Breaking News

मतदान करणे बंधनकारक करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वक्तव्य

मुंबई: प्रतिनिधी सरकारी पैशांचा अपव्यय टाळण्यासाठी देशातील लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूका एकत्रित घेण्याचा सुतोवाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर त्याचधर्तीवर राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका एकत्रित घेण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने अहवाल सादर करावा अशी सूचना करत राज्य सरकारच्या कारभाराबाबत अनेकजण बोलतात. मात्र मतदानाला जात नाहीत. त्यामुळे मतदान करणेही कायदेशीर …

Read More »

मंत्रालय सुसायड पाँईट बनलाय का? विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचा सवाल

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील जनतेमध्ये मोठ्या प्रमाणावर रोष पसरला आहे. महिनाभरातील ही तिसरी घटना असून ही घटना नेमकी का घडली याचा खुलासा राज्य सरकारने करावा अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. हर्षल रावते या ४५ वर्षीय तरूणाने मंत्रालयातील पाजव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना कळताच मंत्रालयात पाहणी …

Read More »

अखेर मंत्रालयातील त्या तरूणाचा मृत्यू उचपार नेण्यापूर्वीच मृत्यू झाला

मुंबई: प्रतिनिधी न्यायासाठी मंत्रालयात आलेल्या हर्षल रावते या तरूणाने पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र तातडीने पोलिसांनी त्याला सीएसटी जवळील सेंट जॉर्ज रूग्णालयात नेले असता त्याचा आधीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. दरम्यान सदर हर्षल रावते हा एका खूनाच्या गुन्ह्यातील आरोपी असून तो पँरोलवर सुटून आलेला होता. मात्र …

Read More »

मंत्रालयात आणखी एक आत्महत्येचा प्रयत्न पाचव्या मजल्यावरून मारली उडी

मुंबई: प्रतिनिधी राज्याच्या प्रशासनाचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयात आज संध्याकाळी आणखी एका तरूणाने मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हर्षल रावते असे या तरूणाचे नाव असून तो विधी व न्याय विभागात कामासाठी आल्याचे सांगण्यात येत आहे. घटना घडताच त्याला तातडीने मंत्रालयातील पोलिसांनी त्याला रूग्णालयात हलविले. हर्षल रावते हा …

Read More »

कर्जमाफीच्या यादीतील शेतकऱ्यांच्या कर्जावर व्याज आकारल्यास कारवाई जुलै २०१७ पासून व्याज न आकारण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

मुबंई: प्रतिनिधी शासनाने कर्जमाफी दिलेल्या किंवा एकरकमी परतफेड योजनेतंर्गत मंजुर केलेल्या कर्जखात्यांवर बँकानी ३१ जुलै २०१७ रोजी नंतर व्याज आकारणी करू नये अन्यथा कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आज सर्व बँकांना दिले. मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, यापुर्वी राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे. तरी देखील जुलै २०१७ नंतर कर्ज खात्यांवर …

Read More »

राज्याचा अर्थसंकल्प ९ मार्चला सादर होणार तर अर्थसंकल्पिय अधिवेशनाची सुरुवात २६ फेब्रुवारीपासून

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या प्रगतीची दिशा दाखविणाऱ्या अर्थसंकल्प मार्च महिन्याच्या ९ तारखेला विधिमंडळात सादर करण्यात येणार आहे. तर अर्थसंकल्पिय अधिवेशनाची सुरुवात २६ फेब्रुवारी पासून सुरु होणार असल्याची माहिती सांसदीय कार्यमंत्री गिरीष बापट यांनी दिली. विधिमंडळाच्या सांसदीय सल्लागार समितीची बैठक झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील माहिती दिली. अर्थसंकल्पिय अधिवेशनाची सुरुवात २६ …

Read More »

सातवा वेतन आयोगाच्या नावाखाली सरकारी कर्मचाऱ्यांचाही शेतकरी करणार का? सरकारी कर्मचारी-अधिकारी आणि संघटनांचा सरकारच्या निर्णयाविरोधात त्रागा

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी राज्य सरकारने ऑनलाईनचा ज्या पध्दतीने घोळ घालत कर्जमाफीपासूब वंचित ठेवले. त्याच पध्दतीने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वेतनवाढीसाठी सरकारकडून वेतन सुधारणेच्या संदर्भातील मागण्या ऑनलाईन पध्दतीने नोंदविण्याचा निर्णय सरकारने घेत सरकारी कर्मचाऱ्यांचाही शेतकरी करायचाय का? असा सवाल राज्य सरकारी  कर्मचाऱ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या …

Read More »

रणवीर-दीपिकाला लागले लग्नाचे वेध यंदाच्या वर्षी बार उडण्याची शक्यता

मुंबई: प्रतिनिधी बॅालिवुडस्टार आणि त्यांच्या अफेअर्सची चर्चा कायमच होत असते. त्यामुळे कोणाचं प्रेम प्रकरण नेमकं कोणासोबत सुरू आहे हे सांगणं तसं कठीण असतं, पण काही कलाकार मात्र उघडपणे आपल्या प्रेमाची कबूली देत आपलं नातं जगजाहिर करतात. बॅालिवुडची सध्याची हॅाट जोडी असलेल्या दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्यातील नातं कोणापासूनही लपून …

Read More »

आसामी चित्रपटासृष्टीकडे वळली प्रियांका भोगा खिरकी चित्रपटाची निर्मिती करणार

मुंबई : प्रतिनिधी बॅालिवुडपासून हॅालिवुडपर्यंत आपल्या अभिनयाची भूरळ घालणाऱ्या प्रियांकाने प्रादेषिक चित्रपट निर्मितीत सक्रिय होऊन इतरांपुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे. पर्पल पेबल पिक्चर्स या आपल्या प्रोडक्शन कंपनीअंतर्गत प्रियांकाच्या आई डॅा. मधु चोप्रा यांनी निर्माण केलेल्या ‘व्हेंटिलेटर’ या मराठी चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्काराला गवसणी घातल्यानंतर आता या चित्रपटाचा गुजराती रिमेकही …

Read More »

हवामान बदलामुळे विदर्भ, मराठवाड्यात गारपीटीची शक्यता पिकांची काळजी घेण्याचे राज्य सरकारचे शेतकऱ्यांना आवाहन

मुंबई : प्रतिनिधी विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांशी भागात येत्या १० ते १३ फेब्रुवारी दरम्यान वादळी वाऱ्याच्या गडगडाटासह गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तयार झालेल्या पिकांची कापणी करुन शेतमालाची योग्यरित्या साठवणूक करावी. तसेच सर्व नागरिकांनी वादळ, विजा आणि गारपीटीपासून संरक्षण होण्‍यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन राज्य सरकारतर्फे एका …

Read More »