Breaking News

मस्वापचे अध्यक्ष नारायण राणे यांची धनंजय मुंडे यांना तंबी धनंजयने माझ्याविषयी नीट बोलावे

औरंगाबाद : प्रतिनिधी ज्या भाजपने राणेंचा स्वाभिमान जपला नाही. त्यांनी पक्ष काढून काय उपयोग अशी उपरोधिक टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. त्या टीकेचा समाचार घेत मस्वापचे अध्यक्ष नारायण राणे म्हणाले की ? धनंजय मुंढे यांनी माझ्याविषयी नीट बोलावे अशी तंबी देत त्यांनी भलते सलते बोलणे ही त्यांची योग्यता …

Read More »

राज्यापाठोपाठ आता केंद्र सरकारमधील एससी-एसटी कर्मचाऱ्यांची पदोन्नती रद्द केंद्रीय प्रशासकिय न्यायालयाचा अर्थात कँटचा निर्णय

नवी दिल्ली/मुंबई : प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयातील नागराज विरूध्द केंद्र सरकारच्या याचिकेवर दिलेल्या निर्णयानुसार केंद्र सरकारच्या विविध खात्यातील एससी-एसटीच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना मिळालेली पदोन्नतीतील आरक्षण रद्द करून मुळ पदावर नियुक्ती द्यावी असे आदेश केंद्रीय प्रशासकिय न्यायालयाने अर्थात कँटने केंद्र सरकारला दिला आहे. तसेच या आदेशाची अंमलबजावणी पुढील ९० दिवसात करण्याचे आदेशही दिले. …

Read More »

आयुक्तांच्या बदलीसाठी देव पाण्यात ! सत्ताधारी भाजपाचे अपयश लपविण्यासाठी धडपड...

पनवेल : प्रतिनिधी सत्ताधारी गटाचे औषधापुरतेही अस्तित्व जाणवू न देता प्रशासकीय निर्णय घेवून पनवेल महापालिकेच्या कारभाराला विकासाचे पंख जोडणारे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे राजकीयदृष्ट्या डोईजड झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या बदलीसाठी भाजपा नेतृत्वाने अक्षरशः देव पाण्यात बुडवले आहेत. राज्य मंत्रिमंडळातील सदस्य असलेले जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांचे पनवेलचे आयुक्त डॉ. …

Read More »

विदर्भ, मराठवाड्यात गारपीट आणि अवकाळी पावसाने घातला धुमाकुळ नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे कृषी मंत्री पांडूरंग फुंडकर यांचे आदेश

जालाना / मुंबई : प्रतिनिधी राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्याचा काही भाग, धुळे या भागात आज सकाळी गारपीट आणि अवकाळी पावसाची जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सकाळी थोडाच वेळ पडलेल्या पावसात छोट्या दगडांच्या आकाराच्या गारांचा पाऊस बुलढाणा, जालना जिल्ह्यात पडला. तर इतर भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. या …

Read More »

भाडेपट्ट्याच्या शासकीय जमिनींचा भाडेपट्टा दर लवकरच कमी करणार महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचे मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांना आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी भाडेपट्ट्याने दिलेल्या शासकीय जमिनींवरील गृहनिर्माण सोसायट्या, विश्वस्त संस्था व इतर जमिनींना आकारण्यात येणारे भाडेपट्टा दर कमी करण्यासंदर्भात राज्य शासन लवकरच निर्णय घेणार असल्याचे आश्वासन राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांना देत नागरी क्षेत्रातील अकृषिक कर हा रेडिरेकरनच्या ३ टक्के वरून ०.०५ टक्के …

Read More »

सत्य दडवण्यासाठी ‘भीमा-कोरेगाव’च्या चौकशी समितीत मुख्य सचिव विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सरकारवर टिकास्त्र

मुंबई : प्रतिनिधी भीमा-कोरेगाव दंगलीबाबतचे सत्य सरकारला दडवायचे असून, त्यासाठीच राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीत राज्याच्या मुख्य सचिवांचा समावेश झाल्याचे टीकास्त्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोडले आहे. या हिंसाचाराच्या चौकशीसाठी व्दिसदस्यीय चौकशी समिती नेमण्याबाबत सरकारच्या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे पाटील म्हणाले की, मुळात या गंभीर प्रकरणाची …

Read More »

भीमा कोरेगांव प्रकरणी मुख्य न्यायाधीशांनी राज्य सरकारची विनंती फेटाळली आमच्याकडे न्यायाधीशांची संख्या कमी असल्याने निवृत्त न्यायाधीश नियुक्ती करा

मुंबई : प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील भीमा कोरेगांव येथे १ जानेवारी रोजी झालेल्या हिंसाचार प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशामार्फत चौकशी करण्याची घोषणा राज्य सरकारने केली. यासाठी एखाद्या न्यायाधीशाची नियुक्ती करण्याची मागणी राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना केली. मात्र आमच्याचकडे न्यायाधीशांची कमतरता असल्याचे सांगत उच्च न्यायालयाने राज्य सरकारची विनंती …

Read More »

ऑनस्क्रीन व्हॅलेंटाइन कपल पण प्रेक्षकांना भेटणार १६ मार्चला

मुंबई : प्रतिनिधी ‘कॅाफी आणि बरंच काही’ आणि ‘मि. अँड मिसेस सदाचारी’ या चित्रपटातील प्रार्थना बेहरे आणि वैभव तत्त्ववादी ही जोडी रसिकांची फेव्हरेट आहे. दोघांची ऑनस्क्रीन केमेस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावल्याने ही जोडी पुन्हा कधी एकत्र येते याची जणू उत्सुकताच प्रेक्षकांना लागलेली असते. व्हॅलेंटाइन डे जवळ आला असून सध्या सगळीकडे याच …

Read More »

प्रथमच एकत्र दिसणार आमिर आणि रणवीर चित्रपट कि जाहिरातीत ?

मुंबई : प्रतिनिधी मि. परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता आमिर खानचं नाव आज सगळीकडे गाजतंय. कोणत्याही व्यक्तिरेखेला अचूक न्याय देण्यात तरबेज असणाऱ्या आमिरच्याच पावलावर पाऊल टाकत अभिनेता रणवीर सिंहही वेगवेगळ्या रूपात प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. संजय लीला भन्साळींच्या वादग्रस्त ‘पद्मावत’ या चित्रपटामध्ये सर्वांनाच त्याचा प्रत्यय आला आहे. नकारात्मक भूमिकेतही रणवीरच जास्त …

Read More »

राज्य सरकारचे आदेश असतानाही तूर नाकारण्याच्या घटना शेतकऱ्यांनी तूर जाळून केला निषेध

औरंगाबाद : प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या तूर खरेदीचा घोळ गेल्या वर्षी प्रमाणे यंदा देखील मोठ्या प्रमाणावर राज्यात सुरु आहे. खरेदीची मर्यादा आणि दरामधील तफावत यामुळे शेतकऱ्यांचे खरेदी केंद्रावर खडके उडत आहेत. शुक्रवारी  औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तूर खरेदी केंद्रावर दहा शेतकऱ्यांनी आणलेली तूर चाळण न करता रिजेक्‍ट करण्यात आली. त्यामुळे संतप्त …

Read More »