Breaking News

एस जयशंकर यांच्या चीन क्लीन चीटवर काँग्रेस अध्यक्ष खर्गे, रमेश यांचा हल्लाबोल

दहशतवाद आणि अतिरेकी कारवाईंवर बोलताना परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानला एकाबाजूला इशारा देताना मात्र काँग्रेसकडून करण्यात येत असलेल्या चीनी आक्रमणाच्या आरोपावर बोलताना परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी “चीनने आमची एकही जमीन ताब्यात घेतलेली नाही” असा खुलासा करत काँग्रेसचा आरोप फेटाळून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र एस जयशंकर यांच्या या वक्तव्यावर …

Read More »

इराणने ताब्यात घेतलेल्या इस्त्रायली जहाजावर १७ भारतीय क्रु मेंबरर्स

नुकतेच इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यामुळे इराणच्या दुतावासाचे नुकसान आणि एका बड्या लष्करी अधिकाऱ्यासह अन्य चार लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर इस्त्रायलला धडा शिकविण्यासाठी इराणकडून लष्करी प्रत्त्युत्तर देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आल्याचे सांगण्यात येत होते. यापार्श्वभूमीवर भारताकडून पुढील ४८ तासात इराण आणि इस्त्रायलचा प्रवास टाळावा अशा भारतीय नागरिकांना देण्यात आला होता. त्यास …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा इशारा, …भाजपासोबत दोन हात करून मोकळं होवू

शाम मानव, तुषार गांधी आरोप करत आहेत. मी अनेक नावं घेऊ शकतो की, जे म्हणत आहेत हे उभे कसे राहिले. आम्ही पक्ष म्हणून उभे राहिलो आहोत. तुम्हाला वाटत असेल, की भाजपा हरली पाहिजे, तर काँग्रेसवाल्यांनो रिंगणातून बाहेर पडा. भाजपासोबत दोन हात करून आम्ही मोकळं होवू, तुमच्यासारखे आम्ही भित्रे नाही. आम्ही …

Read More »

भावना गवळी यांची नाराजी दूर, प्रचारात उतरणार

यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांच्यावर सध्या ईडीची टांगती तलवार असून १८ व्या लोकसभा निवडणूकीत या मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी देण्याचे भाजपा आणि शिवसेना पक्षाने टाळले. या पार्श्वभूमीवर भावना गवळी यांची नाराजी दूर करण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे आमदार अर्जून खोतकर, विद्यमान उद्योग मंत्री उदय सामंत आणि यांच्यासह अनेक …

Read More »

दृष्टिबाधित व्यक्तींसाठी समावेशक ॲटलासचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

दिव्यांग व्यक्तींना देशाच्या सामाजिक, आर्थिक प्रगतीमध्ये योगदान देण्यासाठी सक्षम करणे आवश्यक आहे. दिव्यांगांना शिकविण्यात येणारी अनेक कौशल्ये कालबाह्य होण्याची शक्यता असून त्यांना तंत्रज्ञानाच्या मदतीने कृत्रिम प्रज्ञा कौशल्यांच्या बाबतीत अवगत करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. दृष्टिबाधित व्यक्तींना स्पर्शाने समजण्याजोग्या ‘इन्कलुसिव्ह ॲटलास इंडिया २०२४’ या नकाशांच्या पुस्तकाचे …

Read More »

राहुल गांधी यांचे आश्वासन, केंद्रात फक्त जनतेचे सरकार आणि योजना…

काँग्रेस पक्षाने जाहिरनाम्यात सर्वात महत्वाचे ५ मुद्दे दिले आहेत. हा जाहीरनामा खूप विचार करुन बनवला असून बंद खोलीत नाही तर देशभरातील लाखो लोकांना भेटून तो बनवला आहे. काँग्रेसचा जाहिरनामा खऱ्या अर्थाने ‘जन की बात’ आहे. काँग्रेस सत्तेत आल्यास शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल, जीएसटीमुक्त शेती, स्वामिनाथन समितीच्या अहवालानुसार एमएसपीचा कायदा, ३० …

Read More »

बोर्नव्हिटासह सर्व पेये आणि खाद्य पेये ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून काढून टाका

देशात एकाबाजूला आगामी लोकसभा निवडणूकांची रणधुमाळी वाजत असताना दुसऱ्या बाजूला मात्र केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने सर्व ई-कॉमर्स कंपन्यांना त्यांच्या साइट आणि प्लॅटफॉर्मवरून ‘हेल्थ ड्रिंक्स’च्या श्रेणीतून बोर्नव्हिटासह सर्व पेये आणि पेये काढून टाकण्याचे आदेश जारी केले आहेत. सध्या अनेक ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर बोर्नव्हिटा, कॉम्पेल्न, सारख्या अनेक खाद्यपेये हे एनर्जी ड्रिंक आणि …

Read More »

ऑनलाईन गेमिंग क्षेत्रातील तरूणाईशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील अव्वल ऑनलाईन गेमिंग क्षेत्रातील गेमरशी संवाद साधला. मात्र यागेमर्सनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधताना हशा पिकवला आणि एका सहभागीने “नूब” हा शब्द सांगितल्यावर विरोधी पक्षावर टीकास्त्र सोडले. पीएम मोदींनी एक्स या सोशल मायक्रोब्लोगिंग साईटवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये, गेमर त्यांना “ग्राइंड” आणि “नूब” सारख्या काही …

Read More »

राज ठाकरे यांचा उपरोधिक टोला, जी टीका केली ती ४० आमदार फोडले म्हणून…

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी नुकतीच जाहिर सभा घेत राज्यातील भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी पाठिंबा देत असल्याची घोषणा केली. या पाठिंब्यावरून राज्याच्या राजकारणात राज ठाकरे यांच्यावर टीका होऊ लागली. या टीकेला राज ठाकरे यांनी आज प्रत्युत्तर देताना राज ठाकरे यांनी शिवसेना उबाठा …

Read More »

देशांतर्गत ऑटोमोबाईल विक्रीत वाढ इंडियन ऑटोमोबाईल सियाम संघटनेची माहिती

भारतीय ऑटोमोबाईल उद्योगाने समाधानकारक कामगिरी नोंदवली आहे, गेल्या आर्थिक वर्षात (FY24) देशांतर्गत उद्योग १२.५ टक्क्यांनी वाढून २,३८,५३,४६३ युनिट्सवर पोहोचला आहे, जो मागील वर्षी २,१२.०४,८४६ होता, सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम) यांनी शुक्रवारी सांगितले. प्रवासी वाहन (पीव्ही) विभागात, आर्थिक वर्ष २३ मधील ३८,९०,११४ युनिट्सच्या तुलनेत वर्षभरात एकूण घाऊक (डीलर्सना पाठवणे) …

Read More »