू नये. वैयक्तिक स्वच्छता पाळून काळजी घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश …
Read More »एचएमपीव्ही रूग्ण आढळल्यानंतर या राज्यांनी जारी केल्या मार्गदर्शक सूचना केद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांच्या बैठकीनंतर मार्गदर्शक तत्वे जाहिर
मागील काही दिवसांपासून चीन मधील एचएमपीव्ही रूग्णाची संख्या वाढत चालली आहे. हा एचएमपीव्ही विषाणू कोरोना सारखा संसर्गजन्य आहे. मात्र या आजारावर कोणतीही लस अद्याप बाजारात आली नाही. या घटनांच्या पार्श्वभूमीवर बंगरूळू आणि आंध्र प्रदेशात एचएमपीव्ही विषाणू बाधित काही रूग्ण आढळून आले. यात लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक आढळून आले. या …
Read More »केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांची स्पष्टोक्ती, एचएमपीव्ही व्हायरस नवा नाही… सरकार लक्ष ठेवून
केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी सोमवारी ह्युमन मेटाप्युमोव्हायरस (एचएमपीव्ही) बद्दलच्या चिंतेकडे लक्ष वेधले आणि हा नवीन विषाणू नाही असे प्रतिपादन केले आणि देशातील नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले. २००१ मध्ये पहिल्यांदा ओळखला जाणारा हा विषाणू अनेक वर्षांपासून जागतिक स्तरावर उपस्थित आहे, असे ते म्हणाले. व्हायरसबद्दल सोशल मीडियावरील वाढत्या भीती …
Read More »केंद्रीय आरोग्य मंत्रालय म्हणाले, चीनमधील परिस्थिती सामान्य नाही, पण भारत सक्षम ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस नव्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाचा निवेदन
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी लोकांना आश्वासन दिले की, चीनमध्ये ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) मुळे उद्भवलेल्या श्वसन आजारांच्या प्रकरणांमध्ये अलीकडेच वाढलेल्या वाढीबद्दल धोक्याचा इशारा देण्याची गरज नाही. एका निवेदनात मंत्रालयाने यावर जोर दिला की “चीनमधील परिस्थिती असामान्य नाही” आणि “भारत श्वसन संक्रमण प्रभावीपणे हाताळण्यासाठी सज्ज आहे”. आरोग्य मंत्रालयाने परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी संयुक्त …
Read More »प्रकाश आबिटकर यांची घोषणा, प्राधिकरणाच्या औषधांची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी सार्वजनिक आरोग्य विभागाचा घेतला आढावा
रुग्णसेवा ही ईश्वरसेवा असून राज्यातील जनतेचे आरोग्य जपण्याची जबाबदारी महत्त्वपूर्ण आहे. उत्कृष्ट वैद्यकीय उपचार, औषधे आणि अनुषंगिक सेवांच्या माध्यमातून राज्यातील जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले. महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणामार्फत पुरविण्यात आलेल्या औषधांच्या नमुन्यांची …
Read More »‘सीसीएमपी’ उत्तीर्ण होमिओपॅथी व्यावसायिकांस ॲलोपॅथी व्यवसाय करण्यास परवानगी औषध व अन्न प्रशासनाचे आयुक्त राजेश नार्वेकर यांची माहिती
नोंदणीकृत होमिओपॅथी वैद्यक व्यावसायिकांनी आधुनिक वैद्यकशास्र प्रमाणपत्र (सीसीएमपी) अभ्यासक्रम पूर्ण केल्यास, त्यांना आधुनिक वैद्यकशास्त्र वैद्यक (विषमचिकित्सा) पद्धतीने व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात येत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिली आहे. संबंधित व्यावसायिक हे महाराष्ट्र समचिकित्सा वैद्यक व्यवसाय अधिनियम अन्वये नोंदणीकृत असणे व शासनमान्य सर्टिफिकेट कोर्स इन …
Read More »मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती, शासकीय रुग्णालये ‘सुपर स्पेशलिटी करण्यावर भर मंत्री हसन मुश्रीफ वैद्यकीय यांनी घेतला वैद्यकीय शिक्षण विभागाचा आढावा
येणाऱ्या काळात प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करण्यासह नवनवीन योजना राबवित शाश्वत व चांगले कामे करण्यावर भर देण्यात येईल. तसेच सर्व शासकीय रुग्णालये सुपर स्पेशालिटी करण्यावर भर देण्यात येईल, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर हसन मुश्रीफ यांनी कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी …
Read More »आयुष्यमान भारत आरोग्य योजना कार्डवर उपचार केला जात नाही? मग तक्रार करा केंद्र सरकारच्या या विभागाकडे तक्रार करा आणि मोफत मिळवा उपचार
आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY) ही मोदी सरकारने विशेषत: समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना मोफत वैद्यकीय सेवा देण्यासाठी सुरू केलेल्या प्रमुख योजनांपैकी एक आहे. तथापि, त्याच्या अंमलबजावणीबद्दल वेळोवेळी चिंता व्यक्त करण्यात आली आहे, कारण देशाच्या विविध भागांतून अनेक घटना समोर आल्या आहेत जेथे आयुष्मान कार्ड असूनही रूग्णांना …
Read More »क्षयरोग निर्मूलनासाठी रुग्णांच्या समुपदेशनासह जनजागृतीही महत्वाची मंत्री गिरीष महाजन यांची बैठकीनंतर माहिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात राबवण्यात येत असलेल्या नि-क्षय अभियानाच्या संपूर्ण यशस्वीतेसाठी क्षयरोग रुग्णांच्या समुपदेशनासह जनजगृतीही महत्वाची असल्याचे प्रतिपादन मंत्री गिरीष महाजन यांनी केले. नि – क्षय अभियानाबाबत केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृष्यप्रणालीद्वारे देशभरातील सर्व मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यावेळी मंत्री गिरिष …
Read More »मध्यान्ह भोजनातून ९६ विद्यार्थी पडले आजारी, विषबाधा झाल्याचा संशय अधिकाऱ्यांकडून तपास सुरु
मागील काही महिन्यापासून राज्यातील विविध भागात सरकारी शाळेत दिल्या जाणाऱ्या मध्यान्ह भोजनामुळे अनेक विद्यार्थी आजारी पडत असल्याचे किंवा त्यांना त्यांना उलट्या जुलाब, मळमळ होणे आदी प्रकार घडताना उघडकीस आले आहे. त्यातच चंद्रपूरातील सरकारी शाळेत मध्याह भोजनामुळे जवळपास ९६ शालेय विद्यार्थी आजारी पडले आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना विषबाधा तर झाली नाही …
Read More »
Marathi e-Batmya