Breaking News

विशेष बातमी

अजित पवार यांच्या आडून भाजपाने केला मुख्यमंत्री शिंदेचा ‘गेम’? शिंदे गटातील संभावित मंत्र्यांचा शपथविधी पुन्हा लटकणार

राज्यात एकेकाळचा सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेत बंड घडवून आणत एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांना वेगळे करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार भाजपाने स्थापन केले. या सरकार स्थापनेलाही एक वर्षाचा कालावधी उलटून गेला तरी शिंदे गटाच्या मंत्र्यांना आणि आमदारांना अद्यापही जनतेतून सहानभूती आणि पाठिंबा मिळविता आला …

Read More »

राज्याच्या राजकारणात भाजपाच्या चार ‘भ’ चा पुन्हा एक बळीः अजित पवारांची बंडखोरी शिवसेनेपाठोपाठ आता अजित पवारांसह राष्ट्रवादीतील बडे नेतेही भाजपाच्या वळचणीला

२०१४ साली महाराष्ट्रासह देशात भाजपाप्रणित सरकार सत्तेत आले. त्यानंतर वर्षभरातच निवृत्त होणाऱ्या एका सनदी अधिकाऱ्याने त्यावेळच्या राजकिय परिस्थितीवर भाष्य करताना म्हणाले होते की, देशात आणि राज्यात सत्तेवर असलेले भाजपा सरकार म्हणजे भाषण, भ्रम, भ्रमंती आणि भय या चार भ च्या आधारे चालणारे सरकार असून यांच्या काळात चार भ शिवाय काहीही …

Read More »

भारतीयांच्यादृष्टीने अभिमानाचा क्षणः अमेरिकेतील जगप्रसिध्द ब्रॉड-वे ला डॉ आंबेडकर यांचे नाव राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी शेअर केला व्हिडिओ

अमेरिकेतील न्युयॉर्क येथील ब्रॉड-वे हा जगप्रसिध्द परिसर, या परिसर आणि या परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे साहित्यिक, कलाकार यांचा वावर सातत्याने होत असतो. तसेच अनेक कलावंत आणि साहित्यिकांना या या भागात कार्यक्रमही करायचा असतो. खरं पाह्यचं झालं ब्रॉडवेचे एक वेगळेच आकर्षण कलाप्रेमीकांच्या जगतात आहे. आता या ब्रॉड-वेला जाणाऱ्या रस्त्याला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, …

Read More »

राजकारण सध्या ढवळतंय ? मग जनता कुठेय

२०१९ साली निवडणूका झाल्या आणि महाराष्ट्रासह देशात राजकिय कुरघोडींच्या राजकारणाला चांगलाच ऊत आल्याचे सर्वांनी पाह्यलं. ह्या राजकिय कुरघोडींचा ऊत इतका आला आहे की, २०२४ च्या सार्वत्रिक निवडणूका वर्षभराच्या अंतराने तोंडावर आलेल्या आहेत. तसेच त्यापाठोपाठ राज्यातील विधानसभेच्या निवडणूकाही होऊ घातल्या आहेत. मात्र आता महाराष्ट्रासह देशात या कुरघोडींच्या राजकारणात नेमके कोण कोणावर …

Read More »

समान नागरी कायदाः मोदी सरकारने मागविल्या हरकती व सूचना

२०१४ साली केंद्रात सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने भारतीय जनता पार्टीच्या वर्षानुवर्षे अजेंड्यावर असलेले विषय एक एक करून मार्गी लावण्यास सुरुवात केली. त्यानुसार या दुसऱ्या टर्ममध्ये तीन तलाक, जम्मू काश्मीरचा विशेष दर्जाचे ३७० वे कलम काढून टाकणे, राम मंदीराची उभारणी करणे आदी आश्वासनांची पूर्तता केल्यानंतर नुकतेच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले केंद्रीय गृहमंत्री …

Read More »

जॅक डोर्सींच्या आरोपाला केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर प्रत्युत्तर देताना म्हणाले….

