Breaking News

सामाजिक

बार्टीचे हे ९ विद्यार्थी यंदाच्या यूपीएससी परीक्षेत यशस्वी प्रशिक्षण प्राप्त यूपीएससीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन

मुंबई : प्रतिनिधी लॉकडाऊन मधला ऑनलाईन पॅटर्न आत्मसात करत डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे या  संस्थेच्या वतीने  प्रशिक्षण प्राप्त केलेल्या, अनुसूचित जातीतील ९ विद्यार्थ्यांनी यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. या सर्व यशस्वी  विद्यार्थ्यांचे  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे व बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी अभिनंदन केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर …

Read More »

आदिवासीबहुल ८ जिल्ह्यातील सुधारीत आरक्षणास राज्य सरकारची मंजूरी क व ड गटातील पदांसाठी सुधारित आरक्षणास मंजुरी

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील ८ आदीवासी बहुल जिल्ह्यात सरळ सेवेच्या माध्यमातून भरण्यात येणाऱ्या क व ड वर्गातील रिक्त जागांसाठी राज्य सरकारने सुधारीत आरक्षण लागू केले आहे. विशेष म्हणजे या जिल्ह्यांमध्ये पूर्वी असलेल्या आरक्षणाच्या प्रमाणात बदल करण्यात आला आहे. यापूर्वी असलेल्या आरक्षणाच्या टक्केवारीतही बदल करण्यात आला आहे. यासंबधीचा सुधारीत प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या …

Read More »

बार्टीला दिला अखेर निधी; कोणत्याही योजनेला निधी कमी पडू देणार नाही सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची ग्वाही

मुंबई : प्रतिनिधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) ला ९१.५० कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला असून, बार्टी मार्फत राबविण्यात येणाऱ्या कोणत्याही योजनेला निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले आहे. बार्टी मार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रम व कार्यशाळा आदींसाठी ९० कोटी …

Read More »

पंतप्रधान मोदी, नॅशनल मोनोटायझेशन, प्रशासन आणि सर्वसामान्य जनता देशाच्या मालकीचे उद्योग आणि विश्वाहार्यता

स्वातंत्र्यानंतर संसदेत देशाची राज्यघटना स्विकारत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले मत मांडताना म्हणाले की, “आज आपण एका मिश्र स्वरूपाच्या व्यवस्थेत प्रवेश करत आहोत. एकाबाजूला समाजात जाती व्यवस्थेची मुळं खोलवर रूजलेली आहेत. त्यामुळे देशात मोठ्या प्रमाणावर असमानता आहे. तर दुसऱ्याबाजूला एक व्यक्ती एक मत आणि एक मुल्य या आधारावर देशात …

Read More »

गणेशोत्सव काळात मंडपात जावून दर्शनास बंदी सार्वजनिक गणेशोत्सव २०२१ निमित्त मार्गदर्शक सूचना जारी

मुंबई : प्रतिनिधी कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच नावाजलेल्या मंडळाच्या मंडपात प्रत्यक्ष जावून दर्शन घेण्यास राज्य सरकारने सर्वच नागरीकांवर बंदी घातली असून मंडळांना त्यांच्या मंडपातील गणरायाचे लाईव्ह प्रक्षेपण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे यंदा नामांकित, नवसाच्या गणरायाचे …

Read More »

आता बँकींग, फायनान्स सर्व्हिसेस, इन्शुरन्ससह याचे मिळणार मोफत प्रशिक्षण राज्यातील ३ लाख युवक-युवतींना मिळणार-कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील ३ लाख युवक-युवतींना पुढील ३ वर्षाच्या कालावधीत बँकींग, फायनान्स सर्व्हिसेस, इन्शुरन्स या विषयातील प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी आणि केंद्र शासनाच्या द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) …

Read More »

चालकांनो सावधान आता आरटीओच्या ताफ्यात ही आलीत वाहने मोटार वाहन विभागाच्या वायुवेग पथकात ७६ नवीन इंटरसेप्टर वाहने दाखल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई : प्रतिनिधी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर, चालकांवर कारवाई करण्यासाठी परिवहन विभागाच्या माध्यमातून अत्याधुनिक नियमन यंत्रणा उभारण्यात महाराष्ट्र देशात अव्वल स्थानी आहे. ही यंत्रणा रस्ते अपघात, जीवितहानी रोखण्यासाठी उपयुक्त ठरेल असे मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले. राज्यातील परिवहन विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांना वायुवेग पथकांसाठी अत्याधुनिक अशा ७६ वाहनांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या …

Read More »

कोविडमुळे विधवा महिला, निराधार बालकांसाठी “शासन आपल्या दारी” ‘मिशन वात्सल्य’चा मायेचा आधार-महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

मुंबई : प्रतिनिधी कोविड-19 या संसर्गजन्य आजारामुळे दोन्ही पालकांचे निधन होवून अनाथ झालेल्या बालकांना व कुटूंबातील कर्त्या पुरुषाचे निधन होवून एकल किंवा विधवा झालेल्या महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ या संकल्पनेवर आधारित ‘मिशन वात्सल्य’ राबवण्यात येणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी जाहीर केले होते. त्यानुसार …

Read More »

जमिनी दिलेल्या या प्रकल्पग्रस्तांना मिळणार नोकऱ्या तिन्ही कंपन्यात सामावून घेण्याचा प्रस्ताव सादर करा- ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

मुंबई : प्रतिनिधी वीजनिर्मिती केंद्रांसाठी जमीनी संपादन केलेल्या प्रकल्पग्रस्तांची यादी महानिर्मितीच्या पातळीवर ठेवण्यात येते तसेच महानिर्मितीमधील तंत्रज्ञ पदांच्या भरतीसाठी या उमेदवारांना ५० टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. तथापि, या उमेदवारांना लवकरात लवकर नोकरीची संधी मिळावी यादृष्टीने महानिर्मिती, महावितरण तसेच महापारेषण या तिन्ही कंपन्यांनी सामावून घेण्यासाठी प्रस्ताव तयार करुन एमएसईबी सूत्रधारी कंपनीकडे सादर करावा, असे निर्देश …

Read More »

भारतातील सामाजिक लढ्यातील शिलेदार डॉ. ऑम्व्हेट यांचे निधन सांगलीतील कासेगांव येथे अंत्यसंस्कार

सांगली-मुंबई: प्रतिनिधी अमेरिकेसारख्या देशात जन्माला येवून ही तेथील भौतिक आणि सधनतेचा कोणताही मोहात न अडकता भारतातील जातीय-वर्ग लढ्यातील एक बिनीची शिलेदार म्हणून काम करण्याचे धाडस करणाऱ्या डॉ.गेल ऑम्व्हेट यांचे आज सकाळी वृध्दपकाळाने निधन झाले. त्या ८१ वर्षाच्या होत्या. त्यांच्यावर कासेगांव येथील क्रांतिकारक पाटणकर संस्थेच्या आवारात अंत्यसंस्कार करण्यात आले. भारतातील अनेकांना …

Read More »