Breaking News

राजकारण

शेलार म्हणाले, मुख्यमंत्र्यांना देवभूमीतल्या राज्यपालांच्या प्रमाणपत्राचीच गरज: ऐका त्यांचा व्हिडिओ राज्यपाल कोश्यारींच्या मदतीला पुन्हा भाजपा धावली

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील मंदिरे, देवळे उघण्यासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पाठविलेल्या पत्राचा समाचार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेत त्यांच्याच शब्दात उलट भाषेत उत्तर दिले. त्या उत्तराने राज्यपालांची ढासळत चाललेली प्रतिमा सावरण्यासाठी आता पुन्हा भाजपाच्या नेत्यांनी धाव घेतली. देवभूमीतून आलेल्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हिंदूत्वाच्या प्रमाणपत्राचीच खरी गरज मुख्यमंत्री ठाकरे यांना …

Read More »

राज्यपालांना मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिल्यानंतर भाजप आक्रमक म्हणे, संयमाची परीक्षा पाहू नका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

शिर्डी-मुंबई: प्रतिनिधी संत, महंत, वारकरी मंडळींच्या संयमाची आणखी परीक्षा न पाहता महाआघाडी सरकारने राज्यातील मंदिरे आणि अन्य धर्मियांची प्रार्थना स्थळे उघडण्यास त्वरीत परवानगी द्यावी. संत, महंत, वारकरी संप्रदायातील मंडळींवर मंदिरांत जबरदस्तीने घुसण्याची वेळ आणू नका, असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी दिला. राज्यात मंदिरे आणि अन्य धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी द्यावी या मागणीसाठी …

Read More »

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे राज्यपाल कोश्यारींना तडाखेबंद उत्तर; वाचा त्यांच्याच शब्दात पाकव्याप्त काश्मीर म्हणविणाऱ्यांचे स्वागत करणाऱ्या आपणासारख्याकडून हिदुत्वाचे प्रमाणपत्र नको

राज्यातील मंदीरे उघडण्याबाबत भाजपासह त्यांच्या अंकित संस्थांनी राज्य सरकारच्या विरोधात आंदोलने केली. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे राज्यातील मंदीरे सुरू करण्याबाबत राज्य सरकारकडून आस्ते कदम उलण्यात येत आहेत. यापार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना भाजपअंकित संघटनांच्या शिष्टमंडळांनी दिलेल्या पत्राचे संदर्भ पाठवित राज्यातील मंदीरत उघडण्याची सूचना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना केली. परंतु …

Read More »

मुंबईत वीजपुरवठा खंडीत होणे ही शरमेची बाब माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्यातील सद्यपरिस्थिती पाहता मुंबई शहरामध्ये सकाळपासून वीज पूरवठा खंडीत होणे ही महाराष्ट्राच्या इतिहासातील दुर्भाग्यपूर्ण घटना आहे. अशा घटना केवळ जबाबदार व्यक्तीच्या हलगर्जीपणामुळे घडतात अशी टीका माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. मुंबई शहरात २ हजार मेगावॅटच्या वीज वाहिन्या बंद पडल्यामुळे कोरोना रूग्णांना, लोकांना अतोनात हाल सहन …

Read More »

महिलांवरील अत्याचार थांबेपर्यंत आघाडी सरकारला स्वस्थ बसू देणार नाही भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचा इशारा

पुणे: प्रतिनिधी राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत, मात्र महाआघाडी सरकार ढिम्म बसून आहे. अशा असंवेदनशील सरकारला जागे करण्यासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यभर आंदोलन केले जात आहे. राज्यातील महिला सुरक्षित बनेपर्यंत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते महाआघाडी सरकारला स्वस्थ बसू देणार नाहीत, असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी दिला. …

Read More »

१२ वी पास विद्यार्थ्यांसाठी खुषखबर : या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी गुणांची अट शिथिल अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाला नव्या गुणांच्या अटीप्रमाणे प्रवेश - उदय सामंत

मुंबई : प्रतिनिधी अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी पूर्वी असलेली गुणांची अट शिथिल करण्यात आली असून सुधारित गुणांच्या अटीनुसार पुढील प्रवेश होणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी बारावीला विज्ञान विषयांमध्ये (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित किंवा जीवशास्त्र) किमान ५० टक्के गुण …

Read More »

लोकलबाबत मुख्यमंत्र्यांनी दिले हे संकेत कोरोना पाहुण्याला घालविण्यासाठी खबरदारी घ्या-मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

मुंबई : प्र्तिनिधी गेली सात महिने कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावा रोखण्याच्या उद्देशाने सर्वसामान्य मुंबईकरांना लोकलने प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली. तसेच फक्त अत्यावश्यक सेवेसह काही ठराविक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकलने प्रवास करण्यास राज्य सरकारने मुभा दिली. परंतु सर्वसामान्य प्रवाशांसाठी पुन्हा लोकल प्रवास पुन्हा खुला होणार असल्याची अपेक्षा निर्माण झाली परंतु त्याविषयी मुख्यमंत्री …

Read More »

आरेप्रश्नी मुख्यमंत्री ठाकरेंचे फडणवीसांच्या प्रश्नाला उत्तर तर मुनगंटीवारांना टोला आरे कॉलनीतील कारशेड कांजूर मार्ग येथील सरकारी जमिनीवर होणार

मुंबई: प्रतिनिधी शहरातील जीवसृष्टी कायम रहावी यासाठी मुंबईत असलेल्या आरेच्या जंगलात उभारण्यात येत असलेल्या मेट्रो कारशेडचे स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मेट्रो कारशेड कांजूर मार्ग येथे होणार असून या कारशेडसाठी तेथील शासकिय जमिन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ही सरकारी शुन्य किंमतीने अर्थात मोफत देण्यात आली असून त्यासंबधीचे …

Read More »

महिलांवरील अत्याचार आणि बंद मंदिरांच्या विरोधात भाजपातर्फे १२, १३ रोजी आंदोलन भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील महिलांवरील अत्याचारांच्या वाढत्या घटना आणि मंदिरे उघडण्यास परवानगी न देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात भारतीय जनता पार्टीतर्फे सोमवार १२ व १३ ऑक्टोबर रोजी राज्यभर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष उमा खापरे, प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत …

Read More »

हाथरस घटनेनंतर महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी केंद्राकडून नवी नियमावली भाजपा नेत्या चित्रा वाघ यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी उत्तर प्रदेशतील हाथरस येथे झालेल्या दुर्घटनेनंतर संपूर्ण देशभरातील महिलांवरील अत्याचार थांबविण्यासाठी एक नवी नियमावली केंद्र सरकारने जारी केली. तसेच या नव्या नियमावलीची अंमलबजावणी सर्व राज्य सरकारांनी करावे अशी सूचनाही केंद्राने दिल्याची माहिती भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी दिली. तसेच ही नियमावली सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिलेल्या निकालातील …

Read More »