Breaking News

Tag Archives: mantralay

मंत्रालयातील सर्व सहसचिव, उपसचिवांनी हजर राहीलेच पाहिजे महिला अधिकाऱ्यांच्या बाबत सचिवांनी निर्णय घेण्याचे सामान्य प्रशासनाचे आदेश

मुंबई: विशेष प्रतिनिधी कोरोना लॉकडाऊनमधील काही गोष्टी शिथिल करत राज्याच्या अर्थचक्राला चालना देण्याच्या उद्देशाने प्रशासकीय कामकाजाला सुरुवात करण्यात आली. मात्र सुरुवातीला फक्त उपसचिवांसह इतर कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्यासंदर्भात आदेश काढण्यात आले. मात्र प्रशासनाच्या निर्णय प्रक्रियेत सहसचिवांचा सहभागही महत्वाचा असतो. त्यामुळे मंगळवार २१ एप्रिलपासून सहसचिव, उपसचिवांची उपस्थिती आवश्यक अर्थात १०० टक्के करण्याचा …

Read More »

मुख्यमंत्री साहेब, मंत्रालयाच्या गेटवर सँनिटायझर टनेल बसवाल का ? मंत्रालयातील कर्मचारी-अधिकाऱ्यांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी कोरोना लॉकडाऊन असतानाही राज्याच्या प्रशासनाचे कामकाज आणि थांबलेल्या अर्थचक्राला गती देण्यासाठी उद्यापासून मंत्रालयातील कामकाजात अधिकाऱ्यांचे प्रमाण वाढविण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर मुंबई महानगरातील कानाकोपऱ्यातून येणाऱ्या कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी मंत्रालयाच्या मुख्यप्रवेशद्वारावर सँनिटायझरच्या टनेलची व्यवस्था करावी अशी मागणी शासकिय अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. वाढत्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि पंतप्रधान …

Read More »

मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांनो गावी आहात तर जिल्हाधिकारी-पोलिसांशी संपर्क साधा कार्यालयीन मुख्यालयात हजर होण्याचे राज्य सरकारचे आदेश

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील लॉकडाऊनची मुदत दुसऱ्यांदा वाढविण्याआधीच मंत्रालयातील अनेक अधिकारी आपल्या मूळ गावी किंवा नातेवाईकांच्या गावी गेलेले आहेत. अशा गावी गेलेल्या सर्व अधिकाऱ्यांनी तात्काळ मंत्रालयात हजर होण्यासाठी संबधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किंवा पोलिस अधिक्षकांशी संपर्क साधून मंत्रालयातील आपल्या जागेवर रूजू व्हावे असे आदेश राज्य सरकारने सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना बजावले आहेत. कोरोना …

Read More »

मंत्रालयाचे कामकाज अधिकाऱ्यांच्या तीन तुकड्यांमध्ये सुरू होणार रोटेशन पध्दतीने कर्मचाऱी-अधिकारी उपस्थित राहून काम करणार

मुंबई: विशेष प्रतिनिधी कोरोना लॉकडाऊनचा दुसऱ्या टप्प्या ३ मे पर्यत वाढविण्यात आलेला असला तरी केंद्र सरकारने ३५ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत शासकिय कार्यालये सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्याधर्ती राज्यातील शासकिय कामकाज आणि जनतेची कामे मार्गी लावण्यासाठी मंत्रालयासह विभागीय मुख्यालये ३५ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून २० …

Read More »

कोरोनाच्या लढ्यासाठी मंत्रालयातल्या अधिकाऱ्याची अशीही दर्यादीली मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ५१ हजाराचा वैयक्तीक सहभाग

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्रासह देशावर आलेल्या कोरोना आजाराच्या संकटाचा सामना करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक पाठबळाची गरज आहे. त्यादृष्टीकोनातून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मंत्रालयातील कार्यासन अधिकारी विष्णू पाटील यांनी तब्बल ५१ हजार रूपयांची वैयक्तीक मदत निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिली. यासंदर्भातील ५१ हजार रूपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधी …

Read More »

मुख्यमंत्र्यांकडे रूजू होण्यासाठी ३ हजार तर उपमुख्यमंत्र्यांकडे ६० अर्ज अर्ज तपासणी करायची कशी प्रशासन विभागाला प्रश्न

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यात सत्तांतर झाल्यानंतर प्रत्येक मंत्र्यांकडे खाजगी सचिव आणि विशेष कार्य अधिकारी अर्थात ओएसडी पदावर काम करण्यसाठी अनेक अतिरिक्त आणि उपजिल्हाधिकाऱ्यांनी लॉबींग सुरु केले आहे. त्यातच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे काम करण्यासाठी तब्बल ३ हजार अधिकाऱ्यांनी तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडील तीन जागांसाठी ६० जणांनी अर्ज केल्याची माहिती …

Read More »

मंत्र्यांकडे रूजू होण्यासाठी सरकारी बाबूंची धावपळ शिफारसीसाठी राजकिय कार्यकर्ते, उच्च पदस्थ अधिकाऱ्यांकडे धावाधाव

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. मात्र मंत्री, राज्यमंत्र्यांना खातेवाटप अद्याप झालेला नाही. तरी प्रशासकिय सेवेतील अनेक अधिकारी मंत्र्यांकडील विशेष कार्यकारी अधिकारी, खाजगी सचिव पदावर नियुक्ती मिळावीसाठी राजकिय कार्यकर्ते आणि मंत्रालयातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांकडे शिफारसीसाठी धावाधाव करत असल्याचे दिसून येत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारमधील मंत्र्यांकडे काँग्रेस …

Read More »

उल्हासनगरच्या महिलेकडून मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न पतीला गुन्ह्यातून सोडविण्यासाठी पत्नीचा पराक्रम

मुंबईः प्रतिनिधी शासकिय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी सध्या शिक्षा भोगत असलेल्या पतीच्या सोडवणूकीसाठी उल्हासनगर येथील एका महिलेने मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र मंत्रालयात लावलेल्या संरक्षण जाळीमुळे सदर महिला बचावली. उल्हासनगर येथील रहिवाशी असलेली प्रियंका अजय गुप्ता असे या महिलेचे नाव असून तीच्या पतीवर आयपीसी ३५३ अन्वये गुन्हा …

Read More »

मेट्रो कारशेडचा आढावा घेतल्यानंतरच निर्णय घेणार असल्याची मुख्यमंत्री ठाकरेंची ग्वाही आरे कॉलनीतील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती

मुंबईः प्रतिनिधी विकास हा होणारच आहे. मात्र आपली समृद्धी नष्ट करणारा विकास अपेक्षित नाही. आमचा मेट्रोला विरोध नाही. मात्र त्याविषयी सविस्तर माहिती घेतल्याविना तेथील झाडांचे एकही पान तोडता येणार नसल्याचे सांगत कारशेड प्रकल्पाला स्थगिती देत याचा आढावा घेतल्याशिवाय कारशेडच्या कामाला प्रारंभ केला जाणार नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. …

Read More »

निवडणूक कामावर हजर होण्यासाठी जाणाऱ्या मंत्रालयातील कर्मचाऱ्याचा मृत्यू आयोगाने गंभीर दखल घेण्याची कर्मचाऱ्यांची मागणी

मुंबईः प्रतिनिधी निवडणूकीच्या कालावधीत अनेक शासकिय कर्मचाऱ्यांना, शिक्षकांना निवडणूक कामाकरीता तात्पुरत्या स्वरूपात आयोगाच्या अखत्यारीत नियुक्ती केली जाते. ही नियुक्ती रद्द करण्यासाठी अनेक अधिकारी-कर्मचारी कधी आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या तर कधी काम करत असलेल्या अधिकाऱ्यांना मिनतवाऱ्या करतात. परंतु निवडणूक कामासाठी नियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्यासाठी जाताना मंत्रालयातील एका वरिष्ठ लिपिकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना …

Read More »