Breaking News

चांदनी गर्ल श्रीदेवीची पडद्यावरून एक्झीट हृदयविकाराच्या झटक्याने दुबईत निधन

मुंबई : प्रतिनिधी आपल्या अभिनयाच्या आणि लावण्याच्या जोरावर हिंदी चित्रपट रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या आणि पहिली सुपरस्टार अभिनेत्री म्हणून नावाजलेल्या श्री अम्मा यंगर अय्यपन अर्थात श्रीदेवीचे हृदयविकाराच्या झटक्याने दुबईत निधन झाले. पती बोनी कपूर आणि धाकटी मुलगी खुशी सोबत नातेवाईकांच्या लग्नासाठी दुबईत गेली असता रात्री उशीरा श्रीदेवीला हृदयविकाराचा झटका आला …

Read More »

नेत्रदानास प्रवृत्त करण्यासाठी चळवळ उभारण्याची गरज राज्यपाल चे. विद्यासागर राव यांचे प्रतिपादन

मुंबई: प्रतिनिधी देशभरात नेत्रदान करण्यास इच्छुक नेत्रदात्यांसाठी असंख्य आय बँक कार्यरत आहेत. मात्र, नागरिकांमध्ये नेत्रदानाविषयीची उत्सुकता नसल्याचे दिसून येते. नागरिकांना याकरिता प्रवृत्त करण्यासाठी चळवळ उभारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज येथे केले. नेत्रदानाच्या क्षेत्रात कार्यरत असणा-या व्हिजन फाऊंडेशन आफ इंडिया या स्वयंसेवी संस्थेच्या छत्रपती शिवाजी महाराज …

Read More »

उद्यापासून राजकिय वातावरण तापायला सुरुवात होणार सोमवारपासून अर्थसंकल्पिय अधिवेशनाला सुरुवात

मुंबई : प्रतिनिधी राज्याला आर्थिक दिशा दाखविणाऱ्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होणार आहे. मात्र तत्पूर्वी या अधिवेशनाच्या अनुषंगाने विधिमंडळातील सर्व विरोधी पक्षांची रविवारी दुपारी एक बैठक होत असून त्यात सरकारला घेरण्याची रणनीती ठरविण्यात येणार आहे. त्यामुळे उन्हाळा सुरु होण्यास आता काही दिवसांचा अवधी शिल्लक राहीलेला असला तरी राजकिय वातावरण …

Read More »

चला धावू या नवी मुंबईत नेत्रदान, अवयव दानाच्या जनजागृतीसाठी तेरणा वैद्यकीय महाविद्यालयाच्यावतीने साडेपाच कि.मी आणि अडीच कि.मी अंतराची मँरेथॉन होणार

मुंबई : प्रतिनिधी नेत्रदान आणि अवयवासंदर्भात जनजागृती वाढावी यासाठी तेरणा वैद्यकीय महाविद्यालयाकडून नवी मुंबईत मँरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ४ मार्च २०१८ रोजी होणार असून विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. ही स्पर्धा तेरणा वैद्यकीय महाविद्यालयच्या आयआरआयएस-२०१८ अंतर्गत, आकांक्षा प्रस्तुत  आणि माध्यम प्रायोजक मराठी e-बातम्या यांच्या संयुक्त …

Read More »

घरांसाठी करार करणाऱ्या सरकारकडून दोन वर्षात एक वीटही नाही रचली २१० कोटी रूपयांपैकी फक्त ५ कोटींचा खर्च

मुंबई: प्रतिनिधी देशातील प्रत्येक नागरीकाला स्वस्त आणि परवडणाऱ्या दरात घर मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ साली प्रत्येकाला घर देण्याची घोषणा ९ डिसेंबर २०१५ रोजी केली. मात्र या घरांच्या निर्मितीसाठी मागील दोन वर्षात दोन वेळा विविध बांधकाम व्यावसायिकांशी सामंज्यस करार करणाऱ्या राज्य सरकारने स्वत:च्या गृहनिर्माण क्षेत्रातील म्हाडा, सिडकोच्या माध्यमातून …

Read More »

निवडणुकीचा निधी जमा करण्याकरीता नगरविकास खाते चालविले जात आहे का? आराखडा तयार असतानाही अधिसूचनेचे मसूदे काढले जात असल्याचा काँग्रेसचा आरोप

 मुंबई : प्रतिनिधी ऑक्टोबर २०१७ मध्ये मुंबई महानगरपालिकेने २०३४ सालापर्यंतचा विकास आराखडा सरकारकडे अंतिम मंजुरीसाठी सादर केला आहे. मुख्यमंत्र्यांनीही सहा महिन्यात तो मंजूर केला जाईल असे आश्वासन दिले असताना सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या विकास नियंत्रक नियमावलीमध्ये बदल करणा-या अधिसूचनांच्या मसुद्याचा या सरकारने सपाटाच लावलेला आहे. सदर प्रस्तावित बदल बिल्डरांचे उखळ पांढरे …

Read More »

मराठीत गायलेले गाण माझ्यासाठी सॉंग ऑफ द इयर सुप्रसिध्द हिंदी पार्श्वगायक जावेद अलीची कबुली

मुंबई : प्रतिनिधी बहारदार गायकीच्या बळावर गायक जावेद अलीने हिंदीसोबतच इतर प्रादेशिक भाषांमध्येही गायन करीत रसिकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. मराठी चित्रपटांसाठी जावेदने गायलेली गाणी आज खूप गाजत आहेत. जावेदच्या गायनाने सजलेला ‘मेमरी कार्ड’ हा मराठी चित्रपट पुढील शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील गीत आपल्या गाण्यांच्या मेमरीत कायमचं …

Read More »

इज्तेमासाठी तगडा पोलीस बंदोबस्त तब्बल ५ हजार अधिकारी, कर्मचारी तैनात

औरंगाबाद : प्रतिनिधी लिंबे जळगाव भागात होत असलेल्या राज्यस्तरीय इज्तेमासाठी देशभरातून लाखो भाविक येणार असल्याने तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. औरंगाबाद आयुक्तालयाचे ३ तर बाहेरून २ हजार असे तब्बल ५ हजार अधिकारी आणि कर्मचारी या बंदोबस्तासाठी तैनात राहणार आहेत. इस्तमाचे ठिकाण, पार्कीग आणि रस्त्यावर अशा तीन ठिकाणी हा बंदोबस्त …

Read More »

केंद्राच्या निधीतून राज्यात ४ लाख कोटींची कामे पूर्ण केंद्रीय भूपृष्ठमंत्री गडकरींची ग्वाही

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राचा प्रतिनिधी म्हणून केंद्र सरकारमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली असून रस्ते वाहतूक आणि नौकानयन विभागाच्या माध्यमातून राज्यात आतापर्यंत ४ लाख २७ हजार ८५५ कोटी रुपयांची कामे मार्गी लावली आहेत. माझ्या कार्यकाळात ५ लाख कोटींची कामे करण्याचे टार्गेट ठेवले होते. ते लक्ष्य पूर्ण करून सहा लाख कोटीपर्यंतची …

Read More »

पीक विम्याची रक्कम आठवड्याभरात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा कृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव विजयकुमार यांचे विमा कंपन्यांना आदेश

मुंबई : प्रतिनिधी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना तातडीने मिळावी यासाठी कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विजयकुमार यांनी आज विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेत खरीप २०१७ मधील योजनेत सहभागी शेतकऱ्यांना भात ,मूग ,उडीद, सोयाबीन पिकांच्या नुकसानभरपाईची रक्कम आठवडाभरात त्यांच्या बँक खात्यात जमा करावी असे आदेश दिले. या …

Read More »