Breaking News

राजकारण

मनसेने आंदोलन करण्यापूर्वीच घेतलं मागे बाळा नांदगांवकर म्हणाले, ती पक्षाची भूमिका नाही नो टू हलाल आंदोलनावरून मनतेच दोन तट

काही दिवसांपूर्वी अवेळी होणाऱ्या भोंग्यावरील अजाणच्या विरोधात मनसेने आंदोलन हाती घेतले. त्या आंदोलनाला चांगले यश मिळाल्याचा दावा मनसेकडून करण्यात आला. त्यानंतर मुस्लिम समुदायाकडून हलाल पध्दतीने प्राण्यांची कत्तल करण्यात येत असल्याच्या विरोधात मनसेकडून आंदोलन हाती घेण्यात आली असल्याचे मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी जाहिर केले. मात्र काही वेळात ही अधिकृत पक्षाची …

Read More »

नितीन गडकरी यांनी सांगितला किस्सा, चांगल्या भविष्यासाठी काँग्रेसमध्ये… श्रीकांत जिचकर यांनी दिलेल्या सल्ल्याचा सांगितला किस्सा

मागील काही दिवसांमध्ये दिल्लीतून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे पध्दतशीर पंख छाटण्याचे काम सुरु असल्याचे दिसून येत आहे. तसेच आता महाराष्ट्रातून गडकरी यांच्याऐवजी देवेंद्र फडणवीस यांना संधी मिळणार असल्याचेही स्पष्ट होत आहे. यापार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांनी त्यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या अनुषंगाने एक किस्सा सांगत व्यासंगी राजकारणी श्रीकांत जिचकर यांच्या सल्ल्यानंतर काय …

Read More »

महाबळेश्वर तालुक्यातील २१४ कोटींच्या विकासकामांना मुख्यमंत्री शिंदे यांची मंजुरी दुसऱ्याच भेटीत जिल्ह्यातील अनेक प्रलंबित प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी दिली गती

महाबळेश्वर येथे जगभरातून पर्यटक येत असतात या पर्यटकांना उच्च दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यासाठी व पर्यटन विकास स्थळांचा विकास करण्यासाठी २१४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. सातारा जिल्ह्याचे सुपुत्र असलेले शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी आपल्या दुसऱ्याच भेटीत जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी विशेष बैठकीचे …

Read More »

वाहतूक कोंडीचा फडका बसल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले ‘हे’ आदेश शासन जनतेसाठी आहे, त्यांना त्रास व्हायला नको

 मुंबईहून आपल्या मूळ गावी जाताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुण्यातून पुढे जाताना त्यांना चांदनी चौकातील वाहतूक कोंडीचा फटका बसला. त्यामुळे तातडीने चांदनी चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी लगेच बैठक बोलावून घेत आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश देत जनतेला दिलासा देण्यास सांगितले.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील चांदणी चौक …

Read More »

काँग्रेसला मिळणार नवा अध्यक्ष; एका महिन्यानंतर निवडणूक ‘या’ तारखेला मतमोजणी ज्येष्ठ नेत्यांनी केले जाहीर

काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वावरून आणि निवडणूकांमध्ये सातत्याने होत असलेल्या पराभवामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निर्णय प्रक्रियेवर पक्षातंर्गत काही नेत्यांकडून प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. त्यातच पक्षातील २३ नेत्यांनी वेगळी भूमिका स्विकारल्यानंतर त्यातील काही जणांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्यास सुरुवात केली. यापार्श्वभूमीवर काँग्रेसच्या अध्यक्ष पदासाठी लवकरच निवडणूक घेण्यात येणार असल्याचे काँग्रेसमधील वरिष्ठ …

Read More »

शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के म्हणाले, दसरा मेळाव्याचा अधिकार आमचा एकनाथ शिंदे लवकरच निर्णय घेतील

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या विरोधात बंडाचे निशाण फडकावित शिवसेनेतील ४० आमदार आणि १२ खासदारांना घेवून एकनाथ शिंदे यांनी आपली वेगळी चूल मांडली. त्यानंतर त्यांनी शिवसेनेवर आपला हक्क सांगत निवडणूक चिन्ह असलेल्या धनुष्य बाणा वरही आपला हक्क सांगितला. आता एकनाथ शिंदे गटाने थेट शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यावर आपला हक्क …

Read More »

रवी राणा यांना प्रत्युत्तर देताना बच्चू कडू म्हणाले, अबे हरामखोराची औलाद… तर रवी राणा म्हणाले मी गुवाहाटीला जाणारा आमदार नाही..

सत्तारूढ आघाडीतील आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद चांगलाच पेटला असून रवी राणांना प्रत्युत्तर देताना बच्चु कडू यांची जीभ घसरल्याचे दिसून आले आहे. रवी राणा यांची बच्चू कडू यांच्यावर टीका करताना म्हणाले, मी गुवाहाटीला जाणारा आमदार नाही, ना बाप बडा ना भैय्या, सबसे बडा रुपया.. असे म्हणत रवी …

Read More »

अमोल मिटकरी म्हणाले काय तो मंत्री….तर मंत्री तानाजी सावंत यांचे प्रत्युत्तर, आठ दिवस… सध्या वरिष्ठांनी काही बोलू नका म्हणून सांगितलय

एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे बंडखोर आमदार गुवाहाटीला असताना शहाजीबापू पाटील यांचा ‘काय डोंगार..काय झाडी.. काय हाटील’ हा संवाद तुफान व्हायरल झाला. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यासाठी किंवा चिमटे काढण्यासाठी या संवादाचा पुरेपूर वापर करण्यात आला. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी हाच संवाद वापरून शिंदे सरकारमधील मंत्री तानाजी …

Read More »

शिवसेना नेत्या सुषमा अंधारे नवनीत राणांना म्हणाल्या, …बाई माझ्या तोंडात मार, म्हणत तीन महिन्यापासून उध्दव ठाकरेंनी कामाला लावले

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे  यांनी संभाजी ब्रिगेड संघटनेशी युती केल्यानंतर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी ठाकरेंवर टीकास्त्र सोडत म्हणाल्या होत्या की, उद्धव ठाकरे यांच्यात दम नाही, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे, त्यांच्यात दम असता तर ते असं घरात बसले नसते अशी खोचक टीका केली होती. उद्धव ठाकरे राजकारणात यशस्वी होऊ शकत …

Read More »

एकनाथ खडसे म्हणाले, काँग्रेसचा दारूण पराभव झाला होता पण ते… ... तरी आम्ही राष्ट्रवादी झिंदाबाद म्हणणार - एकनाथ खडसे

एक काळ होता काँग्रेसचा दारुण पराभव झालेला होता. काँग्रेस लोकांच्या संपर्कात गेली आणि सर्व वातावरण ढवळून निघाले. आपल्यालाही तेच करावे लागेल. लोकांशी एकरूप व्हायला हवे. मतदारांच्या दरात जाऊन त्यांच्याशी संपर्क साधा. ‘एक बूथ तीस युथ’ सारख्या संकल्पना राबवा, लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करा आणि त्यांना आपल्या पक्षाचा सदस्य बनवून घ्या. सर्वसमावेशक …

Read More »