Breaking News

Tag Archives: shivaji maharaj

“या” पाच महापुरूषांवर महानाट्य

महाराष्ट्राबाहेरील आणि देशाबाहेरील नाट्यसंस्थांना  हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी होता यावे, यासाठी  दोन स्वतंत्र ऑनलाइन केंद्रे सुरू करण्यात येतील, अशी घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. ५९ व्या राज्य हौशी नाट्य स्पर्धेच्या गोवा येथे रविवारी आयोजित पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. ज्येष्ठ नाट्य कलाकार विजय गोखले, सांस्कृतिक विभागाचे उपसचिव विलास थोरात, सांस्कृतिक कार्य …

Read More »

शरद पवार म्हणाले, त्या अमानवी गोष्टींना तथागत गौतम बुध्दांनी विरोध करत… सत्यशोधक समाजाचे विचारच देशाला जातीपातीच्या व धर्मभेदाच्या यादवीतून वाचवू शकतात - छगन भुजबळ

महात्मा जोतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. महात्मा फुले हे विज्ञानाचे, आधुनिक विचारांचे पुरस्कर्ते होते. त्याचं हे काम पुढे नेन्याचे काम हे अतिशय चिकाटीचं आहे, गरजेचे आहे. कारण महात्मा महात्मा फुले यांचा विचार हा परिवर्तनाचा, विज्ञानाचा पुरस्कार करणारा, समाजातील शेवटच्या माणसाचे हित जोपासणारा व त्यांच्या दु:खांची मांडणी करणारा विचार …

Read More »

शरद पवार म्हणाले, या मैदानावरून दिल्लीच्या तख्ताला आव्हान दिले… काही जण पदाची शपथ घेतात आणि पुन्हा अल्पसंख्याक समाजात भीतीचे वातावरण निर्माण करतात

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीत सुरू असून या अधिवेशनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काय नवीन भूमिका जाहिर करणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागून राहिले. तत्पुर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शरद पवार यांची फेरनियुक्ती कालच्या एका बैठकीत करण्यात आली, त्याची अधिकृत घोषणा देखील या अधिवेशनामध्ये होणार आहे. आज शरद पवारांनी आपल्या भाषणातून …

Read More »

महाराजांच्या लढाईच्या किस्स्यातून उध्दव ठाकरे यांनी सांगितले भास्कर जाधव यांच्या बढतीचे कारण अरविंद सावंत, भास्कर जाधव यांना नेते पदावर बढती

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदार आणि खासदारांचा एक मोठा गट फुटून बाहेर पडला. त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार अस्तित्वात आलं. एकीकडे शिंदे गट आणि भाजपाचं सरकार सत्तेत आल्यामुळे शिवसेना बॅकफूटवर गेल्याचं चित्र निर्माण झालेलं असताना …

Read More »

अखेर “त्या” चित्रिकरणाबद्दल वैष्णवी पाटीलचा माफीनामा व्हिडिओ शेअर करत माफी मागितली

राजमाता जिजाऊ आणि छ्त्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या ठिकाणी सोन्याचा नांगर फिरवत पुणे शहर वसविले त्या पुण्यातील ऐतिहासिक अशा लाल महालात चित्रपटातील लावणी नृत्य असलेल्या गाण्याचे चित्रिकरण केल्याप्रकरणावरून सर्वचस्तरातून टीकेची झोड उठत आहे. यापार्श्वभूमीवर या गाण्याचा व्हिडिओ शेअर करणारी आणि नृत्यांगणा तथा अभिनेत्री वैष्णवी पाटील हिने व्हिडिओ शेअर करत त्या …

Read More »

लाल महालात लावणीचे चित्रिकरण, अभिनेत्री वैष्णवी पाटीलसह ४ जणांवर गुन्हा फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्मिता म्हणून पुण्यातील लाल महालाकडे पाहिले जाते. मात्र लाल महाल बंद असताना महालाचे रिल्स काढायचे असल्याचे सांगत एका चित्रपटाच्या लावणीच्या नृत्याचे चित्रिकरण करून त्याचा व्हिडिओ समाज माध्यमात प्रसारीत केल्याप्रकरणी लावणी गाण्यावर नृत्य करणारी नृत्यांगणा वैष्णवी पाटील हिच्यासह चार जणांच्या विरोधात शिवप्रेमी संघटनेने आक्षेप घेतल्यानंतर …

Read More »

टिळकांचे खापर पणतू म्हणतात, समाधीचा दावा नाही पण स्मारकासाठी पैसे गोळा केले राज ठाकरेंच्या वक्तव्यावर केला खुलासा

नुकत्याच झालेल्या औरंगाबादेतील सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधल्याचा खळबळजनक दावा करत आता त्यांच्याकडेही जातीय दृष्टीकोनातून पाहणार का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना केला होता. मात्र राज ठाकरे यांच्या दाव्यानंतर लोकमान्य टिळकांचे खापर पणतू कुणाल टिळक म्हणाले की, टिळकांच्या घरातील …

Read More »

राज ठाकरेंच्या टिळक वक्तव्यावरून मंत्री आव्हाड म्हणाले, … सांगायला लाज वाटती का? चुकीचा इतिहास तरुणांच्या माथी मारून महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न आम्ही घडू देणार नाही - जितेंद्र आव्हाड

औरंगाबाद येथील जाहिर सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी धक्कादायक विधान करत छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावरील समाधी लोकमान्य टिळकांनी बांधल्याचे वक्तव्य करत एकच खळबळ उडवून दिली. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांच्यावर पलटवार करत त्यांनी केलेल्या दाव्यातील हवा काढून घेतली. धडधडीत सांगता लोकमान्य टिळकांनी छत्रपती शिवाजी …

Read More »

ब्राह्मणांनी समर्थ रामदास व दादोजी कोंडदेव यांना महाराजांच्या गुरुपदी लादले माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांची टीका

ब्राह्मणांमधील काही विद्वानांनी समर्थ रामदास व दादोजी कोंडदेव यांना महाराजांच्या गुरुपदी लादले. तर महाराजांचे शत्रू मुसलमान असल्याचा भास निर्माण करताना अफजलखानाच्या वधाचे उदाहरण दिले, पण अफजलखानाचा वध महाराजांनी स्वराज्याचे शत्रु म्हणून केला, हे या विद्वानांना ठाऊक नाही असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी …

Read More »

इम्तियाज जलील यांचा राऊतांना टोला, शिवाजी आणि संभाजी महाराज हे तुमची मक्तेदारी नाही छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांवरून सुणावले

राज्यातील आगामी निवडणूकांच्यादृष्टीने एमआयएमचे खासदार इम्तियाझ जलील यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीला आघाडीचा प्रस्ताव दिल्यानंतर महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेने या प्रस्तावाला झिडकारले. त्यावरून इम्तियाज जलील यांनी शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांना चांगलेच सुनावत म्हणाले की, भारतात आणि महाराष्ट्रात राहणारा मुस्लिम समाज छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा आपले आदर्श …

Read More »