Breaking News

Editor

उदय सामंत यांचा पलटवार, एअरबस प्रकल्प बाहेर जाण्यास महाविकास आघाडी जबाबदार

एअर बस प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने विरोधकांकडून करण्यात येत असलेल्या टीकेला राज्याचे शिंदे गटाचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पलटवार करत हा प्रकल्प जाण्यास महाविकास आघाडी सरकारलाच जबाबदार धरले असून महाविकास आघाडी सरकार सत्तेत असतानाच हा प्रकल्प महाराष्ट्रात येणार नव्हता असा गौप्यस्फोट केला. विरोधकांकडून सातत्याने करण्यात येत असलेल्या टीकेला प्रत्युत्तर …

Read More »

सुप्रिया सुळे म्हणाल्या, एकच मंत्री तीन वेळा वेगवेगळी वक्तव्य करतो याचा अर्थ काय?

सरकारमधील एकच मंत्री तीन वेळा प्रकल्पाबाबत वेगवेगळे वक्तव्य करतात याचा अर्थ सरकारमध्ये ताळमेळ नाही किंवा हे मंत्री लोकांची दिशाभूल करत आहेत. मेरीटवर प्रकल्प येत असताना असं काय घडलं की तिन्ही प्रकल्प दुसर्‍या राज्यात जाण्याचं कारण काय हे सत्य नागरीक म्हणून जाणून घेण्याची गरज आहे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया …

Read More »

प्रसाद लाड यांच्या आरोपावर सुभाष देसाई म्हणाले, खबरदार…

‘एअरबस- टाटा’ यांचा हवाई दलासाठी विमाननिर्मितीचा सुमारे २२ हजार कोटींचा प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी सुरु आहे. भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी याचं खापर तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि महाविकास आघाडीवर फोडत सुभाष देसाई उद्योजकांकडून टक्केवारी घेत होते असा गंभीर आरोप केला. त्यांच्या या आरोपाला सुभाष देसाई …

Read More »

एकनाथ खडसे म्हणाले,..तर मी तुमच्या बोकांडी बसेन

भोसरी प्रकरणावरून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. खडसे यांचे विरोधक तथा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी भोसरी प्रकरण उचलून धरलं आहे. भोसरी प्रकरणावरून थेट विधिमंडळात चर्चा करण्याची मागणी महाजन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यावरून एकनाथ खडसे यांनी …

Read More »

आदित्य ठाकरे म्हणाले, त्यांना वेदांताबाबत आणि या प्रकल्पाबाबतही माहिती नाही

परतीच्या पावसामुळे शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून राजकारण चालूच राहील मात्र शेतकऱ्यांच्या नुकसानीवर लक्ष देणे गरजेचे आहे. चार प्रकल्प महाराष्ट्रातून निघून गेले. घटनाबाह्य सरकारमधील मंत्र्यांनी वेदांता प्रकल्प परत आणू सांगितले तसेच एअर बस प्रकल्प आणूच. परंतु वेंदांता बद्दल जस माहिती नव्हतं तसचं एअर बस बद्दल त्यांना माहिती नाही …

Read More »

नाना पटोले यांची टीका, हे तर गुजरातचे एजंट …. मुंबईही गुजरातला देऊन टाकतील

महाराष्ट्रातील उद्योग धंदे, महत्वाच्या संस्था गुजरातला घेऊन जायच्या, मुंबई आणि महाराष्ट्राचे महत्व कमी करायचे. या ध्येयाने केंद्राने मोदी सरकार गेल्या आठ वर्षापासून काम करत आहे. राज्यात सत्ताबद्दलानंतर आलेले शिंदे फडणवीस सरकार हे तर गुजरातचे एजंट होऊन महाराष्ट्रातील उद्योग धंदे गुजरातला पाठवत आहे. एक दिवस हे सरकार मुंबई ही गुजरातला देऊन …

Read More »

जयंत पाटील यांचा सवाल, अरे आमचा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवणार?

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्य सरकारला नुकतेच तीन महिने पूर्ण झाले. या तीन महिन्यात पहिल्यांदा वेदांता-फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क आणि आता टाटाचा नागपूर येथील एअर बस प्रकल्प गुजरातला गेला. त्यावरून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठविली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही यासंदर्भात शिंदे-फडणवीस सरकारला …

Read More »

सुप्रिया सुळे म्हणाल्या, शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्रीच बोलले बच्चू कडू संवेदनशील नेते आहेत

अमरावतीच्या अचलपूर येथील अपक्ष आमदार बच्चू कडू आणि बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांच्यातील वाद टोकाला पोहचल्याचे मागील काही दिवसांमध्ये दिसून आले आहे. दोघांकडूनही ऐकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात येत आहे. अलीकडेच राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांनी गुवाहाटीला जाऊन कोट्यवधी रुपये लाटल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर …

Read More »

जयंत पाटील यांची मागणी, सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा

अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून या शेतकऱ्यांना मदत देण्याची सरकार टाळाटाळ करत आहे. त्यामुळे आता तरी सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली. यावेळी जयंत पाटील म्हणाले,  लवकरच गुजरात राज्याच्या निवडणुका आहेत. आम आदमी पक्ष तिथे …

Read More »

दिपक केसरकर म्हणाले, बच्चू कडूंसोबत फक्त दोन आमदार

२०१९ च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजप व शिवसेनेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून झालेलं इनकमिंग, तसेच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन केली. ही स्थापन करण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी भल्या सकाळी केलेला शपथविधी, एकनाथ शिंदे यांचे बंड हे राज्याच्या राजकारणातील उलटफेरां मधील मैलाचे दगड ठरतील. गेल्या …

Read More »