Breaking News

Tag Archives: ncp ajit pawar

सुनिल तटकरे यांचा दावा, जागावाटपाचा निर्णय सामंजस्याने- सामोपचाराने होईल

येत्या एक – दोन दिवसात तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते दिल्लीत बसून जागावाटपाचा निर्णय सामंजस्याने आणि सामोपचाराने करतील असे सांगतानाच तिन्ही पक्षाने महाराष्ट्रात ४५ पेक्षा अधिक जागा निवडून आणण्याचा निर्धार केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली. बुधवारी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते अजित पवार, …

Read More »

ठरलं! चार जागा वगळता महायुती कमळावर

आगामी लोकसभा निवडणूका जाहिर होण्यास आता काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिलेला आहे. मात्र भाजपाच्या नेतृत्वाखालील शिंदे गट-अजित पवार गट महायुतीतील काही निवडक जागा त्यांच्या पक्षाच्या निवडणूक चिन्हावर लढविण्याची तयारी केलेली आहे. परंतु महाराष्ट्राच्या दौऱ्यावर एक दिवसीय दौऱ्यावर आलेले भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी काल संध्याकाळी घेतलेल्या धावत्या भेटीत फक्त …

Read More »

मराठा आरक्षण, दुष्काळी मदतीवरून विधानसभेत विरोधकांच्या हातात राजदंड सभागृहात गोंधळ, कामकाज तीनवेळा तहकूब

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील मराठा आरक्षण मिळावे आणि राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल विधानसभेत मांडण्याची मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. तर मराठा समाजाला आरक्षण देणारा सशक्त कायदा राज्य सरकारने करावा. त्याचबरोबर मागासवर्ग आयोगाचा अहवाल विधानसभेत मांडण्याऐवजी तो थेट पुढे पाठविण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी केली. त्यावर …

Read More »

सरकार उलथवून टाकत नाही तोपर्यंत संविधान बचाव आंदोलन थांबणार नाही राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा सरकारला इशारा

औरंगाबाद : प्रतिनिधी या सरकारचा संविधानाला विरोध आहे…धर्मनिरपेक्ष शब्दाला विरोध आहे… धर्मनिरपेक्ष शब्द टोचतो का ? ७० वर्ष हा वाद झाला नाही मग आत्ताच का ? जी मनुस्मृती सर्व जातीतील लोकांना नीच मानते,भेदभाव करते अशा मनुस्मृतीला जपण्याचे काम भाजप करत आहे म्हणून संविधान वाचवण्यासाठी राष्ट्रवादीने हे आंदोलन सुरु केले आहे …

Read More »

दोषी अधिकाऱ्यांवर निलंबन आणि दोषी कंत्राटदारांना काळ्या यादीत टाका मुठा कालवा फुटल्याप्रकरणी अजित पवार यांची मागणी

पुणेः प्रतिनिधी शहरातील दांडेकर पूल परिसरातील मुठा कालव्याचा बांद कोसळून निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे कालव्याचं हजारो लीटर पाणी पर्वती भागातील झोपडपट्टीत घुसलं. पाण्याच्या वेगवान प्रवाहात अनेकांचे संसार वाहून गेले. अकस्मात घडलेल्या या दुर्घटनेमुळे गोरगरिबांचं आर्थिकदृष्ट्या नुकसान झालंच; परंतु मानसिकरीत्या देखील ते खचले आहेत. यापुढे कसं होणार? असा प्रश्न पडलेल्या पूरग्रस्तांची …

Read More »

आमदार आव्हाड, दाभोळकर, मानव यांना ‘वाय प्लस’ सुरक्षा दया राष्ट्रवादीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई  : प्रतिनिधी ‘सनातन’च्या हिटलिस्टवर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह आणखी दोघांना ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा दयावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याची माहिती विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी मिडियाशी बोलताना दिली. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, …

Read More »

पक्षाचे नेते आले म्हणून अनेकांना प्रश्न सुचत होते अजित पवारांचा शिवसेनेला आदीत्य ठाकरेंवरून चिमटा

नागपूरः प्रतिनिधी तब्बल तीन दशकानंतर विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन पहिल्यांदाच नागपूरात होत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांचा कामकाज पाहण्यासाठी आणि त्यांचा आक्रमकपणा बघण्यासाठी शिवसेना नेते आदीत्य ठाकरे यांनी आज विधानसभेत हजेरी लावत काही काळ सभापतींच्या गँलरीत बसून कामकाज पाहिले. नेमका हाच मुद्दा पकडत राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी काही पक्षाचे युवा …

Read More »

खडसे साहेब, शिकार कोण करतंय आणि ताव कोण मारतयं अजित पवारांकडून एकनाथ खडसेंची पाठराखण तर मुख्यमंत्र्यांवर अप्रत्यक्ष टीका

नागपूर : प्रतिनिधी राज्यात आमचे सरकार असताना पेट्रोल-डिझेल, गँस यासारख्या वस्तूंच्या किंमतीवर नियंत्रण ठेवून महागाई रोखण्याचा प्रयत्न करत. मात्र केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असूनही दिवसेंदिवस महागाई वाढतच आहे. खडसे साहेब तुम्ही इकडे किती तावातावाने आमच्यावर विरोधात भूमिका मांडत होतात. आता तुम्हालाच तिकडे गेल्यावर बाजूला बसवून नको त्या लोकांना पुढे …

Read More »

पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातही सरकार बँकफूटवरच विरोधकांच्या आक्रमकतेपुढे राज्य सरकार हतबल

नागपूर : प्रतिनिधी जवळपास तब्बल दोन-तीन दशकानंतर पहिल्यांदाच पावसाळी अधिवेशन राज्य सरकारने नागपूरात घेतले. या अधिवेशनाच्या निमित्ताने राज्यातील विविध प्रश्नांची तड लागेल, विषेशत: विदर्भ, मराठवाडा भागातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कर्जमाफी आदींसह प्रश्नी कायमस्वरूपी तो़डगा निघेल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली. परंतु या अधिवेशाच्या दोन आठवड्यात नाणार, सिडको जमिन घोटाळा आणि भिमा-कोरेगांव …

Read More »

प्रस्तावावरील उत्तरा दरम्यान उघड झाले दोन मंत्र्यांमधील राजकारण विरोधकांच्या उचकावण्याने मंत्री सुभाष देशमुखांची स्वपक्षीय मंत्र्यांवरच टीका

नागपूर : प्रतिनिधी विरोधकांनी मांडलेल्या प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी भलताच जोष दाखविला. परंतु या जोषात विरोधकांच्या उचकाविण्याला बळी पडत आपल्याच जिल्ह्यातील अर्थात सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याबरोबर असलेले राजकिय शत्रुत्वावर भाष्य केल्याने विरोधकांची चांगलीच करमणूक झाली. शेतकऱ्यांना कर्ज वाटप करताना अनेक जिल्ह्यातील जिल्हा सहकारी बँका …

Read More »