Breaking News

Tag Archives: rajesh tope

कोरोनाग्रस्तांची संख्या वाढणार…पण अनेक गोष्टी पूर्वपदावर आणणार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे इशारा आणि आश्वासन

मुंबई: प्रतिनिधी केंद्रीय पथकाने काही दिवसांपूर्वी मे अखेर पर्यत १ लाख २५ हजार ते दिड लाख रूग्णाच्या संख्येचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र आज मे महिन्याची २४ तारीख असून सद्यपरिस्थितीत ही संख्या ३३ हजार आहे. ही संख्या केवळ आपल्यामुळेच नियंत्रित ठेवण्यात यश आल्याचे सांगत आगामी दिवसात संख्या आणखी वाढणार असल्याचा …

Read More »

मुंबई महानगर आणि राज्याच्या रूग्णसंख्येत अवघा १० हजाराचा फरक महानगराची संख्या पोहचली ३६ हजार १७३ तर राज्याची ४७ हजार १९०

मुंबई: विशेष प्रतिनिधी कोरोनाबाधीतांच्या संख्येत मुंबई महानगर प्रदेशासह राज्यात मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत असली तरी या दोघांमध्ये अवघा १० हजार ११७ रूग्णसंख्येचा फरक आहे. राज्याच्या एकूण संख्येपैकी ७० ते ८० टक्के संख्या ही मुंबई महानगर असून आज झालेल्या २ हजार ६०८ रूग्ण संख्येमुळे ३६ हजार १७३ वर पोहोचली आहे. …

Read More »

एकाने १० तास ठेवले, त्याने दुसरीकडे पाठविले- अखेर अंत, आयुक्त- मुख्यमंत्रीसाहेब हे थांबणार कधी ? राजावाडीला गेलेल्या कोरोना पेशंटबाबतचा ह्दयद्रावक अनुभव .- नामदेव उबाळे माजी नगरसेवक घाटकोपर

मी राजावाडी हॉस्पीटलमध्ये रमाबाई आंबेडकर नगर वसाहतीच्या आनंदविकास चाळ येथील वय वर्ष ५७, पॉझीटिव्ह रूग्णास ६ तास झाले तरी दाखल करत नाही म्हणून प्रत्यक्ष गेलो.डीन डॉक्टर विद्या ठाकुर, डॉक्टर कल्पेश केणे यांच्याशी बोललो.सहा तास पॉझिटिव्ह पेशंट कठड्यावर झोपला आहे. त्याच्या बाजूला इतर लोक बसतात, यामुळे प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यांनी …

Read More »

रूग्णालयाच्या विरोधात या मेल आयडीवर तक्रार करा : बेडची माहिती लवकरच ऑनलाईन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई : विशेष प्रतिनिधी मुंबईसह राज्यात कोरोनाबाधीत रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यातच कोणत्या रूग्णालयात किती खाटा उपलब्ध आहेत, तसेच रूग्णावर करण्यात आलेल्या उपचाराचा खर्च वाटेल त्या पध्दतीने लावला जात आहे? यासह रूग्णालयाची तक्रार करायची असले तर ती ऑनलाईन पध्दतीने करता येणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी देत लवकरच …

Read More »

आतापर्यंतची सर्वात मोठी विक्रमी रूग्णसंख्या मुंबईसह राज्यात तब्बल २९४० रूग्णांपैकी २२४९ एकट्या मुंबईत: राज्याची संख्या ४४ हजार ५०० वर

मुंबई: प्रतिनिधी मागील २४ तासात राज्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांच्या संख्येत चांगलीच वाढ झाली असून आतापर्यंतची सर्वाधिक २ हजार ९४० रूग्णांचे निदान झाले. यापैकी मुंबईत २२४९ रूग्णांचे निदान झाले. तर ६३ जणांचा मृत्यू झाला असून मृतांच्या संख्या १५१७ वर पोहोचली आहे. राज्यातील कोरोनाबाधीतांची संख्या ४४ हजार ५८२ वर पोहोचली तर आज ८४० …

Read More »

मुंबईत २५ हजार तर राज्यात ४० हजारावर रूग्ण संख्या पोहोचली ५ व्या दिवशीही रूग्णांची २ हजार ३४५ रूग्ण आणि ६४ जणांचा मृत्यू

मुंबई: प्रतिनिधी काही दिवसांपूर्वी कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या मुंबई सह महाराष्ट्रात लाखांच्या घरात पोहोचणार असल्याचे भाकित करण्यात आले होते. मात्र रूग्ण संख्येवर किमान पक्षी नियंत्रण ठेवत राज्य सरकारने प्रयत्न केलेले असले तरी अखेर राज्यातील रूग्णांची संख्येने ४० हजाराचा टप्पा करत ४१ हजार ६४२ वर पोहोचली आहे. मागील २४ तासात २ हजार …

Read More »

रूग्ण संख्या पोहोचली ३९ हजारावर तर घरी गेले १० हजाराहून अधिक कोरोनाचे आज २२५० नवे रुग्ण; तर ६५ जणांचा मृत्यू

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या ३९ हजार २९७ झाली आहे. आज २२५० नविन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ६७९ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १० हजार ३१८ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २६ हजार ५८१ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे …

Read More »

रूग्णालये ऐकत नाहीत.. परवाने रद्द- फौजदारी कारवाई करणार आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा इशारा

मुंबई: प्रतिनिधी गरीब व गरजू नागरिकांवरील उपचारासाठी खाजगी रूग्णालयात राखीव ठेवण्यात आलेल्या खाटांसह ८० टक्के खाट राज्य सरकारने ताब्यात घेतले आहेत. तरीही खाजगी रूग्णालयांकडून जर मनमानी पध्दतीने बीलांची वसूली केली तर सदर दवाखान्यांची नर्सिंग परवाने रद्द करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याचा इशारा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी खाजगी …

Read More »

आपतकालीन परिस्थितीतही चॅरिटेबल रूग्णालयांतील खाटा रिकाम्या आणि सरकार ढिम्म १७४० पैकी १५४० खाटांवर गरीब आणि गरजू रूग्ण नाहीच:

मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणूचा वाढता प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारकडून आणि मुंबई महापालिका यंत्रणेकडून प्रयत्न करण्यात येत आहे. त्यासाठी खासगी रूग्णालयातील ८० टक्के खाटा अधिग्रहीत करण्याचा निर्णय घेतला. मात्र याच राज्य सरकारच्या जीवावर मुंबई आणि उपनगरात स्वत:च्या अलिशान हॉस्पीटलसाठी कवडीमोल भावात किंवा स्वस्तात जमिनी मिळविणाऱ्या चॅरिटेबल अर्थात धर्मादाय रूग्णालयांनी गरीब, गरजू …

Read More »

रेकॉर्ड ब्रेक संख्या रूग्णांची मुंबईत तर राज्यात मृतकांची १४११ रूग्ण मुंबईत तर ७४ मृत पावले राज्यात

मुंबई: प्रतिनिधी मुंबईसह राज्यातील रूग्ण संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून एकट्या मुंबईत दिवसभरात १४११ रूग्ण आढळून आले तर राज्यात उर्वरीत असे मिळून २ हजार १२७ रूग्णांचे निदान झाले. त्यामुळे राज्यातील रूग्णांची संख्या ३७ हजार १३६ झाले असून राज्यात ७४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. …

Read More »