Breaking News

Tag Archives: pm narendra modi

पंतप्रधान मोदी म्हणाले, कृषीमंत्र्यांच्या प्रस्ताव अद्याप हि तुमच्यासाठी कायदा मागे घेण्यास अप्रत्यक्ष नकार

नवी दिल्ली: वृत्तसंस्था केंद्राने आणलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या तीव्र आंदोलनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन सोडत कृषी कायद्या मागे घेण्याबाबत भूमिका स्पष्ट न घेता केंद्रिय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी दिलेला प्रस्ताव शेतकऱ्यांसाठी अद्याप असून त्यावर चर्चा करावी असे सांगत मी तुमच्यापासून एका कॉलच्या अंतरावर असल्याचे स्पष्ट …

Read More »

पवारांनी ठणकावले, कृषी बाजार समित्या कमकुवत करणे म्हणजे सुधारणा नव्हे अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षिय बैठकीत मांडली भूमिका

मुंबई : प्रतिनिधी सुधारणा ही सातत्याने सुरु राहणारी गोष्ट आहे. त्यावरून वाद होण्याचे काही कारण नाही. तसेच कृषी बाजार समित्या आणि मंडी बाजार व्यवस्थेही प्रक्रिया सातत्याने चालणारी आहे. परंतु कृषी बाजार समित्या आणि मंडी बाजार व्यवस्थेत सुधारण्याच्या नावाखाली या दोन्ही व्यवस्थाच कमकुवत करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा …

Read More »

याच दिवसाची वाट पहात होते का?… आता काय बायडेनचा राजीनामा मागायचा का? शिवसेना प्रवक्ते खासदार संजय प्रवक्ते यांचा खोचक सवाल

मुंबई : प्रतिनिधी दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. सरकारचे हे अपयश आहे. या अराजकासाठी दिल्लीत ठरवून पायघड्या घातल्या गेल्या. कोणाचा राजीनामा मागणार? सोनीया गांधी, ममता बॅनर्जी, ऊध्दव ठाकरे, शरद पवार की ज्यो बाईडनचा? असा खोचक सवाल शिवसेना प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी केंद्र सरकारला केला. त्याचबरोबर इस बात …

Read More »

दिल्लीतील परिस्थितीला मोदी सरकारचा अहंकार जबाबदार ! शेतकरी आंदोलन हाताळण्यात केंद्र सरकार सपशेल अपयशी: बाळासाहेब थोरात

मुंबई : प्रतिनिधी कृषी कायद्यांना विरोध करत शेतकरी ६१ दिवसांपासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत. कडाक्याच्या थंडीतही हे आंदोलन सुरु असताना देशाचे प्रमुख म्हणून नरेंद्र मोदींनी या ऐतिहासिक आंदोलनाची साधी दखलही घेतली नाही. दिल्लीतील आजच्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले ते अयोग्य असून हिंसेचे समर्थन करता येणार नाही. परंतु या …

Read More »

ट्रॅक्टर रॅली: शरद पवार म्हणाले, पंतप्रधान मोदी जबाबदार पंतप्रधान मोदींमुळेच हिंसक वळण

मुंबई : प्रतिनिधी नवी दिल्लीत झालेल्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान झालेल्या हिंसक आंदोलनास पंतप्रधान नरेंद्र मोदीच जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला असून मागील ६१ दिवसांत त्यांची मानसिकता काय झाली हे पहावं लागेल असे सांगत पंतप्रधानांमुळेच त्यांनी आज वेगळा मार्ग निवडला असल्याचा आरोप त्यांनी केला. देशाच्या प्रजासत्ताक …

Read More »

सात-बारा (७/१२) भांडवलदारांच्या नावावर करण्याचा मोदींचा डाव ! आझाद मैदानातील शेतकऱ्यांचा एल्गार देशाला दिशा देणारा ठरेल: बाळासाहेब थोरात

मुंबईः प्रतिनिधी केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीत दोन महिन्यांपासून सुरु असलेले आंदोलन इतिहास घडवणारे आहे. या कायद्याविरोधात पंजाब हरियाणातील शेतकरी रस्त्यावर उतरल्यानंतर कडाक्याच्या थंडीत मोदी सरकारने शेतकऱ्यांवर थंड पाण्याचा मारा केला तरिही शेतकरी मागे हटला नाही. आझाद मैदानातील हा एल्गार दिल्लीतील शेतकरी आंदोलनाची ताकद वाढवणारा ठरणार असून तो देशाला दिशा …

Read More »

मुख्यमंत्री म्हणाले, पक्षभेद विसरा- विकास कामासाठी केंद्राकडे पाठपुरावा करा सर्वपक्षिय खासदारांच्या बैठकीत आवाहन

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या विकासासाठी सर्व खासदारांनी पक्षीय भेद विसरून राज्याच्या प्रलंबित प्रश्नांबाबत केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा असे आवाहन करतानाच खासदारांचे जे विषय राज्य शासनाकडे आहेत त्याबाबत विभागवार बैठका घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिवांना दिले. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाकडे राज्याचे प्रलंबित असलेल्या प्रस्तावांबाबत चर्चा करण्यासाठी …

Read More »

अजून वेळ गेली नाही केंद्र सरकारने वेळीच कायदा मागे घ्यावा सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर नवाब मलिक यांनी केंद्राला फटकारले...

मुंबई : प्रतिनिधी अजून वेळ गेली नाही केंद्र सरकारने वेळीच कायदा मागे घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने तिन्ही शेती कायद्याला स्थगिती दिल्यानंतर नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. सर्वोच्च न्यायालयाने तिन्ही शेती कायद्याला स्थगिती दिली आहे. …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाची कृषी कायद्याला अखेर स्थगिती तीन महिन्यासाठी दिली स्थगिती, तोडगा काढण्यासाठी समितीची स्थापना

मुंबईः विशेष प्रतिनिधी गेले दोन महिन्यापासून शेतकऱ्यांकडून करण्यात येत असलेल्या आंदोलनाची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेत केंद्र सरकारच्या तीन्ही कृषी कायद्याला साडेतीन महिन्यासाठी आज स्थगिती दिली असून हे या कायदे तीन अंमलात आणू नये असे स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला बजावले. तीन कृषी कायद्यांना आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सलग …

Read More »

पंतप्रधान मोदीनी स्वतः लस घेऊन कोविड लसीकरण मोहिमेची सुरुवात करावी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः लस घेऊन कोविड लसीकरण मोहिमेची सुरुवात करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली. १६ जानेवारीपासून देशभरात कोविड लसीकरण मोहिमेची सुरुवात होणार आहे. यामध्ये आरोग्य कर्मचारी, पोलिस कर्मचारी, सैन्यदल यातील लोकांना लसीकरण केले जाणार आहे. परंतु …

Read More »