मराठी ई-बातम्या टीम मुंबईसह राज्यातील वाढत्या कोरोना आणि ओमायक्रॉन संख्यावाढीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची एक आढावा बैठक झाली. त्यावेळी शरद पवार यांनी या वाढत्या रूग्णसंख्येवर नियंत्रण मिळण्याच्या अनुषंगाने काही सूचना केल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. …
Read More »मुंबईकरांच्या पाण्याचा “व्यापार” कसा सुरु भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांचे आवाहन
मराठी ई-बातम्या टीम मुंबई महापालिका समुद्राचे पाणी गोडे करण्यासाठी १८,००० कोटी खर्च करण्याचे प्रस्तावित करते आहे. त्यावेळी मुंबईत होणारी प्रचंड मोठी पाणी चोरी, टँकर माफीया आणि त्यातून होणारी अंदाजे ३,००० कोटींची बेकायदेशीर अनियंमित उलाढाल “हेही” एकदा तपासून पहा. ही चोरी रोखून, कारवाई करुन मुंबईकरांचा पैसा “पाण्यात” घालू नका, असे आवाहन …
Read More »वाढत्या रूग्णसंख्येसंदर्भात आयसीएमआरच्या शास्त्रज्ञांनी दिली ही माहिती तिसऱ्या लाटेमुळे रूग्णसंख्या जास्त असण्याची शक्यता
मराठी ई-बातम्या टीम डिसेंबर महिना अखेरपासून मुंबईसह राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे यासंदर्भात आज केंद्र सरकराकडून यासंदर्भातील माहिती प्रसारीत करण्यात आली असून देशातील आर व्हॅल्यू जे संक्रमणाचा प्रसार दर्शविते ते करोनाची दुसरी लाट पीकवर असताना १.६९ होते, ते आता २.६७ वर आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेत …
Read More »पंतप्रधानांसोबतच्या त्या घटनेची चौकशी करा, अन्यथा संशयाला वाव मिळेल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांची मागणी
मराठी ई-बातम्या टीम पंतप्रधानांच्या सुरक्षेत चूक होणे हा गंभीर विषय आहे त्यामुळे याप्रकरणी केंद्र किंवा राज्य सरकारने तपास न करता उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांच्या माध्यमातून तपास व्हावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली. पंतप्रधानांच्या सुरक्षेत चूक झाल्यानंतर भाजपा आणि काँग्रेसने राजकारण करायला …
Read More »केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांना कोरोनाची लागण ट्विट करून दिली माहिती
मराठी ई-बातम्या टीम मुंबईसह महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ. भारती पवार यांनाच आता कोरोनाची लागण झाल्याची माहिती पुढे आली आहे. यासंदर्भात कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी ट्विट करत दिली आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी विलगीकरणात रहावे आणि स्वत:ची चाचणी करून घ्यावी असे आवाहन त्यांनी ट्विट …
Read More »घरपोच बँकिंग सेवा, या टॉप ४ बँकांचा समावेश पण तुम्हाला देण्यात येत असलेल्या सेवेबद्दल बँक आकारणार चार्ज
मराठी ई-बातम्या टीम कोरोनामध्ये बँकिंग सेवा डिजिटल झाल्या आहेत. बँका आता तुमच्या दारी सेवा देत आहेत. जर तुम्हाला या सेवा घ्यायच्या असतील तर त्यासाठी शुल्क भरावे लागेल. मात्र, यासाठी वेगवेगळे शुल्कही आकारले जाते. सेवा प्रदान करण्यात या आघाडीच्या बँका एसबीआय, पीएनबी, एचडीएफसी बँक आणि कोटक महिंद्रा बँक या घरपोच सेवा …
Read More »चंद्रकांत पाटील म्हणाले, मी युतीबाबत बोलणार नाहीतर माझ्यावर… कोरोनाची रुग्णसंख्या वाढली तर निर्बंध चालतील, पण लॉकडाऊन नको
मराठी ई-बातम्या टीम गेली दोन वर्षे कोरोना महासाथीमुळे बिघडलेले अर्थकारण आता रुळावर यायला लागले असताना राज्य सरकारने पुन्हा लॉकडाऊन लागू करू नये. कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने सरकारने कडक निर्बंध लावले तर चालतील पण लॉकडाऊन नको, अशी भाजपाची भूमिका प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पिंपरी चिंचवड येथे पत्रकारांशी बोलताना जाहीर केली. निर्बंधांना विरोध …
Read More »मुंबईसह उपनगरात कोरोनाचा विस्फोट: तब्बल २१ हजार रूग्ण तर महाराष्ट्रात ५ हजार ओमायक्रॉनचे मुंबईत १०० तर राज्यात ४४ जण आढळले
मराठी ई-बातम्या टीम दिवस जसजसे जात आहेत तसतसे कोरोनाबाधित रूग्ण आढळून येण्याच्या संख्येत वाढ होत असून काल १५ हजार रूग्ण आढळून आल्यानंतर आज त्यात ६ हजारांची वाढ झाली असून मुंबईत १५ हजार तर उपनगरात ६ हजार रूग्ण आढळून आले आहेत. तर राज्यात ५ हजार रूग्ण आढळले असून एकूण राज्यात २६ …
Read More »सुरक्षेचा मुद्दा पुढे करुन भाजपाने कांगावा करू नये मोदीजी, तुम्ही जे पेरले तेच उगवले !: नाना पटोले
मराठी ई-बातम्या टीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात काही शेतकऱ्यांनी त्यांचा ताफा अडवल्याच्या घटनेला भारतीय जनता पक्षाकडून राजकीय रंग देण्यात येत आहे. वास्तविक पाहता शेतकरी आंदोलनादरम्यान वर्षभर मोदी सरकारने शेतकऱ्यांवर प्रचंड अत्याचार केले, त्यांच्या मार्गात खिळे ठोकले, शेतकऱ्यांची डोकी फोडली. पंजाबमधला शेतकरी व देशातील जनता हे अत्याचार विसरलेली नाही. …
Read More »अखेर मंत्री उदय सामंत यांची घोषणा: वर्ग आणि परिक्षा १५ फेब्रुवारीपर्यत ऑनलाईन वाढत्या ओमिक्रॉन आणि कोरोना संख्येच्या पार्श्वभूमीवर निर्णय
मराठी ई-बातम्या टीम कोविड-19 आणि ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व अकृषि विद्यापीठे, स्वयंअर्थसहित विद्यापीठे, अभिमत विद्यापीठ, तंत्रनिकेतन तसेच विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील वर्ग आणि परीक्षा १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत फक्त ऑनलाईन पद्धतीने सुरु राहतील, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून केली. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत …
Read More »