Breaking News

फिल्मीनामा

जीएंच्या लक्ष्मी कथेवरील विद्यार्थी-निर्मित लघुपटाला दोन पुरस्कार स्मिता तांबे लक्ष्मीच्या प्रमुख भूमिकेत; आतापर्यंत ६ आंतरराष्ट्रीय महोत्सवात निवड

मुंबई: प्रतिनिधी वरळी येथील एल एस रहेजा टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी निर्मिलेल्या, प्रसिद्ध लेखक जी ए कुलकर्णी यांच्या लक्ष्मी कथेवर आधारित लक्ष्मी या लघुपटाला चिपळूण येथील केएफटीआय आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात दोन मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. विविधांगी भूमिकांनी चित्रपट सृष्टीत आपली छाप पाडणार्‍या स्मिता तांबे यांना या लघुपटात साकारलेल्या लक्ष्मीच्या प्रमुख भूमिकेसाठी …

Read More »

“दलित पँथर” चळवळीचा एक धगधगता इतिहास लवकरच रूपेरी पडद्यावर झळकणार

मुंबईः प्रतिनिधी १० एप्रिल ९७० ला दलितांवरच्या अन्याय अत्याचारा बाबतचा पेरुमल समितीचा अहवाल संसदेच्या पटलावर मांडण्यात आला. या अहवालानुसार एका वर्षात देशभरात ११७७ दलितांच्या हत्या झाल्याची नोंद अहवालात करण्यात आली. या अशा अन्याय- अत्याचाराच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी १९७२ च्या काळात “दलित पँथर” नावाची संघटना स्थापन करण्यात आली. ही संघटना म्हणजे …

Read More »

“तमाशा महोत्सव” परभणीला आयोजित करण्याचा सांस्कृतिक कार्य खात्याचा घाट ?

मुंबई : प्रतिनिधी दरवर्षी वाशी (नवी मुंबई) येथे होणारा तमाशा महोत्सव थेट परभणी येथे आयोजित करण्याचा घाट सांस्कृतिक कार्य खात्यातील काही हट्टी अधिकाऱ्यांनी घाट घातला आहे. त्यामुळे यावर्षी नागरी भागातील कला रसिकांना तमाशा महोत्सवाला मुकावे लागणार आहे.    तमाशा सम्राज्ञी कै. विठाबाई नारायणगावकर यांच्या निधनानंतर दरवर्षी राज्य सरकारने त्यांच्या नावाने …

Read More »

बाळासाहेबां सारखा दुसरा स्टार नाही

अभिनेता आमिर खान यांचे मत मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र आणि मुंबईत बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय दुसरा स्टार नसल्याचे मत हिंदी चित्रपटसृष्टीतील स्टार अभिनेता आमिर खान यांने व्यक्त केले. लवकरच बहुचर्चित शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील ‘ ठाकरे ’ हा चित्रपट प्रदर्शित होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अनेक चित्रपट निर्माते, बड्या बँनरचे चित्रपट प्रदर्शित करणार …

Read More »

तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर पुरस्कार बशीर मोमीन (कवठेकर) यांना जाहीर

मुंबई : प्रतिनिधी राज्य शासनातर्फे देण्यात येणाऱ्या तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर २०१८ चा जीवन पुरस्कारासाठी बशीर कमरोद्दिन मोमीन (कवठेकर) यांची निवड करण्यात आली असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी आज केली. प्रतिवर्षी राज्य शासनातर्फे तमाशा क्षेत्रात प्रदीर्घ सेवा केलेल्या एका ज्येष्ठ कलाकाराला जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. या पुरस्काराचे …

Read More »

अभिनय आणि लेखणीतून हिंदी चित्रपटसृष्टी समृध्द करणारे कादर खान यांचे निधन

कँनडा येथील रूग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू मुंबई : प्रतिनिधी हिंदी, मराठी भाषिक सिनेरसिकांना आपल्या अभियाच्या माध्यमातून कधी हसायला लावणारे तर कधी खलनायकाच्या भूमिकेतून भीती निर्माण करणारे आणि लेखनीतून सर्वोत्तम पटकथा, संवाद लिहीणारे सुप्रसिध्द अभिनेता, लेखक कादर खान यांचे कँनडा येथे आज वयाच्या ८१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मागील काही …

Read More »

अटल महोत्‍सवात “आय अँग्री” एकांकिका सर्वप्रथम

तरूणाईच्‍या प्रचंड उत्‍साहात अटल महोत्‍साची सांगता मुंबई : प्रतिनिधी मुंबई भाजप आणि महाराष्‍ट्र एकता अभियान यांच्‍यातर्फे आयोजित अटल महोत्‍सवातील एकांकिका स्‍पर्धेत पुण्‍याच्‍या आमचे आम्‍ही पुणे या संस्‍थेच्‍या “आय अॅग्री” या एकांकिकेने प्रथम तर डोंबिवलीच्‍या स्‍वामी नाटयांगन या संस्‍थेच्‍या “बिफोर द लाईन या दुसरे तर गंधर्व  कलाधार या संस्‍थेच्‍या “रेनबोवाला” या एकांकिेकेने तिस-या क्रमांकाचे पारितोषीक पटकावले. …

Read More »

मराठी भाषेविषयी शासन संवेदनशील नाही

२० व्या बालकुमार साहित्योत्सवाचे डॉ. भालचंद्र मुणगेकरांच्या हस्ते उदघाटन  मुंबई : प्रतिनिधी  केवळ मराठी भाषा संमेलने करून मराठीची वाढ होणार नाही. मराठी भाषेत रोजगार उपलब्ध व्हायला हवा. मात्र, मराठीचा दर्जा वाढविण्यात आपले शासन संवेदनशील नसल्याची खंत मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी येथे व्यक्त केली.   जगातील कोणताही विषय किचकट नसतो. साहित्य निर्माण करण्यासाठी विद्वेतेपेक्षा …

Read More »

पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीची अवस्था ‘वाऱ्यावरची वरात’ सारखी अकादमीला पूर्णवेळ संचालकच मिळेना

मुंबई : खंडूराज गायकवाड महाराष्ट्रातील संस्कृती आणि कला यांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीची अवस्था सध्या पुलं च्या ‘वाऱ्यावरची वरात’ या नाटकाच्या नावाला शोभेल अशी झाली आहे. कारण सध्या या अकादमीला पूर्ण वेळ प्रकल्प संचालक मिळत नसल्याने गेल्या महिन्याभरापासून या पदाचा अतिरिक्त कार्यभार पुराभिलेख संचालनालयाचे संचालक सुशिल गर्जे यांच्याकडे सुपूर्द केला. …

Read More »

जिद्द, स्वाभिमानाच्या जोरावर महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या एका लोक कलावंतीनीचा प्रवास राष्ट्रपती पुरस्कारापासून कांताबाई अजूनही उपेक्षित

कुणी मार्गदर्शक नाही. नृत्यसाधनेतला गुरु नाही. एक लव्याप्रमाणे स्वत:च नृत्य शिकत त्यांनी तमाशा फड उभा करून तो लोकप्रियतेच्या  शिखरावर पोहचविला. महाराष्ट्राच्या तमाशावर प्रेम करणारे रसिक आज जिथे- जिथे आहेत,तिथे- तिथे   त्यांचे  नाव आदराने  घेतले  जाते. वयाच्या नवव्या-दहाव्या वर्षीच त्यांनी छोट्या मोठ्या कार्यक्रम आणि त्यानंतर तमाशात काम करायला सुरुवात केली. त्यावेळी फारसं उत्पन्न …

Read More »