Breaking News

Tag Archives: raosaheb danave

भाजपाचे सरकार कोणताही भेदभाव न करता जनतेची सेवा करेल प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचे प्रतिपादन

मुंबईः प्रतिनिधी भाजपाने लोकसभा निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर आणि कामावर जिंकली. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपार कष्ट केले व त्याचे पक्षाला फळ मिळाले. मोदी सरकारने गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामामुळे जनतेने विश्वास ठेवला. आपण खात्री देतो की, भाजपा आघाडी सरकारचे काम पारदर्शी असेल आणि हे सरकार कोणताही …

Read More »

खैरेंचा मंत्रीमंडळात समावेश हा शिवसेनेचा प्रश्न भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे प्रतिपादन

औरंगाबादः प्रतिनिधी शिवसेनेचे जेष्ठ नेते यांचा केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश करायचा की नाही हा शिवसेनेचा पक्षांतर्गत प्रश्न आहे. त्यावर आम्ही भाष्य करणार नसल्याचे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवे मंत्रीमंडळ तयार केल्यानंतर त्या मध्ये चंद्रकांत खैरेंचा समावेश होणार असल्याची चर्चा सुरु होती. पण यावर भाष्य …

Read More »

पंतप्रधान मोदी सरकारच्या कामामुळे व नेतृत्वामुळे भाजपाचा विजय प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांचे प्रतिपादन

मुंबईः प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने गेल्या पाच वर्षात केलेले काम जनतेसमोर होते. या कामामुळे व मोदीजींच्या नेतृत्वामुळे भारतीय जनता पार्टीला लोकसभा निवडणुकीत जबरदस्त विजय मिळाल्याचे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी गुरुवारी केले. निवडणुकीत आशिर्वाद दिल्याबद्दल आपण जनतेचे आभार मानतो आणि यशाबद्दल कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो, असे …

Read More »

दानवेंच्या विरोधातील खोतकरांची तलवार अखेर म्यान मुख्यमंत्री फडणवीस उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत पडला पडदा

औरंगाबाद : प्रतिनिधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकर यांच्यातील वादावर तोडगा काढण्यासाठी व त्यांची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात एका हॉटेलमध्ये बैठक झाली. मात्र या बैठकीत हवा तसा तोडगा न निघाल्याने खोतकर यांनी काहीशा नाराजीनेच आपली तलवार म्यान करत …

Read More »

जालन्यात मैत्रीपुर्ण लढतीबाबत आग्रही शिवसेनेचे अर्जुन खोतकर दानवेंच्या विरोधावर ठाम

मुंबईः प्रतिनिधी जालना लोकसभा मतदारसंघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उमेदवारीला आजही विरोध आहे. यासंदर्भात शनिवारी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासमोर माझ्याकडून जालन्यात मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव ठेवला आहे. त्याबाबत निर्णय झालेला नसला तरी यावर उद्याच्या बैठकीत अंतिम निर्णय होणार असल्याचे सांगत अन्यथा…असा सूचक इशाराही शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकर यांनी दिला. …

Read More »

दानवेंच्या पराभवासाठी खोतकरांचा शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र ? काँग्रेसमध्ये खोतकरांचे स्वागत असल्याचे आ.अब्दुल सत्तार यांचे वक्तव्य

औरंगाबादः प्रतिनिधी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेनेमध्ये जरी युती जरी झालेली असली तरी या दोन्ही पक्षांमध्ये सारेच काही आलबेल नसल्याचे दिसून येत आहे. जालना लोकसभा मतदारसंघावरून खा. रावसाहेब दानवे यांच्याविरोधात शिवसेनेचे मंत्री अर्जून खोतकर यांनी दंड थोपटत दानवेंना पराभूत करण्याचे जाहीर केले आहे. मात्र शिवसेनेकडून याबाबत कोणतीच भूमिका जाहीर करत नसल्याने …

Read More »

भाजप खुशीत तर काँग्रेस कोमात काँग्रेसच्या विरोधी पक्षनेत्यांचे सुपुत्र सुजय यांचा अखेर भाजप प्रवेश

मुंबईः प्रतिनिधी लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने एकापक्षातून दुसऱ्या पक्षात कोलांट उंडी मारणाऱ्या आयाराम-गयारामांची सुरुवात झालेली आहे. मात्र या यादीत आता काँग्रेसचे विधानसभेतील विरोदी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे-पाटील यांचे नाव समाविष्ट झाले असून त्यांचा आज मंगळवारी भाजपमध्ये औपचारीक प्रवेश केला. त्यामुळे भाजप जोशात तर काँग्रेस कोमात गेल्याची चर्चा राजकीय …

Read More »

चुनाव जितने का हम पे छोडो, बाकी हम जो बोलते है उतनाही करो भाजप खासदाराची माहीती

मुंबईः प्रतिनिधी आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आणि त्यांच्या खासदारांकडून जय्यत तयारी करण्यात येत असतानाच भाजपचे बरेच खासदार सध्या संभ्रमावस्थेत आणि भेदरलेल्या अवस्थेत आहेत. पुलवामा येथील दहशतवादी हल्ला, पाकिस्तानातील सर्जिकल स्ट्राईक यावरून भाजपच्या खासदारांमध्ये चलबिचल असतानाच भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शाह हे चुनाव जितने का हम पे छोडो, बाकी हम …

Read More »

चला, आता निवडणूकीतील विजयाचा मार्ग मोकळा

शिवसेना-भाजपचे खासदार, मंत्री, आमदार झाले निर्धास्त मुंबईः प्रतिनिधी आगामी लोकसभा निवडणूकीत विजय मिळेल का ?, युती होईल का ?, युती न झाल्यास काय करायचे ? असे एक ना अनेक प्रश्नांच्या भीतीने सत्ताधारी भाजप-शिवसेनेच्या खासदार, मंत्री आणि आमदारांना पिच्छा पुरविला. मात्र काही दिवसांपूर्वी युतीची भाजपाध्यक्ष अमित शाह, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे …

Read More »

विरोधकांकडून टीका तर राज्य सरकारकडून स्वागत

निरर्थक संकल्प असल्याची विखे पाटील यांची टीका तर मुख्यमंत्र्याकडून अभिनंदन मुंबई : प्रतिनिधी आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पराभवाचा अनर्थ टाळण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आज निरर्थक संकल्प मांडला असून, हा भाजपचा जुमलेबाज जाहीरनामाच असल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. शुक्रवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांनी केंद्र …

Read More »