Breaking News

Tag Archives: mantralay

निवडणूक कामावर हजर होण्यासाठी जाणाऱ्या मंत्रालयातील कर्मचाऱ्याचा मृत्यू आयोगाने गंभीर दखल घेण्याची कर्मचाऱ्यांची मागणी

मुंबईः प्रतिनिधी निवडणूकीच्या कालावधीत अनेक शासकिय कर्मचाऱ्यांना, शिक्षकांना निवडणूक कामाकरीता तात्पुरत्या स्वरूपात आयोगाच्या अखत्यारीत नियुक्ती केली जाते. ही नियुक्ती रद्द करण्यासाठी अनेक अधिकारी-कर्मचारी कधी आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या तर कधी काम करत असलेल्या अधिकाऱ्यांना मिनतवाऱ्या करतात. परंतु निवडणूक कामासाठी नियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्यासाठी जाताना मंत्रालयातील एका वरिष्ठ लिपिकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना …

Read More »

मंत्रालय बनले टेंडर मॅनेजमेंटचा अड्डा प्रधानमंत्री आवास योजनेच्या १४ हजार कोटींच्या निविदेतही भ्रष्टाचार झाल्याचा काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा आरोप

मुंबई: प्रतिनिधी नियमांना बगल देऊन, नियमांची मोडतोड करून मनमर्जीने नविन नियम तयार करून राज्यातील मोठ मोठ्या प्रकल्पाच्या निविदा तयार केल्या जातात आणि मर्जीतल्या कंत्राटदारांनाच काम मिळेल याची सोय केली जाते. मंत्रालय व मुख्यमंत्री कार्यालयाशी जवळीक असणारे सरकारचे जावई या करिता कार्यरत असून अधिका-यांशी संगनमत करून प्रसंगी दबाव आणून हजारो कोटींचा …

Read More »

नोकरी लावण्याच्या नावाखाली गृह राज्यमंत्र्यांचा पीएस, आय़ुक्त, मंत्रालयातील अधिकाऱ्यांकडून लाखोंचा भ्रष्टाचार लोकायुक्त कार्यालयाकडे तक्रार दाखल

मुंबईः विशेष प्रतिनिधी मंत्रालयात नोकरीला लावतो किंवा शासकिय नोकरीत रूजू करण्याच्या नावाखाली राज्यातील तरूणांची फसवणूक केल्याच्या अनेक घटना आतापर्यंत उघडकीस आल्या आहेत. मात्र महानगरपालिकेत ठोक मानधनावर कार्यरत असलेल्या एका कनिष्ठ अभियंत्याला नियमित सेवेत समाविष्ट करण्याचे खोटे आश्वासन देत गतिमान कारभार आणि पारदर्शक कारभाराचा ढोल बजाविणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील …

Read More »

अधिकाऱ्यांकडून फायलींचा निपटारा करण्याच्या कामाला गती निवडणूकीची आचारसंहिता ८ मार्चला लागू होण्याची शक्यता

मुंबईः प्रतिनिधी आगामी लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता ८ मार्च रोजी लागण्याची शक्यता गृहीत धरून राज्य कारभाराचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयात फायलींच्या निपटाऱ्याचे काम युध्द पातळीवर सुरु आहे. यामध्ये विशेषत वित्त विभाग, नगरविकास विभाग, गृहनिर्माण विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर धावपळ सुरु असल्याचे चित्र पाह्यला मिळत आहे. निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर राज्यातील विकास कामांच्या अनुषगांने …

Read More »

मंत्रालयातील तृतीय श्रेणीतील कर्मचाऱ्यांचा सरकारच्या विरोधात हल्ला बोल

लिपिकांना केंद्राच्या धर्तीवर पगार द्या मुंबई : प्रतिनिधी  राज्य सरकारच्या सेवेत असलेल्या तृतीय श्रेणीतील लिपिक-टंकलेखक कर्मचाऱ्यांना केंद्राच्या वेतन पध्दतीप्रमाणे वेतन मिळावे यामागणीसाठी मंत्रालयातल्या कर्मचाऱ्यांनी आरसा गेट समोर सरकारच्या विरोधात हल्ला बोल केला. दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत अचानक लिपिक आणि टंकलेखकांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. आंदोलकांच्या घोषणांनी मंत्रालय परिसर दणाणून …

Read More »

मंत्रालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मॅको बॅंकेला प्रथम पुरस्कार

पगारदार सेवकांची बँक गटात सर्वोत्कृष्ट कार्य  मुंबई : प्रतिनिधी देशभरातील नागरी बँका तसेच पगारदारांच्या सहकारी बँकांना ‘एव्हीएस पब्लिकेशन’ तर्फे दरवर्षी देण्यात येणाऱ्या बॅंको पुरस्कार स्पर्धेत मंत्रालयातील अधिकाऱी आणि कर्मचाऱ्यांच्या दि महाराष्ट्र मंत्रालय ॲन्ड ऑफिसेस को-ऑप बॅंक लि., मुंबई (मॅको बॅंक) ची प्रथम पुरस्कार देऊन सर्वोत्कृष्ट बँक म्हणून निवड केली. या स्पर्धेतील ‘पगारदार सेवकांची बँक’ या …

Read More »

अखेर कोतवालांच्या आंदोलनाला यश

मानधनात २५०० रूपयांची वाढ करण्यात येत असल्याची महसूल मंत्र्यांची माहीती मुंबई : प्रतिनिधी मागील अनेक वर्षांपासून मानधनात वाढ करण्याची कोतवाल कर्मचाऱ्यांच्या संघटनेकडून सातत्याने मागणी करण्यात येत होती. तसेच काही दिवसांपासून मानधनात वाढ करावी यासाठी राज्यभरात कोतवाल संघटनेकडून धरणे आंदोलन आणि भीक मांगो आंदोलन करण्यात आले. अखेर या आंदोलनाची दखल राज्य …

Read More »

मंत्रालयातील संरक्षित जाळीवर तरुणाचे अनोखे आंदोलन

पोलिसांची तारांबळ उडाली मुंबई : प्रतिनिधी मंत्रालयात विषप्राषन करून शेतकरी धर्मा पाटील यांनी आत्महत्या केल्याचं प्रकरण आता कुठे निवळत असताना पुन्हा एकदा मंत्रालयात एका तरुणाने  चक्क  मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावर  बांधण्यात आलेल्या  संरक्षक जाळीवर बसून  अनोखे आंदोलन केले. यामुळे  मात्र पोलिसांची एकच  तारांबळ उडाली. लक्ष्मण अण्णा साहेब चव्हाण (वय ४०)  राहणार …

Read More »

आदर्श ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांना जीवनगौरव पुरस्कार

यंदाचा मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाकडून पत्रकारिता पुरस्कार जाहीर मुंबई : प्रतिनिधी  मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्यावतीने देण्यात येणारा सन २०१८ चा राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार आदर्श ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांना घोषित करण्यात आला आहे. मानपत्र, मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप  आहे. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने पत्रकारिता क्षेत्रात …

Read More »

५ जानेवारीला शासकिय कार्यालये सुरू असून बंद राहणार ?

मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारी सेवेत काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा पूर्ण करावा या प्रमुख मागणीसाठी प्रथम व द्वितीय श्रेणीतील अधिकारी सामूहीक रजेवर जाण्याचा इशारा दिलेला आहे. त्यातच या अधिकाऱ्यांच्या सामूहीक रजेच्या आंदोलनात तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी सहभागी होण्याची तयारी इतर संघटनांनीही केल्याने ५ जानेवारी २०१९ रोजी सर्व …

Read More »