Breaking News

Tag Archives: west bengal

मुंबई पालिका आयुक्त चहल, प बंगालच्या डिजीपींना निवडणूक आयोगाने हटविले

लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू होऊन दोन दिवस झाले. परंतु निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच ज्या आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांना एकाच पदावर तीन वर्षाहून अधिक काळ झालेले आहेत अशांना निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी इतरत्र बदली करावी असे आदेश दिले होते. परंतु दिल्ली दरबारी असलेले वजन वापरून मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आय एस …

Read More »

ममता बँनर्जी यांनी जाहिर केली ४२ उमेदवारांची यादीः काँग्रेस आश्चर्यचकीत

आगामी लोकसभा निवडणूकीच्या धर्तीवर आणि भाजपा विभाजनवादी राजकारणाला प्रत्युत्तर म्हणून देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी इंडिया आघाडीची स्थापना केली. परंतु काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेशसह अन्य राज्यातून काँग्रेसच्या इंडिया आघाडीतील घटक पक्षांकडून प्रश्न उपस्थित करण्यात येऊ लागले. त्यातच बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी …

Read More »

ममता बँनर्जी यांनी काँग्रेस सोबतच्या युतीची शक्यता फेटाळला

आगामी लोकसभा निवडणूकीत भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव करण्यासाच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षासह देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी इंडिया आघाडीची स्थापना केली. मात्र इंडिया आघाडीतील सहभागी पक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख तथा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बँनर्जी यांनी नुकतीच काँग्रेसबरोबरील संभाव्य युतीची शक्यता फेटाळत आगामी निवडणूकीत तृणमूल काँग्रेस एकट्याने सामोरे …

Read More »

‘द केरला स्टोरी’ चित्रपटावर पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू राज्याकडून बंदी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, मुख्यमत्री एम.के स्टॅलीन यांच्याकडून आदेश जारी

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी राज्यात वादग्रस्त ‘द केरला स्टोरी’ चित्रपटावर बंदी घातली आहे. त्यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना हा चित्रपट चालू असलेल्या स्क्रीनवरून काढून टाकण्याचे आदेश मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिले. द्वेष आणि हिंसाचाराच्या घटना टाळण्यासाठी, राज्यात शांतता राखण्यासाठी हे पाऊल उचललं आहे, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. ‘द …

Read More »

राष्ट्रवादीसह या तीन पक्षांना प्रादेशिकतेचा दर्जा, तर आम आदमी राष्ट्रीय पक्ष केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय

केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेससह पश्चिम बंगालमधील ममता बँनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया या पक्षांना असलेला राष्ट्रीय पक्ष …

Read More »

नितीन गडकरी यांना आली कार्यक्रमातच भोवळ; ममता बॅनर्जीकडून चौकशी

पश्चिम बंगाल मधील सिलीगुडी इथल्या डागापूर मधील कार्यक्रमाला केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. परंतु कार्यक्रमा दरम्यान त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. दरम्यान त्यांची तब्येत अचानक बिघडली. भोवळ आल्यानंतर त्वरीत जवळच्या रुग्णालयाचं पथक कार्यक्रमस्थळी पोहोचलं आणि त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. नितिन गडकरी यांच्या शरीरातील साखरेची पातळी कमी झाल्यामुळे यांची प्रकृती खालावली …

Read More »

पूर्ण टाका ना मंत्रीमंडळ तुरुंगात… घाबरणार नाही पण आम्ही उंदीर बाहेर काढू राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांचे देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर

मुंबई: प्रतिनिधी अर्धे काय पूर्ण टाका ना मंत्रीमंडळ तुरुंगात…आम्ही कुणाला घाबरणार नाही असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला. देवेंद्र फडणवीस यांनी एजन्सीचा वापर केला असता तर अर्धे मंत्रीमंडळ तुरुंगात असते असे वक्तव्य केले होते त्याचा नवाब मलिक यांनी …

Read More »

भाजपाच्या टिबरेवाल यांच्यावर ५८ हजारांनी मात करत ममता बँनर्जी विजयी भवानीपूर मतदारसंघ पोटनिवडणूक

कोलकाता: प्रतिनिधी काही महिन्यांपूर्वी पश्चिम बंगालमधून ममता बँनर्जी आणि तृणमुल काँग्रेसला पराभूत करण्यासाठी भाजपाच्या केंद्रीय मंत्रिमंडळापासून अनेक यंत्रणा राबत होत्या. मात्र ममता बँनर्जी या नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून पराभूत झाल्यातरी तृणमूल काँग्रेसने एकहाती विजय मिळविला. मात्र कायद्याप्रमाणे सहा महिन्यात विधान परिषद किंवा विधानसभेवर बँनर्जी यांना निवडूण येणे गरजेचे असल्याने अखेर भवानीपूर …

Read More »

लोकशाही संपली असं जाहीर करा; नाहीतर चंद्रकांत पाटील माफी मागा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी न्यायालयसुध्दा चंद्रकांत पाटील यांच्या बोलण्यानुसार काम करत असेल तर लोकशाही कुठेतरी संपली असं जाहीर करा. नाहीतर चंद्रकांतदादा पाटील यांनी न्यायालयाची माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते मंत्री छगन भुजबळ यांना जामीनावर सुटला …

Read More »

भाजपाबाबतची शरद पवारांची भविष्यवाणी अखेर झाली खरी तीन राज्यातील दारूण पराभव होणार असल्याचे भाकित

मुंबई: प्रतिनिधी देशातील पश्चिम बंगाल, तामीळनाडू, केरळ, पाँडीचरी, आसाम राज्याच्या विधानसभा निवडणूकांची घोषणा झाल्यानंतर या पाचही राज्यात प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली. त्यानंतर अवघ्या काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बारामती येथील पत्रकार परिषदेत बोलताना पश्चिम बंगाल, केरळ आणि तामीळनाडू राज्यात भाजपाचा दारूण पराभव होणार असल्याचे भाकित केले होते. …

Read More »