शेतकरी विरोधी कायद्यावरून आंदोलन पुकारलेल्या शेतकऱ्यांना आंदोलन जीवी, खलिस्तानवादी यासह अनेक विशेषण देत मोदी सरकार आणि भाजपाने या आंदोलनाला चिरडूण टाकण्याचा प्रयत्न केला. त्यातच ट्विटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी यांनी भारत सरकारवर गंभीर आरोप करत एका मुलाखतीत म्हटलं की, २०२०-२१ मध्ये भारत सरकारने शेतकरी आंदोलनाच्या बातम्या देणाऱ्या ट्विटर खात्यांवर कारवाई …

Read More »

ट्विटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी यांचा गौप्यस्फोट, शेतकरी आंदोलनाच्या… मोदी सरकारचा ट्विटरवर दबाव मोदी सरकारवर गंभीर आरोपः मुलाखतीचा व्हिडिओ व्हायरल

शेतकरी विरोधी नव्या तीन कायद्याच्या विरोधात संपूर्ण देशभरातील शेतकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्या कायद्याच्या विरोधात विरोधात आंदोलन पुकारले. मात्र १४ ऑक्टोंबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ कालवधीत आंदोलन करण्यात आले. अखेर मोदी सरकारने शेतकऱ्याच्या आंदोलनासमोर माघार घेत ते तीन शेतकऱी विरोधी तीन कायदे मागे घेण्याचा निर्णय जाहिर केला. त्यास …

Read More »

त्या वृत्तावर साक्षी मलिक म्हणाल्या की, आम्ही अमित शाह यांना भेटलो अन्…. आंदोलनातून माघार घेतल्याचे वृत्त निराधार त्या अफवा

महिला कुस्तीगीरांच्या लैगिंक शोषण केल्याच्या विरोधात कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजपा खासदार ब्रिजभूषण सरण सिंह यांच्याविरोधात कुस्तीपटू साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांच्यासह अन्य कुस्तीगीरांनी नवी दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करण्यात येत आहे. शनिवारी मध्यरात्री कुस्तीपटूंनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेत चर्चा केली होती. यानंतर …

Read More »

ओडिशा बालासोर रेल्वे अपघातातील मृतकांच्या संख्येत वाढ तर ९०० प्रवासी जखमी राष्ट्रपती, पंतप्रधान, सोनिया गांधी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी व्यक्त केला शोक

ओडिशा बालासोर बहनागा बाजार स्टेशनजवळ शालीमार चेन्नई कोरोमंडल एक्सप्रेस, हावडा-बंगरूळू आणि मालगाडी असा तिहेरी रेल्वे गाड्यांचा ओडिसा बालासोर रेल्वे स्टेशनजवळ झालेल्या अपघातात आतापर्यंत २६१ जणांचा मृत्यू तर ९०० जण जखमी झाल्याची माहिती पुढे येत आहे. हा अपघात शुक्रवारी रात्री झाला. अपघात इतका भयंकर आहे की परिस्थिती पाहून अनेकांच्या अंगावर काटा …

Read More »

मविआच्या मागणीसाठी शिंदे-फडणवीसांचे पत्र, सत्तांतरानंतरही मोदी सरकारकडून केराची टोपली मुंबईकरांसाठी पंतप्रधान आवास योजनेसाठी उत्पन्न मर्यादा वाढविण्याच्या मागणीला केंद्राकडून नकारघंटा

साधारणतः वर्षभरापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी महाशक्तीच्या पाठबळावर राज्यातील शिवसेनेत बंड पुकारत भाजपा (BJP) च्या मदतीने महाराष्ट्रात सरकार स्थापन केले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या उपस्थितीत मुंबई (Mumbai) तील विविध विकास कामांचे सलग तीन कार्यक्रमही घेतले. तसेच त्यानंतर प्रत्येक कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ …

Read More »